] ) १! ! रि,

स्त्रीचे रम्य शीरोभषण - शज त्राटच् मदू, कुरळ, काळाभोर चकचकीत असा कशकलाप कोणत्यो ख्रीस . आवडणार नाहीं!

असासुंदर

केशकलाप

प्रास्तकरून देणारे

'कामिनिया ऑईल.

( मधुर आल्हादकारर सागाधिक खाजिना )

( रजिस्टड ) हे एकच तेळ असून तें मत्येक सरीचा जसा सोभाग्याटकार आहे, त्याचप्रमाणे ते मानसिक श्रम पडणार्‍या पुरुषांसाठी विद्याथ्यासाठीं फारच जरूरीचे आहे. हे तेल तांच संतक्त झालेलें ढोके शांत होऊन मेंदरस थंडावा येता, मन उल्हासित होतें. याचा सुवास अत्यंत मधर माहक आहे. एक वेळ वापरून खात्री करा. एक बाटलीस र. ट. ख, आणे; बार्टस्यांप्त रा” ट., ख. १२ आणे,

धी ऑँग्लो इंडियन डूग आणि केमिकल कंपनी, जुम्मा मशीद, मुंबई नं.

च्याच ण्याचा त्या कच्चा बा अशाच

2. उ. रा का वह्या कच्या चा 2 की दा बलि का का कार आदर स्ट स्व्टा जं

बहावा रा काक बवा व्या घ्या चहा वाऱ्यात बापा वाडा काका हा चना रा वावी वा नाचा

वहा न्हा व्हाच वात वावा ल्हव्च्हावअचहाव्लाच्ात विकसित झालेल्या फुलाप्रमाणे विपुल पारमल देणारं सुगंधी संट्स्‌

आजकाल पुष्कळ निरनिराळ्या नांआांचे सेंट्स निघालेले आहेत

3) 9 पण * ओटो दिलबहार ' एक वेळ वापरल्यानंतर दुसरें कोणतेही 9 अत्तर अथवा सेंट वापरावे असें वाटणार नार्ही

ओटो दिलबहारचे दोन अथवा चार थेंब रुमाळावर अथवा कपह्यावर टाकल्यावर चोहोकडे सुगवाचा घमघमाट पसरून आस- [सची वाईट हवा शुद्ध होऊन सर्वत्र सुगंधमय होतें ओटो दिळबहार सुंदर, मोहक, तुवासाचे, स्पिरिटावांचून वन- विलेळें अत्तर आहे. एकवेळ वापरून पहाच,की नेहमीं जवळ ठेवाल. - प्रत्येक ठिकाणीं विकत मिळतें किंमत लहान बाटली आणे; मध्यम बाटला किंमत १२ आणे; रवा ओसताची किंमत रु. नमुन्याच्या बाटलीची किंबत आणे, गंधी काड प्रत्येकी ! आणां; पोस्टेज व्ही. पी खच निराळा. सुचना:-कित्येक व्यापारी ओटो दिळबहारच्याबदली ओटो या नांवाखाली येणारें दुसरें कोणतेही हलकें अत्तर देण्याचा प्रयत्न » कारेतात, याबद्दल आपण सावध असावे. आपण घेतेवेळी आटो दिळवहारच मागावें बरोबर नांव वाचून बाटलो सीलबंद अस- ७४ स्याची शात्री करून घ्यावी ! पत्ता:-धी अग्लो इंडियन इग अँड केमिकल कंपत्ती, जुम्मा मशीद, नं० २, मुंबई क्त वा बहल चा वदा बडया वक 462 कक

ुवाढायेन गीतेन युवतीनां ळील्या।यस्थ द्ववते चिज सवे मुक्तोषवा पशु!

खरसवाळायरत्नमालचें ४३ वे रम्य रत्न.

दिलबहार. ५१०१

गिनी सो० वजचूडेमंडित जानकीबाई देसाई. गृइलक्ष्मी-प्रेमळसकत--चारुगाती ! इ, इ, कर्तरी. '>>४ई<< ' संपादक प्रकाशक

तात्या नेमिनाथ पांगळ. चालक-सरसवाड्मय प्रसारके मंडळा, मुंबई, ने.

४३८ रविवार पेठ पुणें शहर.

झुद्रक.

लक्ष्मण भाऊराव कोकाटे, ३०० सदाशिव पेठ एणें, हूनुमान प्रेस, "'

ता

(र्या पुस्तकासंव्षी सव हक्क प्रकाशकाचे स्वार्घान आहेत. )

आवृत्ति ली. ता बष व, जन | किंमत साडेतीन रुपये. ! जगेन तगी

_ अनम सिद्धेभ्य' रक संपादकीय दोन शब्द आत्मनिवेदन मगवत्कृपेने सरसवाडमयरत्नमालेचे ४३ वें रम्य ऐतिह्यास्षिक रत. प्रस्तुत प्रसिद्द शेत आहे. या ' डिळबडऱार ' कथानकाच्या लेखिका सवत्र विश्वत अतून सुंदर कादंबऱ्या लिहिण्याचे त्यांचे ळेल्नकोशल्य अश्रुतपू आहे. ताजपदराळ, प्रेमळ खत्रत, गृहूलस्मी, सोभाग्यातिळक, 'वारु गाती वग रमणयस्वाचा चटका लावणार्‍या क्लृद्यंगम उदात्त कधान- कांनी रसिक वाचकांची अन्तःकरणें जितकी आकर्षिळी आहेत. त्याच्या शतपरीनी मडाराष्ट्र लळिववाडमयारचे भांडार अलंकृत केलें आहे प्रस्वुत कथानक ऐतिहातिक, अत्यंत रम्य, नवरसपूण विविब मस गांनी ओथेबळेळे असल्यान आरमापासून अलेरयावेतो मनोरंजक पण बोध प्रदह्दि झाळेळे आहे. यांतील कबाभाग विज्ञेषत:ः करुणरस पारप्वृत अस ल्याने तो अत्यंत हृरपस्पशी झाला आहे. मांतीळ थार कुळांतील नायिकेर कमांच्या गइनगतीमुळें अनेक बिकट प्रप्षप आढवल्यामुळें तिच्या सत्वाची नर्झा- बानें परीक्षाच पाहिळी आडे अखेर पारक्षेंत ती तंतोतंत उतरल्यामुळे तिळा त्यावदूळ तरत अमोल पारीताषिकहि दिळ गळे आह. सेवाधमे हा परम बिकट घम आहे, आणि तशा विकरतेने सेशाबम करणारे खेवकहि विरळ आहेत. तानाजीने शिवज साठी आत्मयज्ञ कळा; पण कर्तव्यपूर्ण सेवाथम पाळन करून आवळे नांव अजरामर केळे; पज्ञादाईने सेवाधमं संरक्षण . करण्यासाठी आपल्या पुत्राचा बळा देऊन “' सेवादीव्य ' करून दाखाविळें त्याचप्रमाणें या कथानकांतीळ नायिकेन आपल्या धन्याची इज्तुत संरक्षण करण्यासाठीं स्वत:ची ““ सत्य, न्याय पावित्र्य ' या त्रयींच्या जारादर पराकाष्टा केठा उत्कृष्ट सेवावर्म पाळन करून आपळे नांव संस्मरणीय केळें माहे. असडें उदात्त कथानक खपेखर आमच्या गुणग्राही वाचकांना परेळच पटेळ यांत आक्यांत मुळींच शका नाहीं. सारांश, अस्ते रम्यवम कब लिहून दिल्याबद्दल आम्ही सा. लेखिकामागेनाचे अत्यंत आभारी आहांत. या खेपेस संमशेरवबहादर रिब्याखालीं अंधेर ही कथानर्क्रे प्रसिद्ध करण्याचा फार हेतु होता, पण ती वेळेवर तयार झाल्यानें, मरतुतचे रम्य कथानक वाचकांना खादर केळे आहे. पुढीळ खेपेस सर्सशेरबद्दादर जे दिव्याखाडीं भंधेर '' ही अत्यंत रम्य बहारीची ५०० पृष्ठांची

.२]

कथानके आमच्या रसिक वाचकांना जुडडेअखर र. २-५-० च्याल्ही. पी. नें सादर केलो. जातीळ, तरी हस्ते--परदस्ते नवीन ग्राहकांचे साद्यपाट- वून यापुडें शुकुंदुवत्‌ सतत छोभ ठेऊन या ग्रंश्रमाळेष आश्रय द्यावा अश! अगर्‍याची वीनंति आहे. श्री क्र छे शै आजवर ज्या पितूदेवाच्या मेमछत्राखाळी आह्यांस्र या ग्रथमाळंची सडा मिरळसपर्णे धांपाचिक चिंता वाहूता, काता आला ज्याच्या पेमळ सहवासात आवापरयत १८ वर्षाच आयुष्य निष्काळजीपणांत व्यातित झाल ते आमचे परमपूज्य, परम प्रेमळ, परम स्वघर्मेभक्तिवरायश जा. दयापतियाठक तीर्थरूप--- दादासाहेब नेमीनाथ अनेतराज पांगळ, इन्प्ल्युरजा साथोच्या तापाने गेल्या चेत्र वद्य १० रोजी दोनपहररा वाजतां ( ता. १०८-४-२३ रोजी ) भगवत्नामवाष चाळ. असता. आह्मंप्त शोकसागगंत लाटून देवळोकास गेळे, हें कळागेण्यास पराकाचे दु:ख हात आहे . त्यांच्या वाणीत हइतको कांही अजव रसवंती होती, क॑ क्याशी त्यांचा एकवेळ परिचय होई त्यांना हे संदेव निकर अस्षांवत त्यांच्या प्रेमळ सहवासाचा लाभ घहावा असंच वाटे. हे गानकळाभिज्ञ स्वत: गवई आणि तंतुवाद्य-वादक होते. सुरेळ गाण्याचे ते फारच चाहत होते. महनतीने गवई-गार्णे गाणाऱ्याचे यद्यापे ते प्रश्षसा करीन तयाधि तुरळ ल्यीचें गाणे त्यांना मनापासून विशेष आवढत असे, कध कधी तशा छुप्याच्या उत्कृष्टते मुळे त्यांना आनंदाश्रुहि येत त्यानी अनेक जुन्या डबयांचें गाणे ऐकिळ असून त्यांना गवई गाणे विशेष समजत असे धो. झअंबदुळकरीम,मो.भार्काबुवा,मो. वजेबुआ,मो.छमुरवा,सवाई गंचव,वगैरे सु प्रसिद्ध तश्त मंडळी गावयास वघ्तली म्हणजे “नाथ तुम्ही आमच्याजवळ बसा ' आते आग्रहाने हाणत.जे गाणे ऐकिल्याने हृदयास हेळकावा बघ्ततो तेंच “उत्कृ आयन ! असें ते हणत. सु-स्वरांचे ते फारच चहात होते कोमळ हीत स्वरांच्या कामगतीपासून तर त्यांना कमाळींचा आनंद होत असे हृ स्वतः [ जैन असून ] धमशास्ञाचे उत्तम शानी होते. स्वतः धर्मं शात्तांचे नित्य एक. तासभर रात्री ते वानेपर्यंत बाही. जिनमोदेरांत प्रवचनू सांगत. शिवःय नित्य देवपूजा-व्यान-स्वाध्याय यांत एक ताह

[३]

तसी ठे व्यतित करीत. अभक्ष्यभक्षण-अपयपान, इंग्रनी ओषघरपाठें सुद्धां त्यांनी केव्हांच केळं नाहीं, त्यांची परोपकारी वृत्तीहि अलुकरणीये होंढी. ज्यांना एकवार आपले म्हटलें त्यांना ते कधींच अतर द्वेत नसत. ढपकार करणाऱ्या कित्येक लोकांनी त्यांच्याशीं कित्येकवेळा 'अपकाराचे वतन केळे तर्थांपे त्याबद्दळ द्वेषभाव मनांत वागावितां त्यांनी अपकार- कत्याक्षी पुनः पुनः उपकारच केला त्याला कायमचे लाजविलें.. आत्मनः: प्रविकूळाने ॥। परेबां समा'चरंतू |। हा आमच्या वडीळ- झाहेबांचा नेहर्मीचा बाणा असे या त्यांच्या या वर्तनाने ते सर्वीप्रय होते. ओल इंहिया मैन शेतवाळ एज्युकेशनल कान्फरन्सचे ते व्हाइस प्रेसिडेर हेते. भेनुसमाजांत सवेत त्यांची मान्यता मोठी होती. नेहमी राजरस्त्याने माणे इिळदार अंतःकरणाने वागणे त्यांना आवड़त्त अस्वे. त्यांना जेन- तर मंढळींत मित्रसमूह ' दांडगा. होता वडिलसाहेबांना तो परोपरीने मानही देत होता. त्यांचे वाड्मयप्रेम काव्यरासिकता प्रशस्रनीस हाती. त्यांच्या स्वभावासंबधानें सन्मान्य जैन कावि येथीळ प्रसिद्ध पत्रकार मजीवसकर्त यांनी आपल्या एपीलच्या ७1८. अंकांत थोडक्यांत मार्मिक शब्दजिज्र रखाटळें आहे तेंच आम्ही यर्थे देत आहोत: ---

“ह झतवाळ थन समाजाच्या पंचायतीचे मुख्य पंच होते.जातींतीळ मत- भंद (कवा कोणतेही जातिविषयक प्रकरण विकोपाला जाऊं देतां सळो- स्थाने मिटविण्याकेड यांचा प्रवात्ते असे. या शांत वृत्तीला शोभसाच श्रांच्या ठिकाणचा दुखरा प्रशसनीय गुण म्हणजे यांची जन्मजात मारमिकता हाद. हरे विशेष शिकलेले नव्हते, पण काणत्याही विषयाचे मळू यांना फार अंमह्या रीतीने आकलन होत असे, ळछलळितवाड्ययावरीलही यांचे प्रेस दांडगे होते. तशा मकारच्या पुस्तकार्चे वाचन झालें नाहीं असे दिवस स्थांच्या उयुष्यांत फार थोडे गेळे अस्ततील. इतकेच त्यांचे धार्मिक ग्रथ” दाचेनादरही प्रेम होते त्यांच्या स्वाच्यायांत आमरण कर्धी खंड पडलेला आही. त्यांना सायजनिक पुराण सांगण्याचीही फार होस असें. बार्शीत त्यांच्या जीवनक्रमांत हा पक नित्याचा विषय होऊन बसला होता. रात्री पाहत बाजतां पुढील चोरंगावर बब्याळ ठेवून सुलभ भाषेंत पुराणाचा अर्थ कथन सांगणारी त्यांची शांत आणि प्रेमळ मूर्ति ब्य़ांनी "पाहिला आहे आना टिची सहजासहजी विस्मृति होणे अशक्य आहे. दादांच्या ठिका-

[४]

शाची रसिकताही वाखणण्याजोगा होती. सुदर काव्यांत किंवा रमणीय गद्य वाइमर्यांत ते तत्काळ रंगून च्यात. असं वाढ्यमय त्यांच्या पुढें कितीही केळां वाचीत राहिलें तरी त्यांना त्याचा कंटाळा येत नप्ते. इंग्रजी शिक्षणाचा गंधही नसलेल्या दादांच्या ठिकाणची ही काव्यवाब्ययाची गोडी आणि स्याच समाजांतल्या इग्रबी शिक्षणाच्या टाकीनें थोड बहुत तरी ठासलेल्या शकडो तरुणांचा या बावतीतीळ,दगडाची किंवा ओंडक्याची निश्चवलता, या दोनही गोष्टी एक समया वच्छेंदेकरून डोळ्यांपुढे उम्या" राहिल्या ' म्हणजे या जामाने भरारणार्‍्या नवांकुरासंबंधी मन जेवढे निराशने मरून बात, झाढर वाटूं लागतो ! या दृष्टीनें दादांचा चिरयोग प्रत्यक सहृदयाच्या अंत :करणाला चटक देत राहील यांत शका नाहीं, दादांच्या ठिकाण, सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांची गायनकला. त्यांच्यासारखा या कळेचा ममज्ञ निदान जेनसमाजांत तरी कोणी नव्हता असतें म्हणावयाळा हरकत जाही. त्यांनीं या कलेप्रित्यथ दीघ तपश्चर्या केली होती आणि तीत हे 'चांगळें यशस्वी झाले होते, हें त्यांच्या गानश्रवणाचा ळा ज्यांना सदन झाळा आहे त्यांना ठाऊक आहेच. हा आपल्या ठिकाणचा रुण आधल्या घराण्यांत राहावा अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांच्या घाकटझा चिरजीवांच्या- निधनाबरोवर त्यांची ही आज्ञा ल्याळा गेली. दादांचा जन्म- छी फार सुखांत गेळा. त्यांना प्रपंच्याकरितां स्वत: कष्ट किंभा दगदम सोत- व्यांचा प्रसग कधीच आला नाहीं. त्यांच्या वडिळांच्या खांद्यावरची प्रप- चाची घुरुन्खाली येत येते तोंच त्यांच्या चिरंजीवांनी तिला मान दिक, आणि वाडेलांच्या कारकीदी इतके किंबहुना कांकणभर अधिक सुखांत झाणि अधिक आनेदांत त्यांच्या पितृभक्त चिरजीवाच्या कारकीदीत त्यांचे सायुष्य गळे. त्यांच्या गोड स्वमावामुळें त्यांचे स्वजातीय परजाठीय मित्रभडळहि वरच मोठें होतें. किंहुना त्यांत परजातियांचाच भरणा आशिक छाहे. त्यांची छापही लोकांवर आश्चयकारक रीतीनें पडत असे. ऱ्या मुळे पुष्कळांची कामें त्यांच्या मार्फत सहद होत. आणि तेही आपल्यवा. हातून हाणारीं कामे परोपकार बुद्धीनें मोठ्या खुषीने करीत, अशा प्रकारचा पुढारी नाहोंसा झाल्याने शेतवाळ जेन समाजाची मोठी हानी लाळ आहे. . ती ळोकर भरून निघणे कठीण आहे. शेतवाळं समाज हा. कि-

1५]

केन्या शेष्टीने अत्यत मागासलेला समाज आहे. योमुळे या समाजांत येजोयितरपद्धतीळा अद्यापि फार महत्व आहे. ती नष्ट करणे शक्‍यच नाहीं. 'ुष्प तिला. सद्यांच्या *पारिस्थित्यनुरूप योग्य .वळण देऊन तिच्यांतील प्रगाति- विन्मुखता नष्ट कावी. असे. कांहो' मंडळीची नुकतेच ठराविलें होतें. या कार्म दादांच्या सद्रायांची फार जरूर होती.कॉरण ते या स्मोगणावरचे'मिप्माचार्श' होते, त्यांनीं या. कार्मी पूर्ण सहाय .“करुूवाचें कबूळ्ही केलें होते. .पण न्यांच्या अकस्मातू* मत्युनें ही अद्या सर्वरवी- नट झाळी, इ० इ० सारांश, आमचे. सन्मान्य तीर्थरूप आपल्या. वयाच्या ५९ व्या वषी बाशी मुंकामी आपल्या वाड्यांत,केवळ एका पक आवे ४५ दिवसच दोत्रित बजरामे . झर्लारी. . पडून. - दिवंगत . झाले... त्यांच्या स्मशान यात्रेस माशी नागरिकांचा मोठा. समूह ळोटळा छतून तेथील सुप्रासेद्ध नागरीक कीयुळ रागरभषाऊ साने वर्केल यांनीं त्या. प्रसरगी वाडिलांच्या प्रेमळ गोड त्वया चं दर्णन कंरून' तारीफहि केळी, वाडिलाच्या मुत्युनिमित्त बाझीच्य त्यगरिकांनी एक दिवस सर्वे बाजार दुकतानें बंद ठेऊन शोऊ व्यक्त केळा जांच्या मुत्सुबदळ दुःसमदर्शनार्थ . व. त्यांच्या आत्म्याला: सुखशांति मिळे एलदथ-्त नाहि भखून आपलें दुःख व्यक्त केळे. त्यांच्या अनेक मित्रांनी हि 'मंचेकडे .' दुःखपदशक . पत्ने पाठवून . बडिलाविषयी अलोट प्रेम "गुणक 'केळ. अशा पेमळ-पितृदेवाच्या चिरविश्रोगावदद्त आम्हांस आजन्म इ: वाटेल. यांत नकल कसळे? त्थाप- जगाच्या रहांटीकरड पाहून अरे छुक त्याचा दुजा शोक वाहे | अकस्मात ताही पुढें. लात अह ! खुसथाच्या उक्तपरचप्तार आमचीहि पुढे. तीच. आति. आह “हु. लक्षांत ऊन, धिंथ वाचकही 'सत्वेधु मैत्रि उुअळिषु . प्रमोद्‌ सवपु जीवेपु कप! परत्वं ॥: माध्यस्तेभाव-विपरांत. वश ।।. सदा भमात्मा विदघधातु व! || याप्रमाणे आमचीसवकाळ दात्ति सहो,आणि वाढमयस्षेवा,समाजसेवा तथसेद राष्ट्रसेवा योत, आमचें. डंरलेळें जीवन ( अंशतः हरी ) व्यतित होवो, अशी परमेश्वराजवळ. प्राथना करीत यापुढे शुकुंदुवत्‌ कपा लोभ असो द्यावा, अज्ञी अपेक्षा बाळगून. कतेव्यपरायणतेमुळे लांबलेला हा स्ताविक आत्मनितदनपर-लेख आटोपता. घेतो | रावैवार पेठ-्युर्गे.- | सर्वांचा नम्रशांधव साहित्यभक्त आ. २५! ५। २२ | तात्या नामनाथ पागळ

ज्यांच्या प्रमछत्राखाला आम्हास ५.९५९५१,५०,५८, ५००५, र. वर ४३ वाडमयरत्नांची रत्नमाला घालून तिची निश्चितपर्ण उपासना” कर आली ते आमच्या गृहसाम्राज्याचे सम्राट--

१५% ककी. ९८

007७ “००

1 मी,

एवढेंच नव्हे, तर या भूतलावरील आमचे साक्षात्‌ इश्वरस्वरूप * पितृदव रः | २. ४८. 1

परभपूज्य तीथरूप स्वर्ग दादासहिब नेमिनाथ अनंतराज पांगळ

चरणीं हे वाडमयरत्न प्रमपरःसर समर्पण करीत आहोंत. वा

हीं हें वाडमयरत्न प्रमपुरःसर समर्पण

“बालोग्रान” प्रेस, पुणें. तात्या नेमिनाथ पा

जाह, 7. 1. .//॥॥ (/

दिलबहार ->>%<<€-

कथासूत्र. रेण्री

दिल्लीचा नामजादा सम्राट शिकंदर ळोदी हा: जसा ज्ञानाने तसाच गुणां- नोही चांगला असल्यामुळें प्रजानरंजन कसे करावें हे चांगल्या प्रकारें जाणत होता, आणि त्यामुळें तत्कालिक निरनिराळ्या देशाधिपतीपक्षांही ता श्रेष्ठ गणला जात असं. जरी प्रजेला त्याची भीति वाटत होती तरी त्याच्यावर सर्वांची विलक्षण भाक्त असल्यामुळे आवाट-वृद्ध ख्री-पुरुषांना तो. मान्य होता. त्याच्यापुढे मान लवाविण्याला कोणाळाही कमीपणा वाटत नस. त्याचें द्व्यभांडार, राज्यरक्षणासाठी असंख्य सैन्य जय्यत तयारीने ठेवळेळे होतं. राज्यांत सुखसमृद्धि नांदत असल्यामुळें प्रजाही निष्टापूर्ण राजभक्ति- पारंगत असल्यामुळें त्याच्या कारकीर्दीत तंटबखंड, वडे, चोऱ्या, दरवड वगर फारसे होत नसत

सम्राट स्वत: न्यायासनावर बसून प्रच्या तक्रारी ऐकून घेत असें आलेल्या मुकदभ्यांतील वादीप्रतीवादींच जावजबाब स्वतःच्या कानाने ऐकून याम्य ता निकाल दण हं आपले कतव्य आहे अस तो. मानी. गरीबांना मार्फीत धरे बांधून दण, विहिरी, घमशाळा बांधणे, रस्त्याच्या दोन्ही बाजुंना झाडें लावून प्रवाशांचा माग सुखावह करणे, वगर 'कितीतर्री लोकहिताच्या गोष्टी कण्याकैडे त्याच्या खजिन्यांतील पेसा खच होत अस. प्रजेच्या सुख दुःखांकडे लक्ष पुराविण हेंच प्रत्येक राजराजंश्वराचें व्यय असलें पाहिजे असें ती नेहमी ह्मणे आणि त्याप्रमाणं वाग.

पण इंश्वराने अशा प्रकारे त्याला सुखी करूनही त्याळा मनरतापाने अखड तळमत राहण्याचा प्रसंग आला होता. त्याच्या राग्यांत जरी ज्ञांतता नांदत होती तरी अन्त;करण मात्र रात्रंदिवस अस्वस्थतेनें तळमळत होतें. त्याला कोणा बाहेरील जबरदस्त शजूची भीति होती असें नाही. किंवा

देळबहार, (२)

शेजारचा एकादा मांडालेक: राजाही त्याच्याविरुद्ध कृष्णकारस्थान ळढवीत होता असेंट्री नाहीं. हृदयांत अहर्निश पेटणाऱ्या यो आगीर्चे कारण त्याच्या घरांतच होले. अन्तःकरणांत धडाडणाऱ्या चितेंच्या या तीक्षण ज्वाला स्या- च्या संवांगाचा ग्रास करूं पहात होत्या. कोणताही सामंत अथवा अमीर- उमराव यांच्याशी या प्रलयाग्नीचा कांहीं संबंध नव्हता.

सम्राटच्या अस्वस्थतंचें कारण निराळेच होतें. दिलबहार आणि गुल- बहार नांवाच्या त्याच्या ढोन मुळी होत्या, त्यांपेकी दिलबहार हिला लहान- पणापासून मोकळ्या हवेत फिरण्याचा शोक असल्यामुळें ती आपल्या दाई- बरोबर रांज सायकाळीं नदीकिनाऱ्यावर हवाफेर करण्यासाठीं जाई नोकेंत बसून जळविहादहि करी. अशाप्रकारे फिरून आल्यानन्तरचा तिचा तो प्रफु्ठ चेहेरा पाहून बादशाहाळाही समाधान वाटे; पण हा आपला आनंद फार वेळ टिकगारा नाहीं हें त्या बिचाऱ्याला काय माहीत! मलुष्याचे जीवन हे. भवितऱ्यतच्या दोरीला बांचून त्या दोर्रीला ईश्वराने स्वत:च्या हातांत घेत- ळी असतं. मनुष्याला हे कसे समजणार ! तो स्वतःच्या कर्तेत्वाची प्रोढी मिरवण्यःत गढून गेळेळा असता. सूत्रधारी जगश्चियन्त्याचे माग त्याला कसे कळणार !

एक दिवशीं सायकाळी पांच वर्षांची छोटी दिळवहार आपल्या दाईसह खाजाळा बरोबर घऊन नहर्माप्रमाणे यमुना नदीवर जाऊन केंवर्तकाने. आण- लेल्या नोकेत बसली. मसायूद खोजाच्या देखरखेखालीं हा जलविहार चाल- ळा होता दिलबहारही हसत हसत भांठमोठ्यानें टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करीत हाती. इतक्यांत दुर्देवाने जोराचे वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या. नावाड्याला नाव आवरना. इत्तकेंच मव्हे तर तीराला आणतां आणतां ती नाव उपडी पडळी. नावाडी दाईसह पाण्याच्या तळाशी गळी. ती दोघेही एकदां सुद्धां पाण्यावर दिसली नाहींत. मसायूद मात्र कसाबसा त्या भयंकर नदीतून बाहेर पडला जिवापाड मेह नत करून त्यार्ने दिळबहारचा तपास केला; पण त्याला यश आलें नाही. तेव्हां तो. अगदी दुःखित अन्त:करणाने छती बडवून घेतच राजम्हाळांत आल्य स्फुन्दस्फुन्दून रडत र्त त्यानें दिलबहारच्या शोचर्नाय मृत्यूची बातमी सवना सांगितली. पाण्यांत बुहून मरण पावलेल्या शाहजादीच्या

(२) कथासूत्र

प्रेताचा तपास करण्यांत आला. सर्वानी नदीत शोधून पाहिलें. चाहाळ लोक रवाना झाले; पण कुणालाही तिचा मृतदेह सांपडला नाहीं.

सम्राट अगदी निराश झाला. त्याला सव सुखोपभोग विषासारख वाट लागले. त्यानें लागलीच जाहिरनामा प्रसिद्ध केला की, माझ्या पाज्यां, बुडालेल्या मुळींचा जो मनुष्य शोध लावून देईल त्याला मी एक लार मोहोरा बक्षीस देईन. ' पण या जाहिरनाभ्याला चार पांच वर्षे झालीं तर कुणाकडुनही कांहीं बातमी आली नाहीं. दिलबहार जिवंत आहे की मढ हेहि त्याळा' कोणी सांगेना. तिचा मृत देह मिळाळा नसल्यामुळें सम्राट फारच काळजी वाटूं लागळी मन अगदी अस्वस्थ होऊन गळे.

पांच वर्षे पर्यंत अशाप्रकारे वाट पाहून झाल्यानंतर दिलबहार खात्री . मरण पावली असली पाहिजे असें सम्राटनें ठर्रवळें आणि तिच्या सूंखूरणा?

त्यानं लाळ दगडाचा प्रासादतुल्य कवर बांधविळी. या पमासादांत मध्यभागी

पांढऱ्या ममर पस्तराचें रत्नखचित ग्रह निर्माण करून त्यांत मृतकन्या दिल बहार हिची एक सोन्याची प्रातिमा स्थापन केळी 4 प्रवेशद्वाराच्या वरच्या जागीं एकां शीळेवर त्यानें पुढीलप्रमार्णे एक ळेख कोरविला. '। अजूनही माझ्या प/ण्यांत बुडालेल्या मुर्लांची जा कोणी खबर आणून देईल ता सत्कू ळोत्पन्न स्वजातीय असल्यास त्याला मी माझी मुलगी देईन वया कन्या दानाबराोजरच, पन्नास मणांची केळळी ही सुवणप्रतिमाही 'त्याळा वरदक्षण! झणून मिळळ, इतकेंच नव्हे तर माझ्यामागून माझ्या राज्याचा अर्धा भागि त्याला देण्यांत येईल. 7

अशा तऱ्हंचा शिलालेख खोंदावेल्यावरही चार वध निवून गळ, काणी दिलबहारसंबंधी, कांहीही बातमी आणली नाहीं. त्यामुळें सम्राटला सर्वांचा कार राग आला करोधावेशांत त्यानें प्रतिश्ा केळी की, “जो ससुष्य यापुढे माझ्या मुळींची बातमी आणील त्याला मी ताबडताब सुळावर चढवीन. ''

पण याचा परिणाम काय हाणार हॅ दिसतच होते. बड्या लोकांची लहर बड्या ल:कांनांच दुःखकारक व्हायची. दिलबहारचें एकादे : चित्र अथवा तिच्यासारखी एकादी मुलग कुठं कुणाला आढळली तर त्या बाबतात जी तो मोनत्रत स्वीकारू लागळा. करण प्रत्येकाला आपल्या जिवाची भीति ही होतीच. यामुळें दिलवहार जिवंत आहे कॉ मेळी समजण्याला कांहींच

दिलबहार. (४)

मार्ग राहिला नाही. अशी ही पांच वर्षे 'निवून गेली. काळाचा अप्रतिहत पवाह चाढूच होता. दिलबहारची रहस्यमय मृत्युकहाणी रहस्यांतच राहिली.. कित्यक लोक ती विसरूनही गेल; पण त्या समाधिमादर्राताील सान्याच्या प्रति मेमुळे केव्हां केव्हां ता सगळा इतिहास मरत्येकाला आठवत असे दिलबहारचें पुढे झाले तरी काय, असा ज्याच्या त्याच्या अन्तःकरणांत एकच प्रश्न उभा राही; पण बादशाहाच्या भीषण प्रातिजेमळें तो कुणालाही उच्चारवत नस.

दिलबहार्ची धाकली बहीण गुलबहार ही सोंदयशालिनी होती; पणती अत्यंत गावष्ठ असल्यामळे आपल्याच दिमाखांत नेहमी मग्न असे. बादशाहा दु:खांत असन्यामुळें तिच्याकडे लक्ष द्यायला त्याला अवसरच मिळत नसे. ती मन माने तसें बागे. सम्राटला ते. दुःखद होइ; पण एकुलती एक पोर तिला आपण शासन ते काय करणार असा “मनाशी विचार करून तो डोळश्रांवर कातडे ओढी. या अशा प्रसंगी त्याला दिलबहारची आठवण होऊन फार गालिवर येई; पण ताबडतोब प्रातिज्ञेची आठवण होऊन तो स्तब्ध हात अस. अथात्‌ त्याच्या अन्तःकरणाची तळमळ कशानेच शांत होण्यासारखी नव्हती. त्याचा चोहोकडून कोंडमारा झाला होता. अपत्य स्नेह विलक्षण असत म्हणतात ते खोटें नाही. कन्यावियोगानें बादशाहाचे रक्त 'तिळतिळ आटे, असें म्हटलें तरी चालेल.

प्रकरण लें

: जगांत माझ अस काणांच नाहां

" तु जे सांगितळ्स तें ऐकून माझ्या जिवाचा कसा थरकांप टात आहे.

“या हें खाट सांगितलं असं कां तुला वार्त ? "'

खुदा कसम?"

*“ होय खुदा कसम ! मी हजरतरचे नांव घेऊन: विश्वासपूवेक: सांगता की. माळकांचा सर्वस्वी घात: झाळा असून त्यांच्यावर चाहोंबार्जगनी संकटे जागली आहेत! "

शलक कांहींच नाही का?"

(५) माझं कोणीच नाहीं.

एक कवडीसुद्धां नाही.

तसं झाळे तर काय उपाय करावा मुबारक?

देनेवाला खुदा. तसाच लेनेवालाही तोच आहे. ज्यावेळों कारभार शेल्या खाजन्यांत येऊन पडत असत, पण काळ बदलला, खुदानें पाठ फिर- विळी आणि भाग्यचक्र विरुद्ध गतीनें फिरू लगे, त्यावेळ वृक्षांच्या छाय- प्रमाणें सगळें कांहीं अदस्य झालें आणि नन्दनवनारचे स्मशान बनलें, .''

ळाखा रुपये आणि हांडे भरळेले जवाहीर केरळ एका वर्षांतच नाहींस झाळें?

* कां नाहीस होणार नाहीं? चाळत्या काळत काणाचा तरा हितापदेश त्यांनी ऐकळा का? दोन हातांनी पाण्यासारखा पसा उघळऊ. मित्रमंडळो- ख्या आनन्दालासांत आणि बाजाखबसवींच्या गाण्याबजावण्यांत गढून गेल्या- मुळे त्यांना कशाचेच भान राटिळें नाहो. पिपंच्या पिप निगजी खळास होऊन सळी. आठाचा पेला बाजूला सरंना. वब्यांच्या गानाळापांभुळे कांही फेकू येईना, आणि हांजीहांजाखोर स्वार्थी मित्रांच्या हल्ल्यातून स्वतःच्या जिवाला दृर कखेना; अर्थत्‌ याचा परिणाम व्हायचा तोच झाळा. णका वर्षांत सुखमाभाग्याला भडाय़ी देऊन मालकांची स्वारी आसनी हात घुऊं लागळी, मी कांही बोलळे अथवा समजाविळें तर माझ्या अंगावर चाबूक घेऊन घांगत असत. माझा तरी इलाज होता क! ? तुझ्यावर त्यांचे किती प्रेम १, पण तुझ्या समजावणीचाही कांही उपयोग झाला नाहीं. उलट तुझा -त्यांनीं धिक्कारच कळा ! दलिये ! खुदाची इच्छा कुगाला फिरविता यडल बरें ! जे व्हायचे तें होऊन गेलें आणि त्यामुळे आमचं माळक रस्त्यावरच भिक,री वनळे. सावकार लोकांचे तंगादे सुरू झाल आदत; पग यांच्या- कडून कुणाळाच कांहीं मिळणे शक्‍य नाहीं, हे आह्यांला दिसतच आह. 'पेसा संपून गेला आणि आपली चेन चालेना असें आढळून येतांच टास हा ठोकून कार्यभाग साधणारी मित्रमंडळीही कमी झाळी. ज्यांच्या आनंदा- साठीं त्यांनीं आपलें सर्वस्व घालविले * लंगोटीयार ' मालकांच्या हातात. नरोटी देऊन पसार झाले. इतकेंच नव्हे तर ते भेटायला गेळे असतां त्यांना “आपलीं तोंड चुकवू लागले. कित्येकांनी तर आपल्या दारांतूनच हांकवून

दिलबहार, (६)

ळावलें. कुणी तर प्रत्यक्ष तोंडावर त्यांचा अपमानही केला ! आतां. काय गहिले बरे?

मुक्तारका ! खरोखर मळा आश्चय वाटतें ! ही दुनिया इतकी स्वार्थ पर आहे का ? या जगांत पेशालाच इतका श्रेष्ठपणा का बरे दिला जावा ? खुदातालापेक्षांही त्याचा अधिकार ज्यास्त असू शकल का ? निमकहराम होणे हाच मनुष्याचा धम काय ? ज्याच्या सुखासाठी इतका पेसा उधळला आपल्या भावी सुखांचा क्षणभरहि विचार केला नाहीं त्यांना दारांतून घालवून द्यावे हाच खरा मित्लधर्म काय ? त्यांची भटही घेऊं नये £ परमे- श्वर याचा न्यास करणार नाहीं असें वाटतें कां तुला मुबारक? गरिबाचा वाली इश्वर आई ना?"

“* आहे; पण त्याच्या न्यायावर अवलंबून राहणारा माणूस कांही दगड- थोडा नव्हे. त्याला सुख-दुःख तहानभूक सर्व कांहीं आहे त्या दुष्ट स्वाथसाधु मित्रांना यथायाग्य शासन हाईलच. आपण जगरूढीकडसच लक्ष देऊन दिवस घालविले पाहिजेत. संसारांत सुखाचे दिवस कांही कायमचे रहात माहीत. दाल्यि ! प्रकाश आगि काळोख यांचा पयायक्रम चुकळलंला नाही. आमच मालक आश्रयदाते आशितवत्सल असल्यामुळें कपट कसें करावे ळाक कसं फसावितात हें पूर्वी त्यांना कळूनच येत नार्ही. हा पेसा त्यांनी केवळ स्वत:च्या आनंदासाठी उघळला असेंहि म्हणतां यत नाहीं- परॉपकारासाठी दान खरात करण्यांतच त्यांचा खाजिना रिता झाला आहे दलिया ! पसा गेला तर तो मिळवितां यतो; पण मनुष्य गेलें. तर ते उन्दां मिळविता थईल का? भिकारी मलुष्य रांजगार करून तर्री .पेसा मिळवील की नाही ? मग गारेबी येतांच भलुष्याने स्वतःच्या जिवाला कां कंटाळावे (. आणि इतरांनी तरी तो गरीब म्हणून त्याचा तिरस्कार का करावा ! आम- च्या मालकांना खुदार्ने दीवायुषी करावें. तुझी खात्री असूं दे दालिये, अबू अथू- बच्ता मुलगा इब्राहीम कधींही गरीब राहणार नाहीं. आलली वेळ निवून जाइल आणि पूर्वीपेक्षांही चांगली वेळा आपल्याला येईल. मालक धनवान झाळ की, आपल्याला काय कमी आहे ! नुकतीच त्यांना आपली स्थिते कळूं लागली आहे. त्यांच डोळे उघडले आहेत. आतांपासून ते फार सावध- पणानें वागू लागतील. त्यांचं अन्तःकरण फारच दयाळू आहे.. दुसऱ्याचे

(७) माझं कोणीच नाही.

थोर्डेसें दुःख पहातांच त्यांचे डोळे भरून येतात. स्वत:च्या पुढचे जेवणाचे ताट ते मुकेलेल्या भिकाऱ्याला देऊन टाकतात! खरेच असल्या खर्चानेंच त्यांचें द्रव्यभांडार शून्यमय झाले, पण मला वाटतें त्यांचा ता खजिना लवकरच पूर्णपर्णे भरून निधल. त्यांना कशाचीही ददात पडणार नाहीं.

*' मुबारक ! तुझ्या तोंडांत साखर पडो. तूं त्यांचा आवडता नाकर तशाच माहा त्यांची आवडती मोलकरीण आहें. उदारह्ृददय मालकाच्या सक- रुण चेहर्‍याकडे पाहून त्यांच्या सुखासाठी जिवाचे रान करून आम्हां हे बर वाईट दिवस घालविले. तेव्हां ते अक्षय सुखी असावे असें आम्हांला. वाटणारच. खुदाताला त्यांचे भलें करा! त्यांचे कल्याण व्हावे म्हणून प्रत्यंक दिवशी सकाळीं मशिदीतील एका बाजूच्या जागेंत जाऊन मी प्राथना करतें हे तर तुला माहीतच आह. ता दयाळू प्रभु माझ्यासारख्या अभा- गेर्नांची प्राथना मुळींच ऐकणार नाहीं काय? "'

दांवां दासदासात वराल भाषण चाललं होतं हें सांगायला नकाच, नाक सरते नांव मुवारक आणि दासीचे नांव दाल्या होते हेंहि समजून चुकलेच आहे. मालकाचे नांव अली इब्राहीम असें असून हीं दोवोहि आपल्या घ- न्याझी इमानेइतबारे वागणारी चाकरमाणसं हाती.

इब्राहीमचा वाप अबू अयूब हा दिल्लीच्या बादशाहाचा मुकाम असून त्याचें जन्मस्थान अजमीर हें होतें. त्यान अजमारांतच प्रासादठुल्य राज- बांडा बाधून मुळासाठीं अगाणित ऐश्वर्य ठेवून परलाकी' गमन कल्यामुळे एकुलता एक मुलगा अल्ली इन्राहीम हा अगदीं उघडा पडला असे जरी ह्मणतां येतभाहीं तरी त्याच्यावर कुणाचा दाव राहिला नाहीं एवढें मात्र खर.

अली इब्राहीम हा. अरी आणि फारसी भाषेत चांगळा प्रवीण असून त्या कालीं जितकें शिक्षण संपूर्ण झाळें असतां समाजांत विद्वान ह्मणून ख्याति मिळविता येत असे, तितर्के सगळें शिक्षण इंब्राहीमने मिळवलेले होतें; पण एवढा मोठा विद्वान्‌ होऊन ती त्याची सगळी विद्वत्ता म'तीमाळ झाळी. दुर्दैवाने स्वार्थी मित्रांच्या जाळ्यांत तो सांपडला

मरणाच्या वेळीं अबू अयूबनें राख पांच लक्ष रुपये असंख्य जडज- वाहीर खजिन्यांत भरून ठीवळेले होतें. स्वतःच्या कष्टाने मिळविलेले हें द्रव्य मुलगा स्वस्थ बसून राहिला तरी त्याला पुरून उरल दुसऱ्याच्या

दिलबहार.. (४)

तोंडाकडे पहाण्याचा प्रसंग येणार नाही. अशी म्हाताऱ्या अबू अयूबची मरतेवेळीं खात्री झाळेली होती. पण त्याच्या त्या एकनिष्ठ आहोची पूर्ण निराशा झालो त्यांच्या दिवेगत आत्म्याला अश्र ढाळण्याचा प्रसंग आला.

पण याचे कारण काय असणार ! बापाने मुलाच्या हातांत दिलेल्या दिव्यांचा भलत्याच, कामी हउपयोग केला गेल्यामुळे वराचा उज्म्वलपणा वाढविणे वाजूळाच राहून तें घर स्मशानांतील चितंप्रमाणें जळू ' लागळे ! तारुण्य, अगाणित ऐश्वर्य, सरवस्वावर स्वतःचे पूण आभिपत्य, अविचारी- पणा, आणि आपलेपणाचा विसर या सर्व गोष्टी एकत्र झाल्यावर जा प्रकार हातो ताच याही ठिकाणी झाला. अबू अयूबच्या मनांत होतें की, मुलाचा विवाह करून एक सुंदरशी सून घरांत आणावी त्यासाठी त्यान अनंक कुलीन कुमारिकांचा तपासही केला हाता. एक ठिकाणीं तर वघूनिश्वर्याह झाला हाता; पण त्याच्या आकस्मिक मृत्यूमुळे हें मंगळ कार्य जागच्या जौगींच राहिलें चिरंजिवांनीं निरकुशत्वामुळें पाण्यासारखा पंसा उधळ- ण्याला सुरवात कली. वाग्रिश्वित ववूचा बाप, अबू अयूबच्या मृत्यूनंतरही इज्राहीमशी आप- ल्या मुलींचा विवाह व्हावा ह्मणून खटपट करीत होता; पण त्याचा तो हंतु तडोलळा गळा नाहीं. इबजाहीमने त्याला स्पष्ट सांगितळें की, ' विवाह करून आयुष्यभर गुलामगिरीत खितपत पडण्याला मी तयार नाही. आणि विवाह करण्याचा' माझा मुळींच विचार नाहीं. आपली ही खटपट आणि उपदेश व्यथ आहे. आपण माझ्यासमार वर्णन केळेळे विवाहानन्तरच रम्य _ देखावे माझ्या मनाळा मोहित करूं शकत नाहींत. कुशी कुगी असेंहि अनुमान केळे कॉ, ' वाग्निश्वित वघूळा नकार देऊन इब्राईमसाहेब आतां आपल्या सुंदर दासीबरांवर निका लावगार आहेत! त्या काळीं विकत घेतळेच्या दासी बटक्यांशी विवाह कण्याची चाल मुलल- मानांत हाती. खुद त्याच्या खलापानेंही विकत घेतलेल्या स्त्रियारशी विवाह केल्याबदलचा उललेख आढळतो. मग ही लोकवाता तरी खोटी कशो मानावी? पण बापाच्या मृत्यूनंतर जेव्हां इत्राहीमनें दोहो हातांनी पैशाची घूळवाण करायला सुरवात केडी तेव्हां लोकांना असा तर्क केला को हे राजेश्री

९९) माझं कोणीच नाही.

आता. अविवाहित राहून वारांगनांच्या जळझांतच आपलें आयुष्य खर्ची बॉालण'र ! आणि यांचा पारेणाम असा झाला काँ, कोणाही त्याला आ- पळी मुळी द्याय येईना सव समाज एकपकारें त्याचा तिरस्कारचे करू लागला,

वर उललुख कळेळी ' सुदग दासी-दाळिया' हो. अबू अगूवने वरांचशो रकम देऊन एक काशिमरी सांदागणजवळून विकत घेतळो हाती. दालिया, ख्याने

गुणांन अप्रतिम हातो. मोठ्या ळाकांच्या वरात शोभण्यासारख वतिर्चे वर्वन होते. उदारहृदयाच मालक अवूअयूब यांनीं दालियच्या सद्गुणांना मुग्ष होऊन तिठा आपल्या मुलीप्रमाणे पाळळे होते. आणि यामुळेंच इत्रा- हीमच्या वाड्यांत तिचा बराच अधिकार चालत अस. प्र्यक्ष इंब्रार्हीम- त्हाही उपदेशाचे दोन शब्द सांगायला ती माघार वेत नसे. इतर दासदासी- . पक्षांनिचा दजा फार सोठा मानला जात असेव ती केवळ एकाद्या अन्त करणशून्य गुलामाप्रमाणं राबतहा नसं

कायले दलियेचे दिव्य सोंद्य ! तिचे वय वीस वर्षांचे असेळ नसळ नंवप्रस्फुर्टात कमलाप्रमार्ण दिसणारा तिचा ता उत्साहयुक्त हुंसणारा चहरा पाहून काणाही मुग्ध हांत अस. विश्रांतीसाठी कपाळापर्यंत गेळळे कृष्णतारकेने सुंदर दिसणार नेत्र भ्रंगपदर्चिन्हित कमदळाप्रमार्णे झो.अत होते. पाठीवरून करिपरदेशापयेत रळगारा कृष्णकुन्तठभार अशिकुलाधक्षां मनारम दिसत. होता. तिन ते गुळाची रंगाने उठावदार दिसणार गाळ, मा- मान्य परिश्रमांनी सुद्धां प्रखर सूयकिरणांनो संतप्त झाल्आाप्रमाणें आरक्त दिसत हसत. दासीरूपाने वरांत वावरणाऱ्या या. साद्यशालिनी दाळियेळा पाहून तिचा तरुण मालक इब्राहीम एकादे वेळ. प्रेमविमुग्ध होऊन म्हग, * दालिये ! दालिये ! तू किती सुंदर दिसतेस बरे ? माझ्या हूदयांतीळ अतेप्त आकांक्षा तू पूर्ण करणार नाहीस का! या धराळा राजराजशररांच्या रूपाने शोभा आणण्याचे काम तुझे आहे. तूं या वराची राणी नाहीं का होणाग् ! मालकीण व्हावे असें तुळा कधी वाटत नाहीं का? '

दयाळू. अन्तःकरणाच्या मालकाने उच्चारलळे हें प्रमगीत दलियने एकले, कठोरपणार्ने त्या गीताची उपेक्षा कली नाहीं अथवा कधीं आझ्याजनक असें उत्तरही दिलें नाहीं. ती तटस्थ राहिली. कुणालाही तिने आपल्या

(१५)

अन्तःकरणाचा थांगपत्ता लागू दिळा नाहीं. तरी पण इज्राहीमळा वाटलें अस्ते तर तो तिच्याशी बलपूर्यक विवाह करूं शकला असता. कारण ती त्याची विकत घेतलेली दासा हाती; पण दालियेचा तरूण मालक चरित्रहीन 'मव्हता. तो दाल्यिच्या सोंद्याची प्रशंसा करी, तिच्याकडे प्रेमाची भिक्षा . मागे , तिच्याकडून आशयाजनक उत्तर न. मिळाल्यामुळें तो निराश अन्तः- करणानें दीर्घ सुस्कारे सोडी; पण त्याने कधींही तिळा विवाहाच्या बाब- तीत आग्रह केला नाही. अथवा त्रास दिला नाहीं. कारण त्याच्या त्या प्रेथांत कास.किल्मिषाचा गंधही नव्हता. वासनेच्या कर्दमांत त्याने आपल्या प्रेमाची फुळें पददलित केलीं नव्हती

फुललेले फूळ पाहून अनेक लोक ज्याममाणे आपल्या नेत्रांचें पारणे फेडून घेतात. मधुर आवाज असलेल्या व्यक्तीचे स्वर्गीय:संगीत ऐकून ज्याप्र- मारणे पुष्कळ लाक आपल्या कर्णेन्द्रियाचे समाधान करून घेतात, त्या प्रमाणे तरूण इब्राहीम दाळियेचें वीणाविनिन्दित मंजूळ भाषण एकून आणि पंरीनाही ळाजविणारें तिचे सोंदर्य पाहूनच समाधान मानीत अस. आप- णाला इतके जरी कायमचे सुख मिळालें तरी पुरें आहे असें त्याला वाट.. आणि हाच त्याचा मुख्य सार्थ हाऊन बसला हाता.

मरते वळी अबू अयूबने दालियेला दान हजार माहरा वाक्षिस दिल्या आणि दरसोपणांतून मी मुक्त केळे आहे असें सांगितले. तूं आतां कुणाचीही गुलाम नाहींस. तुळा स्वतंत्रपणाने कुठेहि जातां येइल, आपल्या बापाने दलियेला स्वातंत्र्य दिटे आहे ही गोष्ट इबाहीमलाही माहीत हाती. अर्थात इच्छला येईल तिकडं तिला जातां येईल हें ता जाणून होता; पण ती गेली नाहीं. तिच्या अमन्त:करणायी पारेक्षा पहावी म्हणून इब्रांइिमने तिळा" तूं हा नोकरीचा पशा साहून कुठेहि आ. मी. तुला निरांप द्यायळा तयार आहे. ' असें सांगून पाहिळें; तरी पण ती. जाण्याला तयार झाली नाहीं. उलट तिनेंच त्याला सां- गिलंळे, मा निराश्रित आहे. जगांत माझं असं कोणीच नाहीं. मी कुठं जाऊं आणि कुगाकडे राह ? मला आपलेपणाने जवळ घेइल असा माझा एकही आप्त नाहीं. माझ्या स्वगस्थ धनीसाहेबानीं मला मुलीप्रमाणे मामले आणि माझें तसे पालनही केळे. यःकश्चित्‌ दासी म्हणून माझी त्यांनी क्धीं- हा. उपेक्षा केली नाहीं. तेव्हां या स्वार्थी जगांत मळा एकाएकी: स्थितींत

(१११) शधरावर विशासून रहाबचं-.

सोडण्याचे निष्ठुर कम आपणही करूं नय. मी माझा भार आपणांवर घाल- णार नाहीं. इतरांसारखे चार धदे करून आजपर्यंत जसें आयुष्य घालविले तसेंच पुढेंहि घाळवीन. माझ्या मुक्ततंचा हतेहास आह्मां दोघांबांचून कुणा- लाही माहीत नाहीं. तेव्हां लाकापवादाचीही भोती बाळगण्याचे कारण नाहीं. पुर्ढे कांहींही होवो; पण मला अश्या या तारुण्यांत जुना असलेला आश्रय सोडून जाणें झणजं फारच कठीण काम आहे. तुटलेल्या' कड्याव- रून धांवत जायला पत्करेळ; पण आज बाहेर तोंड काहून एकाकी स्थितीत' जगांत वावरणें फारच भयंकर आहे. मला स्वातंत्र्य नका. मी कायमचीच आपली परतचार्का होऊन राहीन. आंगभर वस्त्र आणि घांसभर अन्न मिळाळें कीं मला आणखी कांहीही नका, '' इब्राहीम यावर कीय बोलतो ! तो गप्प राहाला

प्रकरण रे. --श-- : इश्वरावर विश्वासून राहायचं ! '

व्या पुष्कळ दिवसपर्यंत चाललेल्या उधळपट्टीनें वडिलार्जित संपर्ताचा निकाल झाल्यामुळे इब्राहीमला फारच कठीण दिवस आलेलं होते. आपलें आतां पुढे कसें हाईल याच काळजीत त्याचा प्रत्येक [दिवस जात होता. लाखो आाहोरा आणि असंख्य जवाहीर स्वप्नाप्रमाणं अकस्मात नाहींस झा- ब्यामुळें त्याला चोहोकड उजाड दिसत हाते. शहरांत असलल्या दान घरांचे भाडे येत अस; पण तीहि सावकाराकड गहाण पडल्यामुळें उत्पन्नाचा तोहि मांग बंद झाळला हाता. चांगल्या अभृतासारख्या फळांच्या वृक्षांनी गज-. बजलेल्या कांहीं बागा होत्या; पण त्याही क्रमाकमानें सावकाराच्या ताज्यांत' मल्या. अथात्‌ राहात्या धरावांचून आतां कां्हांच शिल्लक राहिललें नव्हतें. ' सुखाच सांगाती सग सोयर!" इब्राहीसच्या या कठीण काळीं त्याला' मदत करण्याचा कांहीही उपाय करितां आपल्या घरीं निवून गल. इतकेंच नऱ्हे, तर ॥कित्यकांनीं त्याची निंदा करायलाही सुरवात कली. एकाद्या नाठ्य- झालप्रमार्णे गजबजून गेलेला ला वाडा हळू हळू स्मशानासारखा भयाण

दिढबहार. (१२)

दिसू. लागला उज्ज्वल प्रकाशाचे दिवे नाहीसे झाल्यामुळें अमार्वा- स्येच्या काळोखानें त्याची भीषणता वाढू लागली. सावकारांनी तगाद्याला "सुरवात केली होतीच. कुणी कुणी तर काजीकडे फिर्याद लळावण्याचेहि भय दाखविलें. त्यांत काणी सहृदय आणि मरसंग जाणणारे होते, त्यांनी इजाही- मची वाईट वेळ पाहून आपल्या कर्जरोख्यांच्या मुदता वाढवून घेतल्या केवळ नाचगायन आणि मद्यपानोत्सव यांतच इब्राहीमची सगळी संपत्ती उधळली गेली नाहीं हॅ आह्लीं पूर्वी सांगितलेंच आहे पापाच्या अप्यया- वरोंबर पुण्याजेनासाठीं केलेल्या योग्य दानाचीही नोंद होत होती. एका सराईखान्याचा सर्व खच याच्या देणगीवर चालत असे. रोज सकाळीच सराईखान्याचा माळक येई आणि तीन रुपय घऊन जाई. एवढ्या स्क- मेत तेथें णाऱ्या गारगर्रांब पाहुण्याचा योग्य परामध घेतला. जात असे. पण आतां चोंहोंबाजूंनींच पडती कळा आळी असल्यामुळें हें दोनेक दानही बेद पडळे दोते आणि आश्चये हे की, अझा सतीने इब्राहीमकडून येणारी रक्कम दोन तीन महिन्यापूर्वीच बेद झाली असतांही तो सराईखाना अथवा अतिथाशाला पूर्वीप्रमाणेच चाळू होती. तिच्या रोजच्या कार्यक्रमांत मुळींच बदल झालेल्य नव्हता ! एके दिवशी त्यानें त्या सराइखान्याच्या मालकाला बोलावून आणून विचारळे, या दोन महिन्यांत माझ्याकडइन तुला सराई- खान्याचा खचच मिळालंला नाहीं आणि मी तर ऐकतो. तुझा धमंशाळा पूर्वीपमाणेंच चाळ आहे याचा अथ काय?”

यावर सराईखान्याचा मालक कांहीसा आश्वयंचाकेत होऊन हाहाळय, मला वाटतें कामाच्या गर्दीमुळे आपणाला कित्यक गोष्टींची विस्मूति होत असावी. आपल्या दयाळूपणाने मिळणाऱ्या पेशावरच अजूनपर्यंत सराई- खान्याचा खर्च चाळलेला आहे. मात्र पूर्वी ज्याप्रमाणे मी येथें येऊन रोज- च्या रोज पेसा घेऊन,जात असें त्याप्रमाणे आतां न्यावा लागत नाहीं. मळा वरच्याघरी बसून हे तीन रुपय मिळत असतात. प्रत्यक दिवशीं सका- ळॉंच मी माझ्या. बिछान्यावरून उठला की तेथेंच रुपयांची पिढवी मला आढळत त्याला एक चिठीही गुंडाळली असत. त्या चिठांताल पुढील मजकूर होता:--

ही रक्कम ह्मणजे अली इब्राहीम साहेबांनी दिलेळे दानिक दान आहे.

(११) इश्वरावर विश्वातून राहायच.

शुदाशपथ. ही चिठी फाडून टाकून तू आंतील रुपये घ्यावे आणि ही मोष्ट कुणाजवेळहि बोलूं नय. रकमेचा विनियोग रोजच्याप्रमाणें करावा.''

अझा प्रकारचा असल्यामुळें मी त्याचा कुणापाशीहि उच्चार करीत नसें.!

सराईबाल्याचें हें बोलणें ऐकून इब्राहीमळा अतिजय आश्चर्य वाटलें.. सराइखान्यांत अशा युप्तपणानें रुपये. ठवून येणारी व्याक्ते कोण त्याला ठर वितां.न आल्यामुळें त्याला एक प्रकारची विलक्षण उत्सुकता वाटू लागली. स्वत:ची निष्कांचनावस्था होऊन दोन महिने झाल . अर्थात्‌ आज दोन. महिने अशा रीतीने गुप्त दान देणारा गृहस्थ आहे तरी कोण ! दुसऱ्याच्या नांवावर गुत्त दान, करणारा उदार दाता या परथ्वीच्या पाठीवर कोणीतरी असेल की नाहीं, याबद्दल त्याला संशस वाटत असल्यामुळें हें. भाषण ऐकून ता अगदी मूढच झाला आणि विचार करू लागला

कांह झाळे तरी शेवटी असा एक कठीण दिवस आला का, त्या दि- वशी इब्रार्हीमच्या हातांत एक पंसाहि नाहीं असें झालें. यापूर्वीच त्याने आपल्या विकत घेतलेल्या दासदासी सोडून दिले होते. भामुळे त्याचा! गज- वजलेला भाठा वाडा अरण्यांतील गुहेप्रमाणें निजन झाला होता. चाहीकडं निस्तव्धता. आणि उदासीनता यांवांचून दुसरे कांहीही दिसत नव्हते. दिवा: णखान्यांतील रंगमहालांतीलळ सगळ्या शोभेच्या वस्तु विकल्या गेल्या होत्या. त्यामुळें मोठमाठ दिवाणखानें आणि बेंठकीच्या जागा अगर्द| 'आस पडल्या होत्या |

घरांतील जुन्या पुराण्या दासदासीपकी काणी अन्न 'मळाल्यामुळें, तर

कोणी पगार मिळाल्यामुळे आपल्या मालकाला आळली. गर्रबी दिसत

असल्यामुळें एकक याप्रमाणे निघून गेल्या. शेवटी विश्तासून सेवातत्पर दाळेया आणि मुबारक हीं दोनच चाकरमाणस॑ राहिली. इंज्राहीमनं यांना शंक वळा जा ह्मणून सांगितळें. माझ्याबरोबर तुझी उपास कां काढतां ' दुसरा घनी पहा ' असं कितीदां तरी सांगितळें, पण ती गेली नाहीत.

दाळेया ही दासी खरी; पण इब्राहीम तिळा फारच दयाळूपणानें वायवी या. कटीण प्रसंगी सुखदुःखाच्या दोन गोष्टी बोलायला तिच्याबांचून त्याला दुसर कोणीही प्रेमाचे माणूस नव्हतें. दालळ्यिचे सोंदर्य अप्रतीम होरते,, ती केवळ सुंदर होती असेंच नाही तर तिचे गुणही वाखाणण्यासारखे होते.

(१४)

तिने. आपल्या. मालकाच्या करमणुकीसाठी गायनाचा अम्यास केला होता. आणि नृत्येकलेंतही ती चांगली निष्णात झाली होती. तिर्चे बोळणें फारच मंघुर असून ती लाजाळू होती. त्यामुळे तिच्या सोंदर्याची खुलावट फार बहारीची दिसत असे. तिच्या नेत्रांत चेहेऱ्यावर क'रुण्यतेचे तेज विलसत होतें. त्यामुळें इत्राहीमल्ा तरी ती एक देवता आहे असें वाटे _ तसाच त्याचा नोकर मुबारक हाही विलक्षण स्वासीनिष्ठ. संवापरायण मनुष्य होता. त्याचें सहाळेच गुण वाखाणण्यासारखे होते. तो जुन्या काळचा माणूस अतून बापाच्या वेळेपासून त्या धरांत नोकरी कररात होता. त्याच्या आंगांत सिंहाचे सामर्थ्य होतें आणि त्या सामर्थ्याचा तो घरगुती बाहेरची सर्ब कामें करण्याकडे उपयोग कर्रीत असे. इब्राहीमचा त्याच्यावर प्रगाढ. विश्वास होता आणि त्यानेंहि पुष्कळ:दिवस याच वरांतील निमक खालेले असल्यामुळे मनानॉहि कधीं आविश्वास दाखविला नाहीं. सुखाच्या दिवसांत माळक!च्या बरोबरीने त्याने सुख भोगले. अकृतज्ञता हणजे काय हें त्याल मुळींच माहीत नव्हतें. स्वतःच्या सुखासाठी कोणती एक गोष्ट करावी असेंहि त्याला वाटत नव्हतें. त्यामुळें तां प्रत्येक गोष्टीत त्याची आपल्या .माळकावरची निष्ठा दिसून येत असे त्यांतच त्याला खरा आनंद वाटे- एकदां दाळिया आणि मुबारक दोधच एका दिवाणखान्यांत बसून बोलत होती

दाळिया म्हणाली, मुबारक ! आपण कशाला नसती काळजी करावी? सगळ्या कांहीं गोष्टी परमेश्वराच्या स्वाधीनच्या. आहेत. आज आमच्या लकांच्या हातांत एक पॅसाही नाहीं; पण चाललं आहे की. नाहीं, .. मज

कुणालाच कधीं उपाशी ठेवीत नाहीं. . विप्र

हें ऐकून मुबारक किंचित्‌ हंसून हणाला, ?. होय... हण बँकर आहे. तुझ्यासारखी देवदूती न्या ठिकाणीं आहे, त्या. ठिकाणी: केव्हा, कांहीं कमी पडणार नाहीं. तूं देवलोकची परी आहेस. ! 3८%.

कायबो ळ्तोस नि मुबारक ! तुझ्यासारख्या मा सार ..] कांह त्स र, विचार करावा!” |

कसला विचार करायचा ! मला सगळें कांही समजतें बरें ! मी लहान-

(१५)

पणापासून तुल्ल ओळखतो... .थोरल्या मालकांनी मरतेवेळीं तुल्य दोन हजार सोन्याची नाणीं दिलीं आहेत, शिवाय अजूनपर्यंतचा तुझा.. तनखाही तुझ्या जवळच मोजूद आहे आणि आजच्या प्रसंगीं तूच त्यांतून सगळा सर्च चालविला. आहेस. सध्यांचा रोजचा खर्च चालावेणारी तूंच. तुझ्या हृंद-

याचा हा उदारपणा आणि जन्सस्वभावं पाहून मी तर इतका मुग्ध होऊन जातों कीं, माझ्या नेत्रांतून अश्रु वाहू लागतात. अगदी आपण होऊन तुझा

कायमचा ग्रुलाम होऊन राहावें असें वाटतें. खरोखर, तुझी योग्यता. फारच मोठी आहे.”

मुबारका ! तुच का बोलत आहेस हा ! वाः बोलण्यांत तर तूं अगदी मोळाना झालास ! चूप. आतां या बाबतीत एक शब्दही बोलायचा नाहीं. से पहा. मालक इकडेसच येत आहित,पहा. त्यांचा तो उतस्ळेला : चेहरा पाहून मला तर फारच भीति वाटू लागली आहे. कदाचित्‌ त्यांच्यावर कांहीं तरी नवीनच संकट आलें नसेल कशावरून ! मुबारक ! अज्ञा. वयांत आपल्या मालकांची ही स्थिति पाहून मळा फारच वाईट वाटते...” असें. हाणून दल्यिनें आपळे डोळे पुसळे दीर्घ सुस्कारा सोडून ती आपल्वॉ' मालकाची वाट पाहू लागली

याच वेळी इब्राहीम तेथे आला. आणि सित्नपणाने म्हणात्त्र, ** तू. आतां काय बोलत होतीस दाल्यि ! मळा वाटते. माझ्यासारख्या हतभागी मालकासंबंधानेंच कांही तरी बोलणें निघाळें असाये. असणारच | -तुझांल्य तरी माझ्यावांचून दुसरे काय सुचणार! * वालिया हाका प्रमूला सलाम करून नम्रपणारने म्हणाली, नाही. 'गरीन. नोका गती | आपल्यासंबंधी आलली. काय

शंलानी उमरशेखकडे गेलां आहें, काळजी वाटून त्यासंबंधानें आही यायला विलंब लागला त्यामुळे ती काळ- झमरशेखचा कारभार फार मोठा आहे आणि त्याच्या मिरांत कोणीही नाहीं हें मला माहीत आहे; हें मी जाणून असल्यामुळें आपल्याबद्दल मला काळजी त्याल पैशावांचून दुसरें कांहीही दिसत नाहीं. त्याला पैशा-

विहार; (११)

पुढे कझाखीही मातञ्बरी वाटत नाहीं, त्यामुळे कदाचित्‌ आपलें त्याचे तोंडाला तोंड होईल आणि 'त्या स्थितीत तो कांही तरी अपभानकारक. 'झन्द योलल्यास तो सावकार असल्यामुळें आपणाला ते ऐकून घ्यावे. लागतील; कदाचित्‌ भलताच 'प्रसंग यायचा, त्यामुळें मी अगदी वाटेळा डोळे लावून बसलें होते.

इत्राहीम एक दीर्घ निश्वास सोडून म्हणाला, दालिये ! तुझें अनुमान, सर आहे, खराखरत्त झाज त्याच्या बरोबर माझें चांगलेच भांडण झालें. तुझ्याजवळ मी कधीच कांहीं लपाविळें नाहीं मग हे॑ तरी . कशाला लपवू ! सोन्याचं नाणे नव्हे पण तांब्याचे एक नार्णेहि या प्रसंगी माझ्याजगळ नाही. मी असा अगदीं निष्कांचन झाल्यामुळें हा वाडा गहाण ठेवून कांही रकम काढण्याच्या इराद्याने मी त्याच्या वरी गळा होतों. नाहीं तर त्या दृष्ट टमरशखच्या इथें जाण्याचा माझा मुळींच इरादा नव्हता; पण ता माझ्य, म्हणण्याला नाकबूल झाला. उलट किरकोळ देण्यापेकी असलेलं चारशे रुपय आतांच्या आतां पाहिजेत ह्मणून हद्द धरून बसला. आणि नेतर दालिय, ता मळा. जे शब्द बोलला ते माझ्याने तुझ्यापुढे; सांगवत नाहींत ! हाय ! असल शब्द एकून घण्याचा माझ्यावर परसंगयावा ना?

आपल्या दयाळू धन्याची ती कळकळ पाहून दालियेला गाहिवर आला.. सी. सट्गर्दात होऊन क्षणाली, आश्रितवत्सल प्रभा ! देवानंतर जर मला कुणाची प्रथम आठवण हात असेळ तर ती आपलीच ! माझे अन्नदाते आप गच आहां ! ही अभागिनी कायमचीच आपल्या वडलांच्या अन्नावर पासळी गळी आह. लहानपणच्या कांही. आठवणा स्वप्तांतील छायेप्रमाण- अस्पष्ट सतीने मला दिसतात खऱ्या पण मळा वाटतें त्या सगळ्या स्वप्मयच साऱ्या. फार लांबच्या कंदाहर प्रांतांतून आपल्या वहलानीं मला एका काहिमरी सोदागराकडून विकत बऊन येथे आणलें. आणि त्यांच्याकडूनच मता ही हकीकत समजली. आपल्या आश्रयाला आल्यापासून आपला ऱजदारपणा आणि दयाळुत्व वा दान गुणांनी माहित होऊन मी स्वतःलाही विसरळे. आपल्या दा्सीचीही दासी होऊन राहाण्यांत जो थोरपणा आहे ता दुसऱ्या कशांतही नाही. हे मी समजून चुकले. आपलें आपल्या वडलांचें येचे क्‍तण फेडणे हें मळा या जन्मांत तरी शक्‍य नाही. मला त्या उपका-

(१७) ईश्वरावर विश्वासून राहायचं, शांतच राहिलें पाहिजे म्हणून म्ह्ण्तें कोणीही कितीही कठोर्तनें मला | बोललेळें असलें तरी ते शब्द आपल्या तोंडून मला ऐकू आल्यास त्यांची कठोरता कितीतरी कमी होईल... तेव्हां जें कांही आपण मला. सांगणार असाल तें अगदीं मोकळ्या मनानें सांगा. कारण मला तें पूर्वीच समज- लेळें आहे.

तुला काय समजळें आहे दल्यि !' इजाहीमनें आश्चर्याने. विचारलें |

५“ तो सेतान उमरशेख मला गुलामाप्रमाणें विकत घेण्याची इच्छा कर्रीत आहे.

होय होय. दाल्यि ! तुझा अंदाज बरोबर आहे. त्यानें माझ्याकडेहि असेच उद्गार काढले. मला असलें हें बोलणें एकून घेण्याचा प्रसंग यावाना ? ?

“« काय करायचे. हुजूर ? प्रसंग आला. खरा ! पण आपण अगदीं वाइंट वाटून घेऊं नये. मी आपला आश्रय इतवया सहज रीतीनें कधींही सोड- णार नाही. ज्या देवासारख्या इब्राहीमला मीं माझे मालक समजून दिवस घालविले, त्यांना अशा वेळीं सोडून जाणें हें केव्हां तरी मला याग्य दिसेल का ? अशा मृ्तेमंत देवाला सोडून मी त्या सेतानाची सेवा चाकरी करीन असे आपणाला वाटतें तरी कसें त्याचें अन्त:ःकरण किती नीच आहे हें मी एका प्रसंगावरून जाणले आहे.प्रसंगच आला तेव्हां तो झालेला प्रका-

' रच मी आपणाला सांगतेंच. प्रथम टरविळें होतें कां तां प्रकार मी आपणाळा सांगू नथ; पण आतां प्रसंगच आत्याझळें तो सांगावा लागत आहे. आपला

वेश्वासू नोकर मुबारक यावाचून दुसऱ्या काणालाही ही गोष्ट अद्याप सम- जळेली नाही. मागें आपण रला एकदां सांगून ठव्लें हाते त्याप्रमाणें मी वाग- प्याचें टरवून कधींही धरबाहेर पडत नसे; 'दुदेवानें मटा एके दिवशीं वरा- बाहेर पडण्याची बुद्धि झाटी. कारण गागे आपण अकास्सकबेशद्ध पवत असां; आणि त्यावळीं उपचार काय करावे तं कांहो मला सम्ज्त नस. तेव्हां त्या रॉ- गांलून आपणाला बेरें वाटावे म्ह्णून मी एकदां नजीकच्या पीराला नवस करण्याकरता म्हणुन गेळें. भे

:: अस्सं. मग काय झालं बरें ? इब्राहीम्ने उत्सुकतेने विचा रिले प, 1.

' दिलबहार. (१८

£: मग काय व्हायचं ! रस्त्यांत मळा सेतानी उमरशेखने पाहिले. एकाद्या हीन कुठांतील स्रोममाण माझी हेटाळगी करून तो दांत विच फिदी फिदी हेसत मला म्हणाला, * दलिय, तूं फार सुंदर आहेस ! राज, श्वरीला शाभण्यासारखे तुझ सोंदर्य आहे. तुला त्या भिकारड्या इत्राहीः दासी बनविण्यांत खुदान केवढा बरें मूखपणा केला आहे ! मला तर हें अग विचित्र दिसतें. तूं त्या इबाहीमचा आश्रय सोडून माझ्याकडे ये पाहू तुझा मोबदला हणून आत्तांच्या आत्तां तुला दोन हजार मोहोरा ३. इब्राहीमर्चा तू मुळीच भीति बाळगू नकोस. मी लवकरच काजीकडे त्यार्‌ वर फिर्याद लावून तो होता क, नव्हतासें करून टाकतो. माझ्यापुढे त्य, किंमत ती काय | ---_ माझ्याने त्याचे हें बोलण ऐकबेना लाकांचा जाये असल्यामुळे मला कांही उत्तर देता. आले नाही, माह मी त्याला असें रोख उत्तर दिळें असते, की, त्याने नक्षत्रेंच राहावी, ?'

पण तू त्याला कांहीं तरी जबाब दिलास की नाही ! ?' इब्राह

विचारलें. |

मो. त्याला म्हटळे, मळा जरी तूं कुबेराचे भांडार आणून ९. तरीही मी तुझी दासी होऊन राहायळा तयार नाहीं. जो उघड्या ग्स्त वर एका पडदानशीन स्त्रीस असा असमभ्यपणानें वागू शकतो, ता. 1 नांच स्वभावाचा असला पाहिजे आणि त्याचे अंत:करण किता अवनती पाचळ असलं पाहिजे याची मला चांगलीच कल्पना होत आहे. न्आधी इब्राहीमप्रमाण देवचरित हो, तुझ्यांत मलुष्यत्व येऊं दे. त्यानंतर दान रात करून तू पुण्य संपादन कर, म्हणजे मग मो तुझ्या या प्रश्नाला उत्तर द्यायचे त्याचा विचार करीन. माझ्या मालकासमोर आज तू असले कांही शड्द बोलशील तर तुला चांगळींच थव्यपड खाऊन मागे किर लागेळ, तुला काणी भिणार नाही. आणि तुझे बोलणेही कुशी ऐकून णार नाहीं.

हें तिर्चे बोलणें ऐकून इज्राहीमला आनंद झाला. तो उल्हासाने ण.ळ, वाः तू. अगदी योग्यच उत्तर दिलेस. त्यान माझ्या सः अडा मू्वयगा केढा अप्तता त( मी. त्याला योग्य शिक्षा केल्यावांप

११९) _ श्वरावर विश्वातून राहायचं.

कबींच स्वस्थ बसलो नसतो; पण हाय ! दलिये, मो कर्जबाजारी झाल्यामुळें मला तसला तो अपमानही आज सहन करावा लागला. मीं त्याचे शब्द एऐकळें आणि त्याला चांगलें पेजारांनी. झोडपळे; पण त्याचा कोणी अस- गार नांबाचा मित्र आहे, त्याच्यापुढे मळा हार खावी लागली. त्यानें मला चाजूला नेळें. नाहींतर मी त्या बदमाषाची पुरींच गठडी वळणार होतो. सरी पण त्याला माझ्या हातचा चांगलाच मार बसला आहे. तो मला आतां विसरणार नाहीं.

*“ बुरे झालें, त्या उद्धट मलुष्याला असेंच योग्य शासन झालें पाहिज असे कितीही पेजार मारळे तरी त्याचे डोळे उघडणार नाहींत ! तो तसाच निगरगट्ट आहे €/ दलिया म्हणाली.

“हृ सगळें झालें खरे; पण मी पडलो रिणको आणि तो पडला साव- कार ! मळा आतां याबदळ चांगलाच हात दाखविण्याचे त्यानं टरविळें आहे.”

म्हणजे ? तो आपलें काय करील दलियेला भीति वाटली.

५: मी त्याचे किरकोळ चारशे रुपये देणें आहे. तो म्हणाला, ते माझ रुपये जर मला उद्यां मिळाळे नाहींत तर मी चार लोकांसमक्ष तुझी बेइ- रजत करायला कमी करणार नाहीं. तुला मग बाहेर तोंडही काढायला -नको. मग सांग बरे दालिये ! मी आतां काय करू इब्राहीम अगदीं हताश होऊन म्हणाला.

दलियळलाही वाईट वाटलें. तरी पण या प्रसगी मालकाला धीर देणें हे आपलें कर्तव्य आहे असें ठरवून ती हळूच म्हणाळी, “आपण ईश्वरावर विश्वा- सून राहा ! तो आपलें कधीही अमंगळ करणार नाहीं. दुःखाचे दिवस आल तरी आपणासारख्या समंजस माणसांनी धीर धरळाच पाहिजे जगन्नियत्यावर विश्वास ठेवल्याने कधींही आपळे अकल्याण होणार नाहीं, कोणत्याही प्रसंगांतून आपणाला पार पाडायळा तो समर्थ आहे. यःकश्चित्‌ मलुष्याच सामर्थ्य तें किती ? उमरशेखच्या कोणत्याही धमकीला आपण मिळे नय. आपला आपमान करण्याची त्याच्या बिशाद नाहीं.

तू म्हणतेंस तें खाटे नव्हे दलिये;पण मी कूळ आणि तो सावकार. ता जे म्हणेल तेंच लोकांना खरें वाटेल की नाहीं ! गरिखाच्या बोलांना किंमत

(२०)

नसंते दलिये ! माझ्या हातांत यावेळीं एक पेसाही नाही हें तू. धिसाल आहेस ! उद्यांच मला त्याचे चारशे रुपये कसे बरें देता. येतील ? नुसत्या उपदेशाने या ठिकाणीं समाधान होण्यासारखे नाही. ळे के. आपण असंबालळू नये. एवढ्याशा संकटांनी घाबरून जाण आपल्याला शोभत नाहीं. खुदावर विश्वास ठेवायाचा. पूर्वजांच्या पुण्या- नें आपण सगळ्या संकटांतुन मुक्त व्ह'ल. य:कश्चित कीडामुंर्गीचॉहि पाषण करणारा काळजी नाहाणारा परमेश्वर आपणालाच कसा विसंरळ का (नाही. त्याच्यावरच विश्वासून राहायचं. नाहीं. नाही. विचार मनांत. आणून आपण मुळींच दुःख करूं नये. दलिया अंतःकरणापासून बोंटत असल्या मुळें इब्राहीम स्तब्ध राहिला.

नाणा ्कालीशणीणशीणणणीणी

प्रकरण र.

निष्काम कम कां गुत्तदान. !

दिवस सेपला..सूर्यदेवता पश्चिमाकाशांत विळीन झाळी. तूर्यकरांनीं उज्वल झाळली सुन्दर ह्यामल मेदिनी अंधकाराने झांकून गटा. आकाश- वरूपी निळी साडी नेसलेल्या देवांगनेच्या आंगावर हळू हळू तारकापुष्प चमकू लागळी सान्यारुप्याच्या चमकदार फुळांनी मढविळली ती साडी इतकी मोहक दिसू लागळी, कीं, त्या दिवशीचा चंद्रही अगदी फिका पहला. सुगन्धर्मिश्रित मलयसमीरण, इब्नाहीमच्या शयनमादेरानजीक असलेल्या उद्यानांतील पुष्पपरागांवर विहार करून तेथील सुगाधत फुलांचा सुआास इब्राहीमच्या नाकाजवळ धरीत होता; पण या. राजांपचारापासूनह! त्याला सुख गटत नव्हतं

श्रीमंत मजुध्याला गरिबी आली म्हणजे त्याला जें दुःख होते तें अवण- नीय असतें. गतकालांतील नुसत्या आठवणाच त्याच्या अन्त:करणाला भाजून काढीत असतात. माझे असें होते, मी असा होतों, आणि शेवट माझा हा असा झाला ! यापेक्षां आणखी भयंकर स्थिति ती काय यायची :

२१) निष्काम कर्म कां गुतदान.

असले सगळें मेंदूळा शाण आणणारे विचार,रक्तशोषण करणारे दीधेनिःश्रास आणि रक्तार्चे पाणी करून सोडणारे प्रसग हीच काय ती त्या ब्रिचाऱ्याची :टऐट ! रात्रंदिवस याच काळजीत ता. असावयाचा ! इब्राहीमचीही स्थिति अशीच झाळी होती. जळणारी लांकर्डे ज्याप्रमाणें चितेंतील प्रेताला हळू ळू जाळून त्याची राख बनवीत असतात त्याप्रमाणेंच चिंतेच्या भाषण -वालाही, इब्राहीमसारख्या जिवेत सलुष्याच्या आस्थिपंजराळा रात्रंदिवस भाजून त्याची राखुंडा बनवित. त्यांत ता पिचुन जात असं. इब्राहामचा अशीच स्थिति झाली. दिवसेंदिवस त्याच्या शरिरांतील रक्त आट लागळें

उमरशेख हा व्याजबट्याचा धंदा करणारा एक प्रसिद्ध सावकार होता; पण त्याची वागणूक अगदींच नीचपणाची असल्यामुळें चारचांघांत त्याला मान नव्हता. ता. सापासारखा क्र आणि मत्सर्री आहे असे लाक म्हणत असत. याचवळी अजमीर शहरांतील न्यायाधिशाचे काम एका जवरदस्त काजीच्या हातांत दिलळें हाते. या कार्जाचें नांव खुदादाद ! या काजीचा आणि उमरशेखचा चांगळा परिचय होता. दोहे एकमेकांना ओळकत असल्यामुळें त्यांच्यांत रूहाभिर्वाद्धहा झालेळी होती. अर्थात उमरशेख योंड्याशा प्रयत्नांनी इत्राहीमला काजीसमोर आहु शकला असता.फियाद करून त्याची सगळी इष्टेट घर ताब्यांत घ्यायळा त्याळा मुळींच वेळ लागला नसता. कारण इब्राहीमकडून त्याला चारशेंच रुपये यायचे होते असं नाहीं, 'तर यानें आपली बहुतेक इप्टेष्ट त्याच्याकडेसच गहाण ठेवळली होती. ज्या दिवशी सकाळी या दोघांचे आपसांत मोठें कडाक्याचे भांडण झालें त्याच दिवशी उमरशख अगदी खवळून गेला. अर्थात या त्यांच्या रागाथे फळ आपणाला फारच भयकर मिळणार हे इब्राहीमला समजून चुके. ता त्याच फिकिर्रत बिछान्यावर पडून तळमळत होता. झालेल्या प्रकाराची तोंडमिळवणी कशी करावी हें त्याला सुचतं नव्हते. आपला बिछाना म्हणजे खदिरांगाराची शय्या आहे असें त्याला वाटत होते.

अन्त:करणाळला शल्याप्रसाणे टोंचणार्‍्या काळजीने इब्राहीम बिछान्यावर पडून तळमळत होता. त्याचं मस्तक तापून गेलें होतें. हृदयांत दुःखाच्या ज्वाला भडकत होत्या. आणि बिछान्यांतून आगीच्या ठिणग्या उसळत आहेत असे वाटत हात. आपले अन्तःकरण सोकळें करून मनसाक्त रड-

"५९, र. (२२)

ण्वालाही जागा नव्हती. कारण त्याला आपलें अर्स कोणींच नव्हतें म्हटले तरी चालेल |

झोंप येण्याचा पुष्कळसा प्रयत्न केल्यावर त्याला थाडी तंद्री आली. तरी पण त्यांतही त्याळा भयंकर स्वप्ने पडतच होतीं. त्यानें स्वप्न पाहिलें, उमरझेखाने आपल्यावर फिर्याद केली असून काजीच्या शिपायांनी आप- णाला श्रृंखलाबद्ध करून न्यायासनासमोर उभे केळें आहे इतकेंच. तेवढ्या सामान्य रकमेसाठी आपल्या पाठीवर वेताच्या छढ्याही बसत आहेत. काजीचा हुकूम झाल्यावर तो कोण अमान्य करणार ! काळासारख्या भरयं- कर अशा त्याच्या दूतांनीं जेव्हां फटके मारायला सुरवात कटी तेव्हां त्याला ब्रह्मांड आठक्लें; पण तितक्‍यांत एक बुरखेवाळी स्त्री पुद झाली आणि गंभीरपणानें म्हणाली, शपथ आहे तुझह्याला कार्जीसाहेब ! यांच्या या नाजुक शरिरावर तुह्यी फटके मारूं नका. यांनी देणें असलेला सगळा पेसा मो देतें,

इब्राहीमला त्या करुणादेवीचे तेड दिसले नाहीं. कारण तिच्या तोंडा- वर बुरखा होता तर्री पण तिच्या एकंदर चालचलणुकीवरून ती काणत्या तरी उच्च कुलांतील असावी असें त्याला वाटल्यावांचून राहिळें नाही. तिर्चे सवांग लावण्याने चमकत हातें.

तिच्या प्राथनेनेंही निष्ठुर काजीला इब्राहीमची दया आली नाहीं. त्यानें रुपये तर घेतलेच; पण आणखी फटके मारण्याचीही शिक्षा दिली, त्या मनुष्यरूपी पशूचे अन्त:करण अगदीं ममताशून्य होतें, इब्राहीम फटक्यांच्या वेदनांनी अगदी दीन होऊन आरडू लागला.

इब्राहाम असल हे निष्ठ्र स्वप्न पहात असतां एक रमणी अगदीं हलक्या पावलांनी आणि मंथर गतीने त्या खोळीत आळी एका बऱ्याच मोठ्या लांकडी पेटीवर आपल्या हातांतील मोहोारांनीं भरलेली शेळी ठेवून निधून गेला, ती आल्याचे गेल्याचे इब्राहीमळा मुळींच समजलें नाहीं, तो आपल्या त्या स्वप्रमय वेदना अलुभविण्यांतच मग्न होऊन गेलेला होता,

वाचकांनीं तरी या अधकारानें झांकलेल्या सुंदरीला. ओळखले असेल काय ?! जर आओळखलळें तर आह्मी तिचा पारिचय करून देण्यासाठी आमच्या ळखर्णाला वृथा श्रम देत नाही, कारण तिला आतां ना पुढें केव्हां तरी तुह्यी ओळखालच.

(२१) निष्काम कम को गुपदान,

त्यां थेलींतील मोहोरा योग्य जागीं ठेवल्यावर ती सुंदर रमणी खोलीच्या बाहेर जाऊन पुन्हां आंत आढी, आणि इब्राहीमच्या मरतकाजवळ बसून त्याला हळू हळूं वारा घालूं लागली. पंख्यानें येणाऱ्या त्या स्त्रिथ वायूच्या स्पर्शाने त्याचें संतप्त मस्तक आणि उद्दिम्न विचार शांत झाळे, आणि त्या दुदैवी माण्याला गाढ झोप लागली.

अशा प्रकारें बराच वेळ सेवाचाकरी केल्यानंतर त्या तरुणीनें एक दीधे सुस्कारा सोडला ती पाय वाजू देतां. दरवाजाजवळ आली आणि अस्पष्ट स्वराने म्हणाली, प्रभू ! आपण देवतेचे उदात्त हृदय देहामध्ये ठेवून या जगतीतलावर अवतरला आहां, अर्थांत देवच आपलें संरक्षण कर्रळ, देवाच्या आश्रयाला असलेला मनुष्य कधींही कोणध्याच संकटांत सांपडत नाहीं. देवावर आपला विश्वास नाहीं का ? माझ्याने आपला हा खिन्न चेहेरा पहावत नाही, दीघ सुस्कोर आणि वारंवार कपाळावर हात मारून घेणे हं पाहिळें म्हणज माझा जीव अगदी कासावीस हाऊ लागतो देवा ! असल्या सच्छाल मजुष्यावर हा प्रसग यावा म्हणज तुझ्या वचत्र लीळ्चे आश्वयच नव्हे काय ! या तळमळणाऱ्या जीवाची तुला कींव तरी कधीं येणार ? इब्राहीम! आपला ता प्रफुल चहेरा मला आतां पुन्हां कधी पहायला मिळेल बरें ! आज तर तो खितन्नतेनें अगदीं झांकून गेला आहे, जें मुख उज्ज्वल पोर्णिसेप्रमाणें आनंदानें परिपूर्ण झालेळें हाते तें आज विषाद रूपी मंघांनी भरलेल्या आकाशानें झांकून गेळें आहे. आपण आजपयेतचे दिवस निष्काळजीपणार्ने आणि आनंदाने घाळावेळे, असला प्रसंग येईल असें स्वप्नांतही वाट्ळें नाहीं पण खुदाच्या राज्यांत रात्र आणि दिवस यांचें प्रमाण सारखे असल्यामुळें ज्याने दिवसाची मजा उडविली त्याने रात्री तळमळतच राहिळें पाहिजे, दिवसभर उद्योग केळा असल तरच रात्रीं सु- खाची गाढ झाप येणार ! आजची वळ ही तशीच आलली आह. रागरंग उडावितांना भावी परिणामाकडं नजर वळली नाहीं. अथात्‌ सृष्टिनियमा- प्रमाणे त्याची शिक्षा भोगणे भाग आहे. पण आपली मन:स्थिति उदार असल्यामुळें ही दुःखमय रात्र लवकरच संपून प्रभातकालच्या स्निग्ध प्रका- शाने आपल्या चेहेऱ्यावर विजयी हास्य चमकू लागेल. खुदा आपलें कल्याण करो. त्या सेतानाला आत्मीवक्रय करून मी जर -आपणाला सुखी करू

धर ऱ्ह र)

शाकडें तर तेडेंही कराया, मी तयार आहें. आपल्य चेरा प्रफुलिव पाहि- ला कॉ मला समाधान वाटेल--” थोड्याच वेळांत रमणी निवून गेली इब्राहीम झॉपतच हाता.

हििडशशवश॒ृर्जब््जबबबमबब॒यबाव

प्रकरण थै.

: धिकार असो असल्या श्रीमतीला !!

दुःखरायक,रात्र संपला आणि साफ उजाडळें. सु्यांच्या सोनेरी किर- णांनी वसुंधरा देवीचे सर्वाग चमकू लागलें. इजाहीमचे डोळे उवडले देवाचें नांव घेऊन तो बिछन्यावरून उठळा. झोपेनेंडी त्याच्या अन्त;कर- णांची खिन्नता नाहींशी झाली नव्हती. गेल्यारात्रो त्याने जे भयंकर स्वप्न पाहिळे ते अद्यापही त्याला मिववीत होतें. त्याच्या अन्त:करणणांतुन ती छाया अद्याप नाहीशी झाली नव्हती.

त्यच्या दृष्टीनें तो दिवस दुर्दैवाचा होता. कारण रक्कम दिल्यास उमरने फियाद कात. म्हणून सांगितळे होतें तें. आजच. इब्राहीम याच काळजीने अस्वस्थ होऊन अवीरपणानें आपल्या खोलीतच इकडे तिकडे फिरत होता. मून मवून तो खिडकातून रस्त्याकडेहि पाही. बराच वेळ वाट पाहिल्याव्ण्ह जेः्डा काजीचे शिमाई त्याला दिसेनात तेव्हां त्याचे काहार्स समाधान झाळं त्याने मुक्ततेचा एक दीव सुस्कारा सांडला.

याचवेळी अकह्मात त्यांची दृष्टी नजीकच्या पेटीकडे गेली त्याला, आश्चये वाटळ कारण लाळ रंगाची एक थेळी पंटीवर अहळेळी त्याला आळडली. ळागळींच त्यानें ती उचळळडी तो तींत भरपूर पैसा असल्याचं त्याळा कळून चुके. थळीचें तोड उवडतांच त्याची खात्रीच झाली. मात्र हे गुत दान देणारा देवमागूस कोण अतावायाचा त्याला उलगडा झाला नाही

त्यानें आश्वयाच्या भरांतव त्या थळीतील रक्कम मोजिळी; तज्हां त्याला कळून चुकळे के. त्या वरोबर साडेचारशे मोहोरा आहेत. . याचवेळी त्याला आंतच एक कागद मिळाळा, इज्राहीस्न ता. उलगडून पाहिळा तों त्यांत

२५) धिक्कार असो असल्या श्रीमंती;

ढीळप्रमार्णे मजकूर आढळला. धार्मिक आणि ईश्वरावर विश्वासून राहा- ॥रे महात्मे परमात्म्याच्या अनुग्रहाला पात्र होतात. जगंनियन्ता त्यांना 'बींही विसरत नाहीं. तव्हां आपण ही रक्कम * देवाचे देणें म्हणून घ्या- ला हरकत नाहीं. *_

आश्चर्ये ! खरोखरच हें देवाचे देणें को कोणा उदार महात्म्याचे दान

बरें ! हें असें युप्तदान देणारा दाता कोण असावा ! हा दयाळू म॑

माझा कोणी सुप्त मित्र असेळ का! या दारुण पिपत्तीच्यावेळो अया- चत मदत करणाऱ्याचे हृदय खरोखरच देवतुल्य असळे पाहिजे. कोणाही सुष्याने आपलें खरे मनुष्यत्व प्रकट केळे म्हणजे तो देव हातो.

इब्राहीमचे हृदय या पच्छन्न सुहृदाबद्दलच्या कृतज्ञतेने भरून गेलें. त्याने या मोहोरा एकत्र करून पूर्ववत्‌ थेळींत घाळून बेद केल्या; आणि प्टा- ऱ्यांत ठेवून दिल्या. नंतर कोणत्याही प्रकारची काळजी राहिल्यामुळे तो निश्चित अन्तःकरणाने आपल्या बेठकीच्या दिवाणखान्यांत येऊन वसला त्याळा एकम़कारची हुबारी वाटत होती |

मुखमाजनादि विधि आटोपल्यावर इब्राहिमनें भक्तिपूण अन्तःकरणाने कुतज्ञतेनें त्या जाच्चालकांची उपासना केठी यामुळें त्याच्या अस्वस्थ मनाला विलक्षण शांती. वाटू लागला. तो मनांत हणाला , हें सुप्त दांन देणारा दाता कोण असावा ? माझ्या असल्या या. भयंकर संकटाच्या वळी अशा प्रकारचा निःस्वार्थ उपकार करणारा मित्र माझ्या सुखाच्या दिदसांत मला मुळींच आढळू नये, आश्वयंच नव्हे काय ? आणि सुखाच्या दिव- सांत खऱ्या मित्राची परीक्षा तरी कुणाला होत असते ? मला वाटते हें दलियेचच काम असावे. त्या. शांततामूर्ताचें हृदय देवीतुल्य आहे. ती जशी रूपाने तशोच गुणांनाही अतुलनीय आहे. खात्रीनें तिने आपल्या सांठविलेल्या द्रज्यनिधीतून ही दर्ययी कामगिरी कंठी असावी. उमरशख- करतां जितकी रक्कम पाहिजे होती तितकाच तिनें ठविळी आहे अले नाहो, तर मल्ग्र खर्चाला लागणारी ज्यास्त रक्कमही तिने जाणून बुतून ज्यास्त ठेविळी' आहे. दलिये ! दलिये ! तुझ्या या. स्वगीय दानाचा मोबदला मो कपा देऊं बरें ! छे. मळा देतां येगे शक्य नाहीं. माझ्याजवळ काय. मी निष्कांचन ! मी दरिद्री !! मी तुझे हे उपकार कपत फेडणार !!!

(९६)

इज्ाहीम अशा प्रकारच्या विचारांत गढून गेला आहे तोंच दालिया गरम काफीचा पेला थोडेसे फराळाचें साहित्य घेऊन आंत आली, आपल्या खाण्यापिण्याबद्दलची तिची तत्परता पाहून इब्राहिमला अतिशय समाधान वाटलें. तो हंसत हसतच तिला उद्देशून म्हणाला, दाल्यि ! हेंहि देवाचेंच देणेंका ?

एकच वाक्य; पण तें ऐकतांच दाल्येचं मूदु अन्त:ःकरण दचकले तिला मोठेपणा नको ' होता आणि स्तुतीला तर ती कंटाळत असे, तिचे अन्त :करण उदात्त भावनांनी परिपूण झालेलें होतें. तिनें आपल्या मनाची झाळली चलाबिचल इब्राहीमच्या लक्षांत येऊं देतां प्रफुल चहेऱ्याने स्मित हास्य करीत म्हटलें, हुजूर, जगांतील प्रत्येक गोष्ट ही देवाची देणगीच होय. ती दणारा एक खुदा! मलुष्याच्या हातांत काय आहे त्याच्या दयाळुपणाच्या गोष्टी अगाणित असल्यामुळें त्या वर्णन करून केव्हांही संपणार नार्हीत. जीवाचे जीवन म्हणून जो वायू वाहातो तें त्याच्याच करुणेचे एक महादान असून त्यामळेंच आमच रक्षण होत आह. पाणी नसते तर आह्यी एक 'क्षणभर तरी जिंवत राहिलों असतों कीं नाहीं याचा संशयच आह. आणि म्हणून त्या दयाळू देवाने मोठमोठ्या नद्या, गिरीकंदरांतून अमृतासारख्या पाण्याच झरे, आणि रुक्ष प्रांतांही खोळ विहिरी उत्पन्न करून प्राणीमात्राच्या प्राणधा रणेंची सोय करून ठेविली आहे.सूयचंद्रही त्याच्याच आदेशाने हें अनन्त आण नित्य नीळाकाह आपल्या दिव्य प्रकाशाने उज्ज्वल कर्त चालल आहेत. त्यांच उदयास्त ह॒ जीवांच्या जीवनांना जितक उपयोगी आहत तितकच त्यांना उपदेश देणार सूत्रमय आदेशस्वरूपही आहेत. 'जगन्ना य- काच्याच कृपनें ही पृथ्वी हरित तृणांकुरांनी वृक्षल्तांनी शोभायमान दिसत असून त्याच्याच त्याच्याच दयाळुपणामुळं तिचें चिरंतन हास्य, जीव- मात्राळा रंजवीत आहे ! हुजुर ! ह्यांत देवाची देणगी नाहीं असें काय आहे वरे ? मनुष्याचा अहेपणा म्हणजे त्याचें क्षुद्रत्वच नव्ह काय £” इ॒नजाहीमने दलियेच्या तोंडून अशा प्रकारच्या उद्गोधक गोष्टी कधींच एकल्या नव्हत्या. शिवाय ती जें सांगत होती तं इतके सहज आणि स्फूर्ति पूण हातें, कीं, त्यांत त्याला कुठेंच कृत्रिमता आढळली नाहीं. तो मनांत म्हणाला, मी ईश्वराच्या सामर्थ्याबद्दल अविश्वास दाखवीत असे. आणि

हर भिकार असो अस्या श्रीमंतीला

अभिमानानें प्रत्येक गोष्ट कर्रीत असें, तो माझा मूस्वपणा होता, हें दाखवि- ण्यासाठी तर ही असें बोलली नसेळ ना! असेल. माझी दृष्टी व्यापक

हती. पैशाच्या जोरावर मीच इंधर बनलो होतां. मला कुणाची पर्वा वाटत"नव्हती. माझ्यापेक्षा जगांत कोणी श्रेष्ठ असेल अशी मला कल्पनाही झाली नाहीं. मी अहंमन्यतेनें स्वतःच्या सामप्यावर्च प्रत्येक गोष्ट करीत गेलों. छे. छे. काय माझा तो भ्रमिष्टपणा ! डोळस असून मी आंधळा बनला ना !

असा आपल्याशींच विचार करून तो स्मितपूर्वक दल्यिला म्हणाला तू जे म्हणतेस तें अगदी अक्षरान्‌अक्षर खरें आहे. दलिये ! मीहि तुझ्या- प्रमाणेच इंश्वराच्या निस्सीम दयाळूपणावर विश्वासून राहाणार आहे. करु- णामय खुदानें आपल्या विचित्र सृष्टांत नांवाजण्यासारखें जर कोणतें कार्य केलें असेल तर मनुष्याची ममतापूर्ण अन्तःकरणें आईबापाच्या हृदयांतील अपार अपत्यवात्सल्य, पत्नीच्या अन्तःकरणांतील दिव्य पतिप्रम आणि आसस्वकीयांबद्दल विलक्षण सहानुभूती या विविध कारुण्यानें ईश्वराच्या या जगाला भलतेच स्वरूप प्राप्त झाळें आहे. खुदाचें जर कोणतें दुलंभ दान असेल तर तें हेंच. त्याच्या करुणंचा उच्च आदर्श असेल तर तो हाच. तूच पहा ना ! आज जर तुझ्या हृदयांत ता दयामय इश्वर, अपार करुणा आणि एकानष्ट स्वामीर्भाक्त उत्पन्न ना करता तर याः हतभागी इंब्राहीमची अन चव्हाट्यावर येश्याला एका क्षणाचाही विल लागला नसता. तसेंच याळा या भयेकर दारिद्रथाची आंच सहन झाळी असती को नाहीं याचा संशय्से आहे.

भज

दोल्या हळूच म्हणाली, हुजूर ! प्रमु ! ! आपण हें काय बोलत. आहां याचा मला मुळी अर्थच समजत नाहीं. आजच आपणाला असे बोलण्याची कां घरें बाद्ध झाली ! "'

इब्राहीमनें शांतपणानें उत्तर दिलं,“ आपल्या कामाबद्दल बक्षिस मिळविण्याची तुझी इच्छा नाहीं असंच ना £ निष्काम धमाचरण हाच तुझ्या जीवनाचा उद्दश असावा असं मला वाटतें. तू अनकदां अनेक कामे केलींस, हें मी जाणून आहे. मी तुला आणि तुझ्या कृत्यांना विसरलेला नाहीं. मी अशा या प्रसंगांत सांपडला असतां दुःखाने तळमळत असतां तूं मला स्वगो-

211101 (रद)

देवदूवीपमाणे उपयोगीं पडलीस माझें अन्वःकरण शांत केळेस

एकदोन महिन, माझ्या बापाने स्थापन केळेळा-सराइईसाना तूंच ल्या उदारतेन चालविळास. अतिथीशालेचा दोनेक खचे चालविण्या- : तू. आपल्या कट्टार्जित द्रव्याचा उपयोग करून माझ्या बापर्चि पल्या धन्याचे नांव राखलेंस, हें तुला केवढें तरी भूषणास्पद आहे? मला सगळ्या गोष्टी समंजत नाहींत असें का तुला वाटते १? मी माझ्या वड- नीं कमावलेळें नांच घाळविळें; पण तू जिवाभावाने त्याचें संरक्षण कळस? शेख चारशे रुपयांसाठी फिर्याद करून मळा काजीपुढे उर्भे राहाण्याला ॥ग॑ पाडीळ त्यामुळे माझा माझ्या घराण्याचा भयकर अपमान इळ असे तुला वाटल्यामुळे तू कॉल रात्रीच मळा कळत पेशांची 'बॅस्था केडीस ! दाळिय ! तुझ हे तदू्ण माझ्या हातून फिरणे अशक्य हे. तुझ्या या दयेचा मोबदला माझ्यासारख्या हतभाग्याकडून कसचा 'ळ॑गार आहे ! तू आपल्या उदारपणाने मळा ळाजविळेंस ! दलिये माझ्या- हून तुला-"

पण याचवेळी बरीच मंडळी आल्याची चाहूळ लागल्यामुळें पुढच शब्द डांतल्या वोडांतच राहिळे. तितक्ष्यांत विश्वासू नाकर मुबारक आंत सऊन रणाला, सैतान उमरशेख काजीच शिवाई वेऊन आला आहे. आपण कवार बाहेर येऊन जा. "

इब्राहीमने फराळ आटापून काफी वघेतळी आणि तो बाहेरच्या दिवाण- 'न्यांत आला. का्जीच्या झिपायांचें नांव एकतांच त्याची छाती हाकाळी. भाच्या बापाच्यावेळ' असले बरेचसे कांजी केवळ दोस्तीसाठी लांगूल- वळन करीत तेथे येत असत हांजी हांजीपणा करून मोजा मारून जात तत ! पण हाय ! आज देवाचा फांसा उलटल्यामुळें त्याच काजीचे फाई त्याला गिरफदार करण्यासाठीं हातकड्या घऊन दारांत आळे! चाची केवढी ही विचिललीला ! ' अतो. इज्नाहीमडा पड्टातांच उमरशेख त्याची थट्टा करण्याच्या हेतून रणाला, काल माझ्या घरांत बसून हुजुरना माझा अपमान करण्याची हर आली होती; पण आज त्या गोष्टींचा जाब : विचारण्यासाठी हुजु- ना लोखंडी बेड्याचा नजराणा देण्यासाठी मी आलो. आहे. समजलें ना

(२९) तडा तगकताता

इब्राहीम 1. काजींचा हा हुकूम वाच आणि देणार असलास तर रुपये देः नाहींतर, आपली मिरवणूक कार्जासाहेबाच्या कचेरापर्यंत जाऊं दे. |

असे म्हणून दुराचारी उमरनें लालरंगाचा एक कागद इजाहीमच्या हातात. दिला, कागदांत असा मजकूर होता, गेहलला माकिम पट्टी येथें राहाणारा “अबूअयूब' याचा मुलगा 'अली इब्राहीम' याला अजमीर झहरचे कीतशाली नासदार धमांवतार काजी खुदादाद इसाफुद्दिन साहेब हे" हुकूम करतात कीं, व्याजबट्याचा व्यापार करणारे भहाजन उमरशेख, यानीं. तुमच्यावर माझ्याकडे चारशे रुपये यण्याबद्दळ फिर्याद केलेली आहे तुही त्याना दिलेळा रोखाही हजर कला आहे. महापराकमी बादशहाचे प्रतिनिधा काजीसाहेब याचा या बाबतींत असा आदेश आहे कीं, हा हुकूम वाचतांच तुह्मी व्याजासुद्धा उमरशंख्च रुपय चुकत करावे तसें करता यत नसेल तर पाठविलेल्या शिपायाबरावर ताबडताब आमच्या कचर्रीत हजर व्हावें. पुढील कामगिरी शिपाई करतीलच. "

काजाच्या हातचा तो. अपमानकारक हुकूम वाचतांच इब्राहीमचा चहे- रा लाळ झाला ता. तीत्र दृष्टीने उमरडखकडे पाहु लागला. नेत्ही आर झालल होत. ;

नीच बरत्तीच्या उमरडेखळा ती. मोठी माज वाटली. ता. म्हणाला, “इब्वाहीम ! डोळे लाळ करून पहाण्याचे दिवस संपळ. तुम्ही आतां पूर्वी- च्या दिवसांची नुसती आठवणच करीत राहावें. तुळा माझ्या पशाची फंड करतां लेण शक्‍यच नाहीं, हें मी जाणून आहे आणि त्यामुळेच अशी व्यव- स्था करणें भाग पडलें. तुझी इतकी दुदेशा झाली, दान दोन दिवस उपास पडूं लागळे, स्वत:चे राहाते घरही गहाण ठेवण्याची पाळी आळी तरी तुझा अभिमान अद्याप कसी झाला नाहीं, याचे मळा मोठें आश्चय वाटतें या कर्जाच्या पायी हजूरची स्वार्रा कांहा [देवस काराग्रहांत जाऊन पडला म्हणजे सध्यांचा हा उद्धटपणा नाहींसा हॉईल अस मला वाटतें. शक्‍य असंल तर ताबडतोब माझी रक्कम दे. विलंब नका.

याचवेळी अकस्मात विद्य्ठता चमकावी त्यासमाण सादयाचा केवळ. उज्ज्वल ज्यांतच अशी दळाया बाहर आळा आणि गभारपणान बाळू लागळी; “तुला. फक्त पेसाच पाहिजंना ! बस्स. तू पसाच घऊन जा; आम-

“दिळबहवर. __* (३०)

च्या धनासाहेबांना एकही कमजास्त शब्द बोलण्याचे तुला कारण नाहीं त्यांच्यावर तू आपला अधिकार चालू शकणार नाहींस. घे हे तुझे रुपय ! "घे. 'तुझ्या त्या अपवित्र निःश्रासांनी आमची ही पवित्र जागा दूषित होत आहे. तेव्हां शक्‍य तितक्या लवकर तूं इथुन चालता हो. जर तुझ्या अन्तःकरणांत थोडासा तरी उदारपणा असता अगर तुला इंश्वराने मुष्य- .रूपी सेतान बनविले नसतें तर तू अस शब्द इथे कधीही बोलला नसतास. निदान तुला बोलतांना थोडेसे तरी वाइट वाटलें असते. तुझ अन्त:करण दगडाचे असल्यामुळें तुला माणुसकी कसली ती मुळींच नाहीं. व्यथ व्य ! देवाने तुला श्रीमंती दिली. असल्या तुझ्या श्रीमंतीला घिज्कार असो. या सोंदर्यदेवतेलळा पहातांच उमरझञेख मुग्ध होऊन स्वतःला विश्तरून गोळा होता. दलियला अनेक दिवसांपूर्वी पाहून तिच्या स्वरूपावर ता मो- हित झालेला होतां. दलिया आपलीशी व्हावी अशी त्याची फार दिवसां- पासुनची इच्छा होती; पण ती अद्याप सफळ झाली नव्हती. अन्त:- करणांत ठसलेली तिची मूर्ते त्याला चेन पडूं देत नव्हती. तिची आठवण मनांतून घालविण्याचा त्यान फार प्रयश्न कळा; पण त्याला त्यांत यश आलें नाहीं. विझणारा आग्नि बृतधारांनी जसा पुनः प्रज्वलित हांतो, त्या- प्रमाणे तिच्या आठवणींनी दर्शनाने त्याची तिच्या संबंधाची आकांक्षा पुनः ज्यास्त ज्यास्त वाढू लागली. तो तिला म्हणाला, दलिये ! सुंदरी. दाळिय ! ! तू माझा कितीही तिरस्कार कर; पण मला ती स्तुतीच वाटल. तुझा प्रत्यक शब्द मला प्रेमगीत ऐकर्वाीत आहे. जर तु सांगत असशाळ तर तुझ्या या मालकाला मी आत्तां क्जेमुक्त करतो. तें माझ्या हातांत आहे. त्याचे ते तिरस्करणीय बोळ ऐकून तिळा राग आला. ती गंभीरपणानें पण किंचित्‌ कठोरतेने म्हणाली, मी जर्री दुर्देवाने दुसऱ्याची दासी झालें असलें तरी हलक्या कुळांत माझा जन्म झाळेला नाहीं. तुला जर दुसर्‍याची मानमयादा ठेवण्याचे थोडस तरी ज्ञान असते, तर असल्या निलज्जपणा- च्या गोष्टी बोलायला तुला खात्रीने लाज वाटली असती. एकदां रस्त्यांत तू माझ्याशी असाच असम्यमणा केळा होतास आज त्याची पुनरावात्ते

(२१) धिक्कार असां असल्या श्रामताल'

करीत आहेस ! तुला कदाचित्‌ आपल्या श्रीमंतीचा गर्व झालेला असल: पण ज्याचें कुळशील उच्च असत; त्याला तुझ्या या श्रीमंतीचे कांह महत्व वाटत नाहीं. गर्रबही आपल्या घरचा श्रीमंतच असतो. मात्र ता तुझ्यासारखा नीच कधींही बनत नाहीं. प्रसंगांत सांपडलेल्या दीन दु- ळ्या माणसांना टोंचून वाढून त्यांचा अपमान करणाऱ्या नीचा, धिक्कर असा तुझ्या श्रीमंतीला ! सांभाळून राहा. पुन्हां तुझ्या ताडचे अशा प्रकारचे शब्द ऐकळे तर मी स्वतः काजासाहबांकड जाऊन कुलस्तरियांना देअज केल्याबद्दल तुझ्यावर फिर्याद ळावीन. तू श्रीमत असलास तर आपल्या वरचा ! दुसऱ्या कुणालाही तुझा कःडीभर सुद्धां उपयाग हणार नाही. हो तुझी रक्कम उचल आणि इथून चालता हा. कजराख्यावर' सही करून पग्न द. दाळियेच त॑ शब्द ऐकून तिची क्रोधपूर्ण मुद्रा पाहून उमरशगव थोडासा भ्याला. काजीच्या शिपायांनाही तिचे बोलणे याग्य दिसल. त्याला म्हणाले, उमरसाहब ! खरोखरच आपण हा अन्याय करत आहां. फक्त देण्याधेण्याच्या बाबतीत कांही बोलावयाचे असल दच तुम्हांला बोलतां यईल. या. बाईशी कोणत्याही प्रकारचा इतर भाषा वा रण्याचें काय कारण ? जर खरोखरच या बाईनी काजीसाहेबांकडे फियाद | कली आणि आमच्या साक्षा दिल्या तर आम्हांला खोटें सांगतां येईल का ? मंग तुमची स्थिथि काय होईल बरे? शिन्नायांचें हें बोळण ऐकून ता पापी सेतान उमरशेख फारच भ्याला. लागलीच त्याने कजरोख्यावर रकम पोचल्याबद्दळ लिहून सही केली आणि इज्राहीमच्या हातांत देऊन रक्कम माजून घेतळी. नंतर तो. इजाहीमला 0100100 हेस त्याचा मां अद्याप पुरता देतोस त्या कजातून तू कसा मुक्त होतोस ळी पह्वातां. आणि दल्यि तुझा हा गर्व जर मा नाहींसा केळा नाही. तर माझे नांव उमरशेख नळे असेंच तू समज, पाहूं आतां कुणाचा विजय होतें तें! ?

याळ्यांतून बाहि हो. नाही. दर मी या दंडुक्याच्या तडावयोनें तुझा. कपाळ-

औक करीन असे' म्हणून मुक्‍षरकाने हातांत 'भला. लड सोटा "ये मरशेखंवर चाल केली. * .. 1

इब्राहीमला आतां स्वस्थ बसणें शकय नव्हते. तो पुढें झाला. आणि त्याने आपल्या नोकराला मार्गे ओढून म्हटळें, मुबारक! शांत हो. आपला काळ फिरला आहे, आणि त्याला तूत काळाची अनुकूलता आहे, तेव्हां र्‍त्याला जें कांही बोळायचें असेल तें बोळ दे. आमचे दिवस वाईट आहेत ! मर्जी देवाची ! ! आपण सध्यां सहनच केले .पाहिजे. देवाच्या दयेने पुन्हां कृधधीं आपल्याला बरें दिवस आळे तर या अपमानाचा आपण चांगलाच मोबदला घेऊं, आज जें चाललें आहे तेंच चाळ दे. त्याचे तवढ्या नेच समाधान होत असेल तर होईना कां! "

तां प्रसंग इनाहीमच्या मध्यस्थीर्न' निभावला, नाही तर मुबारकाच्या आउचारापणाने भलताच प्रसंग येणार होता. उमरशेखही त्याच वेळीं बरा बाहूर पडला त्यामुळें हातबाईचा प्रसंग वांचला. कांहो. असो; पण वाई टांत चांगलें. झाळें आणि तेवढ्यापुरती तरी त्यांना स्वस्थता मिळाली.

प्रकरण वें. | पा

उमरक्षखच गृहछिट्र

अपमानाने सत्तापलेळा'उमरशख सगळ्या रस्ताभर इज्राहीमला शेव्या दतच घरी. येऊन पोहचला. आसंगर नांवाचा त्याचा एक जिवाचा मित्र हता. जसा उमर तसाच आसगर !.या क्षोघांहि सेतानांना विधात्याने एकदमच निर्माण केलें होते असं म्हणायला हरकत नाहीं उमरच मुख्य व्यवसाय ग्हटला म्हणज सावकार हा होय. त्याने सूळ:रकमेवर प्रथमच भरपूर व्याज सांगून नंतर व्याज चकवाढ व्याज घेऊन भरपूर पेसा जमाविळेला होता. अजमी- रच्या आसमतांताल बहुतेक मोठ्या शह्रच्या 5ढ्या लोकांनीं याच्याजव

पि | र्‌ १0 केत ७) षी तकर काक ती जत - "१,५१८," तके: ' . '; शि रका (रथी “9 रं शभ "क. *&; र) 47 आह" ; ह्‌ : हु... शं हर ; पै

"अंधळा दागिने गहा ग..ठेवल्या-

उमपशेरख झर -कुणोलाही पैसा देत नसे. .यापुळे पुष्कळ लोक त्यांचा तिरस्कार करीत हे. सरे; पण त्याच्याकडे गेल्यावांचून लोकांचे चालत नसे दळांळीचा मुदत्तवंद्र. चिठीचा सुद्धां तो. व्यवहार करी; पण कवित फकदर्रात पेसा. जमविण्याची त्याचीं हीं तीन साधनें होती एवढे खरे. आणि. साच साधनांनी तो श्रीमंत बनला होता

त्याच्या घरादाराची स्थिति प्राहून हा श्रीमंत मनुष्य असावा. अर्से. कुणालाही वाटत नसे. अजमीरच्या एका खोलगट आणि गलिच्छ गल्लींत त्याचें हं झोपडीवजा बर असून तें नेहमीं अस्वच्छ स्थितींत लोकांच्या पहा- श्यांत येई. हें घर जरी दुमजली होले तरी जुनाट असल्यामुळे विशोधभित दिसत असं. कृपण मनुष्याची सवंत्र जी स्थिति असंत तीच याचीही अस- स्यामुळें विशेष वर्णन करून वाचकांना कटाळविण्यांत अथ नाही

उमरशेखाला कोढुनबिक सुख मुळींच नव्हत म्हटलें तरी चालेल, 'आप्रिय बादिनी आणि कलहाप्रेया ' भार्यसह तो आपल्या आयुष्याचे दिवस . कठित होता त्याच्या बायकोर्चे नांव बिबा ताक ठाजेसा असे असून तिला ताकित विबी म्हणत असत तिचे जसें. नांव तसेच सादय त्याच नमुन्याचे गुणही हाते. शास्त्रकार म्हणतात, कांळियुगांत पापाच प्रारयाश्वत्त ताबडतोब मिळतें. तो आपल्या जिंबंतास्थेतच . स्वत:च्या नकळत तें भोगीत असतो. उमरदोखचें ससारसुख पाहून त्याच्या सारख्या नीच वृत्तीच्या मनुष्याला हेंच योग्य असे म्हटल्यावांचून कुणाच्यानाहि राहावळू नसतें.

उमर जितका कृपण आणि कवडीचुम्बक होता तितकाच त्याचा परि- वार उधळ्या आणि पे्शाच्या बाबतीत बोफिकिरपणाने वागणारा होता. ताकित बिबारचे स्वरूप म्हणण्यासारखे चांगळें नव्हत! आणि यरुणांतही कल्हीप्रयेत- वांचून स्पष्टपणें दिसणारें असें कांदींच नव्हत. मात्र तिचें हे मांडण शेजार्‍या पराजाऱ्यांशा नव्हतें हें विशेष ! भांडणाचा बरावसा राख आपल्या. सुणतान आणि कृपण प्रियकराकडेंच वळळेला असे. उमरनें एकाद्या. जतयेकल्यांत किंवा घरखचात दोन पेसे खच करण्याची तिळा परवानगी दिली, तर या बिबीसाहेब, त्या ठिकाणी दोन आणे खच कर्रात असंत. आणि नवराताय- कोत मांडणे होई ते त्यामुळेच. संचय आणि खर्च हंच भांडणाचे मूळ होतें.

दि. ३.

दिलबहार, | (३४)

उमरशेख काजीचे शिपाई घेऊन इब्राहीमच्या घरीं रुपये आणण्यासाठी गेळा आहे, हें ताकित बिवीला पूर्वीच समजून चुकले होतें. तिच्या माहेरची स्थाति गारिबीची असून बाप म्हातारा होता. त्याच्याने काम उद्योग कांहींच होत नसे. ताकित बिवीवांचून त्याला दुसरें मूलही नव्हतें. तेव्हां हिला वाटे आपणच आपल्या बापाची सोय केडा पाहिजे. या आपल्या हेतू- नुरुप योग्य संधि मिळतांच ती, नवऱ्याकडची चावी-तो झोंपला असतां- चोरून घेऊन पेटी उघडी' आंतीळ रुपये काढून बापाकडे पाठती. हा एक तिचा नित्याचा व्यवसायच होऊन बसला होता म्हटळें तरी चालल. कधीं कधीं आपल्या धरखचातून काटकसर करून दोंनचार रुपये सांठले म्हणजे तहि ती आपल्या दरिद्रीबापाकडे पाठवून देई. गेल्या आठवड्यांत अश्शी कांहींच व्यवस्था [तिळा करतां आली नव्हती त्यामुळें नाइलाज होऊन तिनें नवऱ्याजवळ दहा रुपये मागितळे त्या बाबतीत ती दररोज दुमणें लावीत हाती, उमरशेख मुलखांचा क्रुपण ! तो तिळा दहा रुपयांची एवढी मोठी रक्कम [! ] एकदम देणार ! निरनिराळीं कारणें लावून तिची ही मागणी त्याने रद्दवातिळ करण्याचा विचार चालविला होता. ' काय कराव! हातांत पेसा नाहीं. ! हो त्याची राजच्या रोज रड चालळली अस. ताकित बिबरीलाहि अमुक अमुक पेसे आळ असे सांगायळा लोंड नव्हते. त्यामुळे आज इब्राहामच्या वसुलीची बातमी समजतांच तिळा मोठा आनंद झाला होता.

उसरहोख इब्राहीमकडून मिळालेली रकम घेऊन आला हें पाहतांच ताकितबित्री सामोरी गेळी आणि इक्‍्य तितक्या मंजूळ स्वराने म्हणाली, ५: [किती रुपये घेऊन यायचं झाळं

आपल्या प्रेमळ [ ! ! ] पत्नीचा तो प्रश्न ऐकतांच उमरशेख दचकला. पण तितक्यांतच स्वतःला सांवरून घेऊन दुःसखित स्वराने तो म्हणाला, “मला सांगायळा फार वाइट वाटतें ! मो ज्या ठिकाणी रुपयांच्या वसुलीसाठी म्हणून गेलो होतो, त्याठिकार्णी एक पेसाही मिळाला नाहीं. एकाला र्मी आज रुपय देतो म्हणून कतूल केलें आहे. त्यामुळें दुसऱ्या सावकाराकडून मलाच तीनशे रुपये कर्जाऊ आणावे लागळे. काय करावें ळोकांकडून पेसाच वतूळ होत नाहीं.

(३५) __ उमरशेखचें गृहछिदि.

ताकित बिबीला हे त्याचे सांगणे खर वाटेना, ती कुद्ध होऊन म्हणाली, * तुम्हीं अगदीं खोटें सांगतां. तुम्हाला खोटें बोलण्याचीच संवय लागून गेळी आहे. मला दहा रुपये द्यावे लागतील म्हणून तुम्हीं हा सगळा. ल्पे- डाव चालविला' आहे. अदालतीतून शिपायी नरोबर नेळे असतांही पेसे वसूल झाले नाहींत हे तुमचें सांगणें मला मुळींच खरे वाटत नाहीं. तुम्ही दुस- ऱ्याकडून कर्जाऊ पेसे आणा नाहींतर पाहिजे ते करा. तुम्हा ही रुपयांची थळी बांधून ज्या अर्थी पेटींत ठेवायला आणली " आहे त्या अथी ते रुपये आपलेच असले पाहिजेत. तेव्हां मला त्यांतून दहा रुपय मिळायला कांहींच हरकत नाही. द्यावच लागतील. तीनशे दहा रुपये दुसऱ्याचे कर्जाऊ आणलें असें पाहिज तः म्हणा. मला त्याचा मुळींच खंती वाटत नाही. "

ताकित वबित्रीचा हुकूम अगदीच बिनतोड असल्यामुळें त्यावर काय उत्तर द्यावें हे उमरशखाला सुचेना. तव्हां त्याला थोडीशी भीति वाटली. कारण व्याजावांचून एक ५साही कुणाळा देणें त्याला माहीत नव्हेत. त्याच्या जन्मपत्रिकेतच तसें लिहिलें नव्हते म्हटळें तरी चालल. अथात हे दहा रुपये तो कसे दणार !

आपणावर हें एक संकटच आलें आहे असे लक्षात आणून ता आजे- वाने म्हणाला, अशा आत्मघातकी गोष्टी बोळू नय. आपला नफातोटा कशांत आहे, हें मीं तुळा शिकविळें पाहेज का ! असे एकदम असे दहा दहा रुपये आणि सुद्धां तुझ्या त्या मरू घातलेल्या म्हाताऱ्या बापासाठी देण्याने आपणास भिक्षा मागण्याची पाळी येणाः नाहीं का? छे, छे, माझा शव असंपर्यंत तरी माझ्या हातून असळी गोष्ट हांणार नाही. तुझा तो थेरडा आज सत्तर वर्ष पुलाव खाऊन मर्जेत पडला आहे. आतां तसे त्याची ती चेन थोडीशी कमी होऊं द्या. चांगलें चांगळें खार्णेपिण मिळू लागलें म्हणजे जगांत जास्त दिवस राहण्याची इच्छ वाढत तेव्हां हे सगळ ढंग कमी होऊं देत म्हणजे तो लवकरच कबरेंत जायला तरी कशाला ! तूंच विचार कर म्हणजे झालें. पत्नीने आपल्या पतीच्या कल्याणाची इच्छा करावी होय ना ! माझ्या मृत्यूनंतर जें कांही राहील ते तुलाच मिळणार नाहीं का !' मग तूं इतका उतावीळपणा कां बरें करावा ? असल्या या उधळ- पट्टीने पुढें मार्गे तुलाच भिकारी बनून दुसऱ्याच्या दाराशीं जावें लागणार नाहीं का ? विचार कर. !? |

आपल्या पतीच्या तोंडची ही अद्समुत वाय पावली ऐकून तिला तः प्रथम रहूंच कोसळळें; पण अशा रडण्याने आपलें काम होणार नाही असें ठरवून ती त्याला शिव्या घाळू लागली. ती म्हणाली, '“ तुमच्या इतका : हतभागी आणि कृपण मलुष्य जगांत कोणी असेल की नाहीं याचा संशयक्त आहे. माझ्या बापानें खातां पिता लवकर मरावे असें तुमच्यानें ह्मण- चें तरी कसें ? त्यापक्षां तुमचा वाचाच कां बसली नाही ? बो मो कोणत्याप्रकारची वायको * आहे. हें मी आज तुम्हांला चांगलेच समजाऊन देते. उपाशी राहिलें म्हणज काय होतें त्याचा आज तुम्हांला अलुभव येके दे. मी आज मुळी स्वयंपाकवरांत जातच नाहीं. मला आज तिकड खायला काण हँकूम करतें तें तरी पाहू. !!

आणखीहि अशाच प्रकारच बरचस शब्द ती बोलली, इतकेच नव्ह ता दुदैवी उमरखडला आपल्या द्राष्ट बायकांच्या हातचा थोडासा प्रसादही मिळाला. या बायकोच्या हातून आपण आतां. बेरपणी जाहर पडतो की नाहीं नकळें असें त्याळा झाळें होते; पण लवकरच देवाने त्याच्यावर कृपा केळी. कारण बाहेरून कुणीझी त्याला हाक मारळी झेखजी, घरांत आहेत का? "

ती हांक ऐकून उमरशख घाइवाईने आपल्या पत्नीला म्हणाल, अग तू इधून जा आतां आसगर मियां वाहर आला आहे तो आतां. आंत येइल. खा. जा. वायका माणसांना कांहीं तर्ग भीड मर्यादा पाहिज. इतरासमसोग माझी अढरू घाळवू नको. "'

नाइलाजाने ताकत बिबाळा तंथून आंत जाणें भाग पडलें. नंतर शखजी मोठ्याने म्हणाळ, आसगर मिया ! आंत ये. इथ दुसरे का- णींही नाही.

वीळता बोलतां त्यानें हातांतीळ रक्कम पटीत ठेविळी आणि चावा ळावून तो पुन्हां मोकळा हो ऊन बस्स. या दिवाणखान्यांतं पूर्वीच विछा- यत घालून ठेविळेली होती. अर्थात आपल्या जिगरजान दोंस्तासहृ शेटजी- ची स्वारी त्या जाजमावर बसून गोष्टी बोलण्यांत गढून गेळी. नुकताच त्यांच्यावर जो प्रसंग गुजरळा होता. ता ते. विसरले हाटलें तरी चालेल ४: हजरत! अकस्मात दोस्ताची आठवण होण्याच काय बेर कारण ! मला

(३७) उमरशेखचें गृहछिदरे

कशाला बोलवायला ब्राठाविळें ? आसगर अल्लीने बोलायला सुरवात केली कारण आपणाला बोलविण्याचें कारण त्याला अद्याप समजले नव्हते

ताकित्रीबी आडकोंपऱ्यांत राहून आपलें बोलणे ऐकणार अशी उमर- शेखची खात्री असल्यामुळे तो. खरे कारण गुप्त ठवून कपटाने म्हणाला

छे, बुवा या लोकांपुढे इलाज नाहीं. शिपाई घेऊनही बट्याच्या घराला गळा; पण ता इतका मगरूर आहे का, त्यानें काजीच्या शिपायांना लांच देऊन वश केलें, त्यामुळ माझाच त्याठिकाणा अपमान झाला...मला शझेवर्टी. त्याच्याकडून रुपये मिळाले नाहींत ते नाहींतच. माल पंधरा दिवसांनी देण्याचा करार केला. पेझाच्या बाबतींत तर माझी. ओढाताण झाली आह काँ, तिर्ने आज दहा रुपये माझ्याकडे सागितळ; पण तोहि मला देतां आल नाहींत.

ताकित बिबीनें दाराच्या आड राहून हें बोलणे एकले, उमरशेखलाही 'दै कळून चुकळें. तो आपल्या दोस्ताळा एक प्रकारची खूण करून म्हणाला, असो. त्या रकमेचे आतां काय ! पुढेमार्गे व्यवस्था करू; पण दोस्त, तुम्हीं मळा पंथरा दिवसांच्या मुदतीनें दहा रुपये उसने द्या. घरांत काही कामा- करतां पाहिजे आहत. आणि त्या बाबतीत मळा अगदी खालीं मान वाल- ण्याचा प्रसंग आला आहे.''

आसगरही शेखर्जांचा दोस्त ! अथात एकमेकांचे संकेत एकमेकांना माहीत असायचेच. तो डोळे बार्रक करून काहीसा उदासपणार्ने म्हणाला, “« नशीब अन्‌ दुसरं काय ! तुझ्यासारख्या सावकाराची ही दका, मग माझें काय विचारतांस ! मी ' उत्तान भंक्षी आणि माध्यान्ह दरिद्री माझ्याकडून तुझी कसची गरज भागणार ! उगाच माझ्याकडे शब्द टाक- ळास ! मीच तुझ्याकडे दहा रुपये मागणार होतों. बरें जाऊं द्या. इथे कझाला या गोष्टी पाहिजेत ! चळ आम्ही बाहर बसून बोळ. मलाही एक- दोन महत्त्वाच्या गोष्टी तुळा सांगावयाच्या आहेत ! ?

उमरालाही तेंच पाहिजे होतें ! ताकित बिबीचे तोंड बंद करण्यासाठीच त्याने आसगरला आंत बोलविले. आपल्या अंदर महालांत परक्या पुरुषाने बसावें अश्षी त्याची मुळींच इच्छा नव्हती. अर्थात आपल्या दोस्ताच्या बोळावण्याला दुजोरा देत तो म्हणांला, चळ तर आपण बाहेरच बेस.

दिलबहार. | . (३८)

बाकी तुझ्यांत आणि माझ्यांत आंत बाहेर असे कांद्रींच नाहीं म्हणा ! कारण तू आणि मो लंगोटीयार आहो. बोलतां बोलतां ते दोघेहि सिद्धसाधक बाहेर आले. ओटीवर बॅठकी- साठी म्हणून एक खोली होती, तिच्यांत विशेष डामडोळ असा कांहींच नव्हता तर्रापण आंतील भागापेक्षा ती जागा बरीच सुशांभित करण्यांत आली होती. कारण मोंढ़मोठ्या दर्जाचे लाक पैसं नेण्यासाठी त्यांच्याकडे येत, अर्थात बाहेरील जागा कांहींशी सुझाभित करणें त्याला भाग होतें. नाहीं तर असल्या कामांत त्यानें आपला पैसा कधींहि व्यथ॑ घाळविला नसता. ही दुकल त्या खोलात जाऊन बसते बसते तोच नाकरानें गुडाखू बाळून नंचाची नळी पुढें केला. तेव्हां उमरने ती आपल्या हातांत घेऊन त्याला म्हटळें,* जा. तू आतां घरांत कामाला जा. जरूर लागतांच मी तुला हांक मार्रन. निष्कारण इथे उभा राहूं नका. त्या नोकराला आपल्या मालकाचा स्वभाव चांगलाच माहीत हांता- ज्यावेळी कांणाचा तरी कशाही प्रकारे सर्वस्वी वात करण्याचें काग्स्थान चाळू करावयाच असेल तेव्हांच आपला माळक आसगरळा वबाळविता हें 'तो जाणून होता. आणि त्यामुळें त्यांची भाषर्णे आहून ऐकण्याची त्याला संवय झाळली होती. या संवयीमुळे लोकांकडून त्याला रुपया दोन रुपयांचा लाभही होत असे. आपल्या धन्याचे गुप्त बत ऐकून तो त्याच्या कुळांना सांग आणि म्हणं, सावध रहा माझा धनी तुमच्या घरादारांवरून नांगर फिरविण्याची तजवीज करीत आहे ”' एवढ्या त्याच्या सूचनवरच त्याळा बरंचसं बक्षिस मिळे तेवढ्यावरच समाधान मानून ता. आपल्या कूपण धन्याची सेवा चांगली करीत होता. या नोकरारचे नांव जुळुसखान असे होते. जुलुसखानाची आपल्या धन्याशीं अशी वर्तणूक असण्याची कारणें अनक होतीं. पाहिलें कारण म्हणज त्याला आधीं पोटभर खायला मिळत नसे. माळक मालाकिणीकडून रोज रोज.माल्र शिव्यांची लाखोली मोजली जाई. ताकित बिंबीचा तडाखा तर इतका भयंकर होता कीं, तो सहन करतां करतां त्याला मुकेची आठवणही होत नसे. दुसरें कारण य़ा वरांत. त्याला इतर मिळकत अशी कांहींच नव्हती. तो . कुठें कांहीं निरोप घेऊन

(१९) उमरशेखर्चे ग्रदछिदर.

शेला तर त्याला चारदोन आणे मिळत असत; पण धन्याला तें समजल्यास त्याच्या पगारांतून तो तितके पेसे कापून घेई. तिसरें कारण जुलूस हा अंत:- करणाचा निर्मळ होता. तो मनांत म्हणे, मागील जन्मी मी जें पाप केळे होतें ते या कृपण धन्याची नोकरी करून फेडीत आहें. जगांत येऊन चांगलें असें मीं कांहींच केलें नाही. मग दुसऱ्यावर उपकार करणें कुठचे ! तेव्हां दुसऱ्याला त्याच्या घातापातांतून वांचवून दोन पेसे मिळतात ते तरी आपण कां सोडावे. दुसऱ्याचे बरे करून दान पेसे मिळावेल्यास त्यांत अधर्म नाही.' ही त्याची नीति कशीही असो; पण त्याला फायदेशीर झाली होती, एवढें मात्र खरें.

आसगर अलीला तोच बोळबायळला गेला होता. असलें हें निकडीचे बोलावणे कांहीतरी मतलबाशिवाय असणें शक्‍य नाहीं, हें जुलस समजून होता. अर्थात्‌ त्याच्या धन्यानें जव्हां त्याला तेथून जाण्याचा हुकूम केला तेव्हां ता. त्याच खोळीळला लागून असलेल्या एका दरवाज्यांत लपून बसला. तिथून त्याला त्या दोघांचे सर्व बोलणें ऐकू येत होतं.

आसगर अली गुडाखूचा एक झुरका मारून म्हणाला, दोस्त आहे काय हा मकार ? खराखरच तुला इब्राहीमकडचे पसं बसूळ करतां आले नाहीत काय;

शेजी बोलले. * वा: तूहि वेडाच बनलास म्हणायचा ! मी जर काजीचे शिपाह घऊन तेथें गेळों तर रक्कम घेतल्यावांचून परत येणार होय! !"

तर मग तूं घरांत तसं कां सांगितळें नाहीस?

*: अर स्त्रियांकड कर्धाो खरें बोळून उपयांग आहे काय £ त्यांना अशाच कांहीतरी थापा मारल्या पाहिजेत. भाझी बायको माझ्या घरादाराचे वाटोळे करायला बसली आहे. तिला मी. खरी हकीगत सांगूत उद्या भिकारी बनू होय ? '' शेटजी तरारले.

*' वा: दोस्त ! चोहॉकडून इतका पेसा येत असतां तुला आपल्या पकु-

त्या एका पत्नीच्या होशी भागवितां येत ना, याच मला मोठें आश्चथ वाटत ! लोक तुला कृपण म्हणतात तें कांही खोटें नाही. तुला तर मुळेंबाळें नाहींत. मग इतका पेसा सांठवितां तरी कशाला ? '

“: भाई ! तुझ आणि माझं एक मत होत' नाही तें याच बाबतीत! मी माझ्या पत्नीसाठी खर्च करणार नाहीं, तर दुसरा काण खर्च करील! चांगलें

दिलबहार. (४०)

कापडचौपड आंगावर ठळकसे दोन दागिन असले की झालें. शास्त्रकार म्हणतात. बायकामाणसांना रुपयांची रुची कशी असते हें मुळींच कळवितां नये. वाघाला रक्ताचा आस्वाद मिळाला असतां तो जसा मेळेलाही जिवंत होता, त्याप्रमाणे य्रा बायकांना पैशांची रुची मिळाली की त्यांचे स्वाभाविक

दुर्गुण आपलें डोके वर काहूं लागतात. असो. त्या सगळ्या गोष्टी तूर्त बाजूल ठेवू. नंतर सवडीने ब्या बाबतींत वादविवाद करूं, या वेळीं त्या रिकाम्या गप्पा नकोत. दुसऱ्या एका फारच महत्त्वाच्या बाबतींत तुझा सल्ला घ्यावा तुझें सहाय्य मिळवावे असा माझा हेतू आहे.

_ मग त्याचा इतकी प्रस्तावना कशाला ! मा तर तुझा अनुयायी आहे हे तू जाणतच आहेस. तू मला जो हुकूम करझाळ तो मी मान्य करीन आसगरने सम्मती दिली

नंतर उमरशेखनें इब्राहिमच्या घरीं झालेली सवे हकीगत जशीच्या तशी आपल्या दोस्ताला सांगितली. ती ऐकून आसगर अल्ली म्हणाला, त्या पोहच बोलणें तर मोठें तेजस्वी आणि अभिमानाचे दिसते. मला वाटतें . कदाचित्‌ तीच. काणत्या ना कोणत्या उपायाने पेशाची तजवीज करीत असावी.

त्या बाबतींत आतां विचार करण्याचीच आपल्याला जरूरी नाही. कारण रक्कम तर आपल्या पेटींत जाऊन बसली. तेव्हां त्या बाबतींतळा न्यवहारच सेपला म्हणायला हरकत नाहीं. आतां ती युलामडी आपणाला लाभते कशी ते पहायचे. एकंदर परिस्थात पाहून असे वाटते की, इंज्राही- 'मर्चे आणि तिचे कांहीं तरी आंतून सूत असले पाहिज. आणि तसें जर असेळ, तर इज्राहीम' कधींहि तिळा सोडायला तयार होणार नाहीं. अर्थात दालया कांहीं आपल्या हाताला लागत नाहीं. तेव्हां तिळा आपल्या ताज्यांत आणायला काय युक्ति योजावा, तें तू सुचीव. दाळिया तर मला पाहिजेच. माझी सगळी इषप्टेट खच झाली तरी हरकत नाहीं, पण मला तिची जरूरी आहे. |

आसगरनें आपल्या दोस्ताचें हृदृगत ऐकून जोराने जोराम महाखुचे झुरके मारायळा तुरवात केली, आणि बरेचसे घूमपान झाल्यानंतर ता गंभारपणाने म्हणाला, £ इब्राहीमकडे आणखी तुझे किती रुपये येणें आहेत! त्याला अडविल्यावांचून आपलें काम होणार नाही.

(४९६) उमरशेखर्च गृइछिद.

५: संख्याचे ऐवजी मिळून दीड हजार होतील.

“: त्र मग त्याच्या नांवावर काजीकडे पुन्हां फियाद लावावी. ?

': कायद्यानें तसें करतां यत नाहीं. काजी तर कायद्यावर बोट ठेवणार माणूस आहे. |

£: वा, म्हणजे ? येणे असलेल्या रकमेबददळ फियाद करणे हा कायदा नाहीं काय? ? |

: डब्राहीमनें ज्या कराराने माझ्याकडून पय घेतले आहेत त्या करा-

बाची मुदत पुरी व्हायळा अद्याप दोन 'महिंस्योंचा अवकाह आहे. अर्थात मला त्याच्याकडे कायदेशीर मागणो करतां येणें जक्य नाही. |

: तसे असळें म्हणून काय झालें! मला रकमेची फारच जरूर आहे, वगेरे सवती फिर्यादींत नोंदाव्या. ज्या ठिकाणीं सावकाराचीच पत जाण्य़ा- ची वेळ आली त्या ठिकाणीं कुळांची किंमत कसली १”! | ,

या सगळ्या गोष्टी काजीच्या मर्जीवर अवलंबून आहेत. त्याने माझी. फिर्याद नामंजूर केली तर? त्या बाजूनेंहि मुष्कीलच. बरे, दोन महिने वाट . पहावी तर कदाचित्‌ दाळिया दुसऱ्या कोणासही विकून तो आपळी.. पॅशाची गरज भागवीळ. तसें झालें तरीहि आपला डाव हुकलाच ! "

__ “बरें ता तूं मला आधीं अतत सांग, तुला खरोखरच स्कमेची जरूर आहे की. दालेया पाहिजे £ '!

:: दलिया पाहिज. रुपये तर पुष्कळच मिळविळेळ आहेत. इजाहींम अर आरड/'ओरडीवांचून त्या दासीला माझ्या स्वाधीन करील तर मी त्याला ताबडतोब कजमुक्त करीन. माझा त्याचा कांही संबध राहणार नाही आणि मा त्त्याच्याकडे एक पही मागणार नाहीं.

५: काय हें उमर ! तिच्यासाठी तू इतका वेडा झालास ? '' आतमगरनें आश्चर्याने विचारलें. |

“- अरे बाबा तूं तिचे सोंदय अद्याप पाहिळें नाहींस, म्हणून असल्या गोष्टी मला विचारीत आहेस. तिला दासी हमाणेळ कोण? ती एखाद्या रज कन्येपेक्षांहि श्रेष्ठ असावी असे वाटतें.

तर मग तुला. कांहीं रक्कम अगदी पाण्यांत टाकावी ळाशल कबूल आह ! |

दिंढ्बहार | | (४२)

किती रक्कम ? उमर शेखनें उतावीळपणानें विचारलें.

.** फार नाहीं. एक हजार रुपये तरी उडवावे लागतील. कारण झह- .र्चा काजी. मोठा लांचखाऊ आहे. तो भरपूर लांच खाऊन बरॉंचशीं कामे करून देतो असें मी ऐकतो. शिवाय त्याचा तो अंतग्रहांतील हस्त- कही माझ्या परिचयाचा आहे.तेव्हा माझ्याकडून तें काम बिनबोभाट पार पडेल. रक्कम आणि अजे एकदमच त्याच्या हातांत जातील असे मी करीन. झृपयांच्या तेजात कायदेंहि दिसू लागतात, हा तर सर्वसाधारण नियम तुला माहीतच आहे. अर्थात तुझ्या मनासारखे व्हायला मुळीच विलंब लागणार नाह. शिवाय तुझ्याकडून पैसे मिळतात असं समजल्याबरोबर प्रत्यक कामांत तो तुझ्याशी गुलामाम्रमार्णे वागेल यांत संशयच नाही. ज्यावेळीं जसा हुकूम तुला पाहिजे असेल तसा तो मिळेल, इतकेच नव्हे तर इंब्रा- -हीमच्या बाबतीत तुला जशी व्यवस्था करावयाची असेळ तशी करतां येईल.

आसगरनें युक्ति तर मोठी चांगली सुचविली; पण रक्कम बरीच माठी असल्यामुळें उमर्ला कसेसेच वाटलें. तो हणाला, '““ हजार रुपये ! फारच मोठी रक्कम बुवा ! हजार रुपयांचे एका माहिन्यांचे व्याजच मला अडीचशे रुपये येईल, चार महिन्यांत हजाराचे पुन्हां हजार होतील.

“£ परीसारखी दासी पाहिज. आणि पेसा तर मुळीच खर्च होतां नये, आणि हृ होईल करस ? दोन्ही कामे एकदम होणें हकक्‍्य नाहीं. आणि मलाही याशिवाय दुसरा उपाय सुचत नाहीं. कायदा वगेरे काय असेल कुणाला माहीत ! पण सगळा पेशांचा खेळ आहे एवढें मळा समजतें.. काजी मोठा खाष्ट मलुष्य आहे. त्याच्या समोर असली गोष्ट काढणें म्हणजे फारच भयंकर; पण तुझ्या हितासाठी म्हणून मी ही करायला तयार झालों; तर तूं रुपयासाठीच रडूं लागलास ! मी तुझ्यासाठी माणही द्यायला! तयार आहें. मग यःकश्चित्‌ रुपयांची गोष्ट ती काय £ !!' आसगरअल्लीनें आपला ' परोपकाराय सतां विभूतय: ' हा स्वभाव व्यक्त केला ! ! केवढे मित्रप्रम, आणि कसला जबरदस्त सखार्थत्याग हा ! ! ! उमर तर मनां- तल्या मनांत थक्कच झाला असा मित्र मिळाल्याबद्दल तो खुदातालाचे आभार मानू लागला. याचवेळीं त्याच्या डोळ्यांसमोर दाल्यिचें दिव्य सोंदर्य प्रकाशित झालें आणि तो अगदी हिताहितशून्य होऊन गेला, तिचे

(४३) 'उमरशेखंच गृह दर.

ते गुलाबासास्त दिसणारे गाल, आरक्त कपोलांना शोभा आणणारे चमक- दार नेत्र, काळाकुट्ट दिसणारा केशकलाप, आणि गुलाबाच्या पाकळी- प्रमाणें मधुर सोंदर्य विभूषित असे सस्मित अधर, तसेच मंजूळ आवाज या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला,

उमराच्या अन्तश्चक्षूसमोर दालियेची मूर्ती दिसतांच तो अगदीं वेढावून. जाऊन मनांत विचार करूं लागला, ' ताकित बिबी तर मला पर्दोपर्दी त्रास देत आहे. घरांत क्षणभरही सुख लागू देत नाहीं, रुपके कमावण्याची माझी होस मिट्रन गेळी; पण दांपत्यजीवनाचा मला मुळींच आस्वाद मिळालेला

नाहीं. ही माझी कजाग बायको घरांत येऊन आठवर्षे झालीं] प्णवतिच्या

_ तोंडून मळा अद्याप एकही प्रेमाचा शब्द ऐकायला मिळाला नाहीं. शिवाय ही त्या दालियेच्या दासीची दासीहि शोभणार नाही. सू्यापुढे काजव्याचें महत्त्व कुणाला तरी वाटेल काय! जर कोणत्या ना कोणत्या उपायाने मला दालेया मिळळ तर माझ्या जीवनांतील एक फारच महत्त्वाची गोष्ट तहीला गेली. असे मी समजेन, शिवाय या योगाने ताकीत बिबीचाही अभिमान नाहींसा होईळ, माझ्या आयुष्यांतील अपुऱ्या आशाही पूर्ण होतील.

उमर अशा प्रकारें विचारांत गढून गेढेला पाहून आसंगर म्हणाला, £: अरं असल्या गोष्टींचा इतका खाल विचार करून चालत नाही. अशा प्रसंगीं साहसाच बनलें पाहिजे. एक हजार रुपये म्हणजे तुला कांही मोठी- शी बाव आहे असें नाहीं, एक दान बुडल्या कुळाकडचें व्याज आलें नाही असें समज. इतका पेसा तुझ्या जवळ आह; पण तुला सुख आहेका? दलिया तुळा मिळाली आणि मनाची हास फिटटी तर जन्माचे साथक झालें असे तरी. होईल. मग अशा या आत्मसाख्याच्या कामांत तू का बरें माघार घेतोस ? तुझ्या मनांत आल्ली गोष्ट एकदां तडीला जाऊं दे. तुझ्या या शोचनीय स्थितीबद्दल मला फारच वाईट वाटतें. मी तुझ्यासाठी काय पाहिजे तें करायला तयार आहे याबद्दल तुझी खात्री असूं दे. मात्र मी गरीब असल्यामुळें पेशांच्या बाबतीत कांहीच तजवीज करूं हाकत नाही, त्याला नाइलाज आहे. ”' “तर मग दास्त, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊंदे '' उमरनें आपल्या, कुपणतेवर विजय मिळविण्याचे ठरविलें आणि तो बोळू लागला, कसा तरी मी बुडणणरच, मग तळाशी तरी कां जाऊं नेये '? तू सांगतोस ते. मला कबूल आहे आणि तेंच खरोहे आहे. माझ्या

'दिलबहार. (४४)

आयुप्यांतील खरे आणि श्रेष्ट सुल जर कोणते असेल तर ते दल्ियिची प्राप्ति हें होय. तेव्हां पैशांनी जर हें सुख मिळणे शक्‍य असेल, तर ते मला अवश्य मिळविळें पाहिज, मो. या बाबतींत आतां मुळींच माघार धघणार नाही. या कामासाठी जितका पेसा खर्चावा लागल तितका खर्चायला सी तयार आहें, तू मात्र आतां माधार घेऊं नका म्हणज झालें.

“: नाहीं मी माघार घत नाही, आतां माझें पाहिळें काम म्हणज कार्जी- चा हकूम मिळविणे*तुझ्याकडून माझ्य़ा हातांत ठरळंला रक्कम येतांच सो तुला नामदार काजीकडून तुझ्या कुळावर कज वसुळीचा हुकूमनामा मिळवून देतो. मुदतीचा अडथळा आणण्याची जबाबदारी माझ्यावर राहिळी. “*आसगर म्हणाला. तर मग रकमसाठो तुळा पुन्हां येथें येण्याचे कारण नाहीं. उगाच तिची पिरपिर मार्गे ळांगावयाची. मा उद्यां रक्कम घेऊन तुझ्या घरीच येतो. गाजाबजा होतां काम पार पहले पाहिज.

:- वा; वा! युक्ती पण युक्ती, मो आतां क्रींच जातो! आसमर अली आनेदारने म्हणाला. |

“- थांब. आणखी एक काम केळें पाहिज. माझी खात्री आहे का, तू तवढे काम केळस की, बट्या इब्राहीमची चांगळीच फजिती उडेल. त्यान जसा सर्वासमोर माझा अपमान कळा आहे तसाच त्याचाही झाला पाहिज. ”' पण त्यासाठी मी. काय करावे असे. तुझं म्हणर्णे आह? ' आसगर अली संशर्यितपणारने त्याच्याकडे पाहात म्हणाला. *' बाजारांत त्याचे अनेक किरकोळ सावकार आहित. त्यांना धमकाऊन सोंगावे की तुम्ही सर्वानी इब्राहीमळा एकदम तगादा करावा. नाहीतर तुम्हांला त्याच्या- कडचे पेस मिळगार नाहीत. मा. काजीचे लोक वेऊन जाऊन त्याच्या दाराशी. धरणे धरता, तितजयांत इतरांनी येऊन आपापल्या कर्जाचा मागणी कावी. असे झाळें अता. साड्या मनाप्रमाण त्याचा सूड उगविला असें होणार आहे. ”' |

सृुहच उगवायचा असेल तर हे कांहा वाइट काम नाही. तो जता तुमच्या घरी चाढून यऊन तुमचा अपमान करून गेडा, तसाच तुम्हीही त्याच्य, दारांत जाऊन त्यांचा अपमान करावा हे योग्यच आहे. जशास लले वागळे नाही तर शत्रू पुनःपुन्हा उपद्रव देऊ लागतात. तेव्हां तुझ्या.

(४५) ही तर जगाची रातच आहे..

या करण्यांत गैर असें कांहींच नाहीं. जाऊं द्या. हें सगळें पुढचें काम आहे. उद्यां रुपये घेऊन यायचे ठरलेंना !

५८ झी. एकदां बन्नन दिलें की त्यांत बदल मुळींच व्हावयाचा नाही आसगर ! त्या दाळियेसाठी मी हें सगळं करीत आहें |! अरे तिला दासी कोण म्हणेळ ? खरोखरच ती दास्यत्वांत राहायला योग्य नाही. ती एकाद्या शजाचीच राणी व्हायची. मी. तिच्यासाठी कायर्पा तें करीन. ती मला पाहिजेच. तिच्या पायी मी घरादाराला मुकळॉन्तरा चालल. पसा नाहींसा झाळा तरी चाळ; पण दालेया पाहिजे

इतके झाल्यानंतर आसगरनें निरोप घेतला. जातां जातां तो मनांत म्हणाला, ** आतां माझ्या नशिवाचा उदय झाला खरा. कार्जीला पांचशे झपये बिळे कीं तो पाहिजे तें काम करील. अर्थात्‌ बाकीच पांचशे रुपय माझ्या पेंटींत जाऊन बसणार यांत संशय नाही. तरापण त्या सेतानाच्य़ा हातांतून हजार रुपय जोपग्रेत माझ्या हातांत आल नाहींत लोपर्यंत मनाचे मनोरे उठविण्यांत काहींच अर्थ नाहीं. पण बेट्या समजून राहा म्हणांध की. आसगर मियां आहें. माझ्याशी कपट करतां येणे कुणालाच शक्‍य नाही. ''

प्रकरण वें. शी * ही तर जगाची रीतच आहे . ! आम्ही पूर्वाच्या भागांत प्रथमच ज्या जुदसखानाचा हकीगत सा[ग- तली होती ता. काय करात आहे आता पाहू. चड जडतखान नजी कच्या चौर दरवाज्यांत लपून त्या दाचा सतानात चालल्या कारस्थानाची हकींगत ऐकत हाता. त्याला जे पाहिजे हाते ते त्यान एकळ. त्यानंतर तो तेथून बाहेर पडला, आसंगर निवून गल्यानतर उमरशखहा बरा बसून राहिळा नाही. कारण पत्नांच्या -मालापात मग्न होण्याइतका ता सुखी नव्हता. त्यामुळें तो फार वेळ कर्धाच घरीं राहात असं. आणि त्यामुळेच. आजही त्यान बाहेरच वेळ काढण्यास ठणवळ

'दिल्बहार. (४६)

आपला मालक निघून गेल्याचे पहातांच जुलूसने इब्राहीमर्च घर गांठलें झालेली सगळी हकीगत दाळियेला सांगून तिनें दिलेल्या बाक्षिसार्न खूष होऊन तो पुन्हां तेथें आला

सरळ उदार स्वभावाच्या इब्राहीमसाठीं जे एवर्ढे भयकर कारस्थान रचले जात होतें तें त्याच्या गांवींही नसल्यामुळे आलेला प्रसग निभावळला या आनंदांतच तो परमेश्वराचे आभार मानून उद्यां पोटापाण्याची तजवीज काय करावी या विचारांत गढून गेला होता. आपण एका नीच संतानाच्या ताब्यांत सांपडळछ़ो असून त्याच्या हातून आपली सुटका होणें अशक्य आहें हे त्याला माहीतच नव्हतें. मलुष्य स्वभावाची असावी तितकी माहिती त्याला नव्ह्ती असें म्हटलें तरी चालेल. नुकताच तो सावच होत होता दालियेकडून यांग्य ती त्याला मदत मिळत होती. ती नसती तर त्याची काय स्थिति झाली असती कुणाला माहीत !

इब्राहीम हितगुज करणारी दालेया ता सर्चित आहेसा पाहून जवळ आली. ज्या दिवाणखान्यांत तो बसळा होता, तो दिवाणखाना पूर्वा चांगला श्रेंगारळेला अते; पण दारिद्यामुळे तेथील मोल्यवान जिनसा त्याळा विकणे भाम पडळें. ज्या ठिकाणीं असंख्य दिव तेवत असावयाचे त्या ठिकाणी आतां काळालांत बसण्याची पाळी आळी, आणि जी जागा सुगंधी पुष्प- मालांनीं जिभूषित असावयाची ती कोळिष्टकांनी व्यापळेली दिसू लागली. आपल्या अस्तित्वाबद्दल स्वतःलाच संशायेत बनाविणारा एक लहानसा दिवा मिण मिण जळत होता. अज्ञा प्रकारें चाहोकडे पूर्ण उदासीनता पसर- ळेळी पाहून इब्राहीम दालियेला म्हणाला, दालेये, तू कां आलीस !

दालियनें एक दीथे सुस्कारा सोडला आणि ती म्हणाली, एक वाईट बातमी ऐकून मन फारच अस्वस्थ झालें आहे. काय करावें, कांहीं सुचत नाहीं, ''

“: कसली बातमी ! कुणी सांगितली '" इब्राहीमनें उत्सुकतेने विचारलें.

:: ती बातमी आपल्याला समजली तर . आपण फारच दुःखी कट्टी व्हाल.

तर मग मला सांगण्यासाठी तूं कां आलीस

(४७) ही तर जगाची रीतच आहे.

£ लो वृत्तांत आपणाला समजला नाहीं, तरीही त्या प्रसंगांतून आप- श्याला मोकळे होतां येणार नाहीं.

पण असें आहे तरी काय?

“५: आपण या दिवसांत घराबाहेर जाण्याचे धाडस करू नये, ही साझी पहिली सूचना आहे.

कां बरे दालिये ? मी कोणी खुनी, दरवडेखोर अगर दगलबाज नार्ही, मग मी कां बरे तोंड लपवून दिवस काढावे ! मो थोडासा भलत्याच मागाला गेळों होतो खरा; पण त्याचें आतां काय ?

: हुजूर ! मला क्षमा करावी. स्वर्गगसी महामान्य अबू अयूबचे आपण वंशज खर; पण आपला तो पूवीचा काळ आतां राहिला नाहीं. आणि त्यामुळें त्या महात्म्याच्या मुळाचा चोहोकडे विलक्षण अपमान होण्याचा संभव आहे. मी जिवंत असतां आपला अपमान झालेला माझ्याने पहाब- 'णार नाहीं. मळा तो पूर्वीचा काळ आठवतो अन्तःकरण सदृग- . दीत होतें. ' | __ * दुलिय ! दलिये !! आज तूं हे काय आरभलं आहेस ? कारण तरी काय झाळें ? दलियेच्या डोळ्यांत अश्न आलेले पाहून इब्राहीमला फारच बाईट वाटलें.

मो चांगल्या विश्वासू मनुष्याच्या तोडून ऐकलें आहे. की, सेतानी -उमरशेखने सावकार लॉकांबा लांच देऊन आपल्या विरुद्ध चिथावून दिळें : आहे. ते आपला कुठें कसा अपमान करतील याचा नेम नाहीं.

. _ ही सगळी बातमी तुला कुर्णी सांगितली ! इंज्राहीमने वाढल्या उत्सुक- “नतने प्रश्न केला.

£ जुलुसखानाने सांगितली. हा सेतानी उमरशेखचा नाकर असून आपल्या अन्नान्न दशमुळें हा चुगललछोरीचा व्यापार कर्शत असतो. बन्या- कडून याळा पोंटभर खायला मिळत नाहीं तें नाहींच, पण उलट थोड्याशा चुकीसाठी भरपूर मार मात्र खावा लागतो. सुखापेक्षा त्रासच थ्यास्त ! ममतेच्या शब्दापेक्षा शिव्यांचा मसादच नेहेमी त्याच्या वांद्याला येतो. त्यामुळें. असल्या गुप्त बातम्या योग्य मनुष्याला सांगून मिळालेल्या पैशांवर तो. आपली गुजराण कर्रत असतो. तो स्वत: येथें आला होता त्यानेच

मला हॅ सगळें सांगितळें. तो खोटे सांगणार नाही. असा माझा त्यांच्यावर पुर्ण विथास |

ही सगळी विलक्षण आणि अनर्थकारक हकीगत ऐकून इब्राहीम मनांतल्या मनांत अगदीं मिऊन गेला. कोणीही साधारण मनुष्य आपल्या समोर उभें गहून लुसतें बोलण्याचाहि धाडस करात नसे तोच आतां माझ्या बरांत शिरून,झाझा अपमान करूं लागला इतकेंच नव्ह तर भरप्त्यावर ही. माझी बँइज्जत करण्याचा त्याचा विचार ठरला. माझी ती पूर्वीची मान मर्यादा मला केवळ पेशामुळेंच मिळाली होती काय ?

अशा प्रकारचा विचार करून कांही वेळाने तो. दलियला म्हणाला, खरोखरच तू नेहर्मांच माझे कल्याण इच्छिणारी आहेस ! माझा आज खरा मित्र जर कोणी असेल तर ती तूच होय; पण दळिये ! तुझी आतांची विनंती मला असान्य करावी लागत आहे. याबद्दळ वाईट वाटतें. कारण आतांच मला बाहेरच्या एका मित्राकड कांहीं जररीच्या कामासाठी जावयाचे आहे. '

** मुबारकाकडून तें काम होण्यासारखे नाही ? "

नाही, कांहीं कार्म स्वतःच करावी लागतात आणि त्यांपैकीच हें पक आहे

पेशांच्या व्यवहारासब्धाने कांही बोलावयाचे आहे. वाटते ? '' दाले- नेने उत्सुकतेनं (वनारिले.

ठुय. एका चांगल्या अत:करणाच्या सावकाराने हे रहाते वर गहाण ठेबून बिनव्याजी कांही रक्कम देतो. असं सांगितलें आहे. जर ती सुक्कम मला मिळाळी तर उमरदखसारख्या नीप सावकाराच्या जबड्यांतून. तर्री सुटका होईल. आणि मलाही दुसरीकड कुठेतरी जायला मोकळीक मिळल. अमी होतों तो. फकीर झालां. दु:ख करून तरी काय उपयोग !' जगाचा नियम: आसा आहे की, नहमी एकच स्थिति टिकणे शक्‍य नाहीं; पण दाल्यि ! संदे दु:खांत कजा इतकी काणतीही दुःखदायक गोष्ट नसल.नीच हदयाच कार कजबाआरी मनुष्याचे हाळ करतांना काळापेक्षांही निष्ठुर बनतात ! जर क्जीतून मुक्त होऊन मला दारोदार मिक्षा मागावी ळागली तर मी त्यांत खरार सत्य आनद मानाने. तत्हा बर गहाण ठवून काहा रक्कम ]मळाल्यास पहा असा माझा विचार आहे.

(४९) ही तर जगाची रीतच आहे.

औपल्या विपन्ञावस्थेला पोंचलल्या मालकाचे तें दीनवाणे भाषण ऐकून दाळिया सहानुभूतिपूवक म्हणाली, तर मग आतां आपण ।बेलंब करू नये. आतांच तिकडे जाऊन एकवार प्रयत्न करून पहावा. मात्र त्या संता- नाच्या घराजवळूनही जाऊं नथे. कारण त्यादिवशी इथं त्यात्ता चांगलाच

अपमान झाला आहे, तेव्हां संधि मिळाल्यास त्याचा पुरा सूढ.;उगविण्याला तौ. कधींच कमी करणार नाहीं.

इतके बोलणे झात्यानतर तो विषय तितक्‍यावरच थांबला आणि दाथ्या दुसर्‍या कामाला निघून गेली.

भर दोन प्रहरची वेळ! सगळी पृथ्वी सूर्याच्या प्रचंड तंजानें अग्नीच्या ज्वालेप्रमाणे लकाकत होती. श्याम सुंदर प्रकृतीच्या हृदयावर त्या समुज्ज्वळ सूर्यैकिरणाचें तें तांडव नृत्य पाहून सोन्याचा पाऊस पडत आहे की काय असा भाष होत होता. नीळाकाशांत इतस्ततः फिरणाग मंघ, सूयेकरांनी दिलेल्या सान्याच्या मुलाम्यामुळे दिव्य तंजान चमकत गभारपणाने धिम्मेपणाने विहार करीत होते. अशाच वेळीं रकम मिळविण्याचा प्रयत्न करावा ह्मणून इब्राहीम साहेब आपल्या घरांतून बाहर पडळ.

बरेंच लांब जावे लागणार असल्यामुळें ही स्वारी इतक्या दुपारीच बाहेर पडली होती. इब्राहीमचे दोस्त पुष्कळ होते, आणि कोणाह आमं- ताच तसेच असतात. या मित्रमंडळांत इसाक नांवाचा फारच उमद्या स्वभावाचा त्याचा एक बाळामेत्र हाता, सध्यां त्याचा जवाहिराचा ञ्यापार फौर जोरांत चाललेला होता. इसाक वर फत्तेपुरटा असून तें इंन्नाहीमच्या बरापासून सुमारे सहा कोसांवर होतें. इसाक चांगळा अनदार ग्रृूहस्थ असून तां चांगल्या अजदार श्रीमत घराण्यांत मोडत असे. त्याने खेसा मिळविळा तशीच मानमान्यताही संपादन केली हांती. बादशहाच्या दरबारांतही त्याळा मान होता. इतकंच नव्हें तर वेळी अडळ, ता सम्राटच्या- ही उपयोगीं पडत असे.

इन्राहीमच्या बापाशी इसाकच्या बापाचा चांगलाच रूह असल्यामुळे इसाक हा नेहमीच इब्राहीमकंडे येत असं; पण यानें जेव्हा . बापाच्या मर? णानंतर उधळपट्टीला सुरवात केली, तेव्हांपासून त्याने याच्या घरीं येण्याचे

सोडून दिलें. पुष्कळवेळां इत्राहीमला त्याने सावध करण्याचा प्रयत्न केला दि. |

दिलबहार. (५० )

: अज्ञाने तुझीच जगांत नापत होईल ' असें विनवून सांगितले; पण त्याने तें मुळींच ऐकलें नाहीं, त्यामुळें रागाने ता याची चाकझाहा कर्णनासा झाला. या दोघांचे एकमकांवर सरूल्या भावाप्रमाणे प्रेम होतं. आपल्या सांग- ण्याचा याच्या अत:करणांत कांहींच प्रकाश पडत नाही असें पाहून तो उद्दिगर अंतःकरणाने म्हणाला, भाई ! तुझ्या आणि माझ्या वहलांचा किता निष्कपट लह होता वते एकमकांशीं कसें वागत होते हें तुला माहोतच आहे. तेंच प्रमबंधन पुढेहि आमच्यांत दृढ झालें. आपण दोघेही स्वत:- चा फायदा, स्वत:चे कल्याण, आणि स्वतःचा विचार अजूनपर्यंत एकमे कांच्या मतानें, करांत आलो. मी तुझ्याशी अगर तूं माझ्याशी अद्याप काण- त्याही प्रकारच कपट कळे नाहीस. तुझच मयत वडील य़ा अजमीर शहरला मूषणभूत असे एक महामान्य सावकार होऊन गेळ. मी. माझ्या वडलांच्या तोंडून एकळे आहे. की, त्यांच्यासारखा नवकोटनारायण, दिल्ली आग्रा या दोन्ही शहरांत एकडी नव्हता. एकाही अमीरउमरावाळा तवढी संपात मिळविता आली नाही. तरा पण बिश्षष थाटामाटाने राहात नसल्यामुळे इतरांन! त्यांचें तेज असह्य झाळें नाही त्यामुळे त्यांना काणी शजरही उत्पन्न झाळा नाहीं, त्यांनी सचाटीनेंच पसा सांचविळा आणि संचोटीनेंच त्यांचा व्ययाहे कळा; पण भाई इब्राहीम ! तू त्यांचा एकुलता एक मुलगा असून स्वतःच्या चुकांमुळे भिकारी होत आहेस. तूं त्यांच्यापक्षांहि नांव मिळवावयाचे; पण त्यांचेंच नांव आतां राहाते की नाहीं याचीच काळजी वाटू लागळी आहे. तेव्हां झाल्य इतक मौजमजा पुरे कर. तुझ्याकडे आतां परसा राहिला नाहो केवळ नांवासाठी तूं कर्जबाजारी होऊन घराण्याचा मान राखीत आहेस, हें मळा समजून चुकळें आहे; पण या चुकीमुळे शकटीं तुला जगांतही राहण्याचा कंटाळा येऊन तूं देशोधडीला लागशीळ. तव्हां तू माझा भाऊच आहेस असें मानून मी माझ्या संपत्तीतून अर्धा तुळा देतों. त्या रकमेने तू आपलें कर्ज फेडून टाक आणि माझ्याबरोबर व्यापार व्यवसाय करू लाग, तू आणि मा जोडीने व्यवहार पाहू लागलों की. आपली भरभराट व्हायला फार दिवस लागणार नाहींत. वू अभिमानी आहेत. कदाचित्‌ हें माझे म्हणणें तुला पसंत प्ड- णार नाहीं; पण तशी वेळ आल्यास तुला कुठेंहि मदत मिळेनाशी झाल्यास

(५१) ही तर जगाची दातच आहे.

तू कांहींही मनांत संकांच धरतां माझ्याकडे ये. मी स्वतः दुसरीकडे गहाण राहूनही तुझी गरज भागवीन--

इक्ाहीम श्रीमंतांचा मुलगा. आजन्म सुखसोभाग्यांत वाढलेला. दारिद्रध . म्हणजे काय, हें त्याला माहीतही नव्हतें. शिवाय अभिमान तर रोमारामां- “पून खिळडेला-आत्माभिमानामुळें त्याच्या हृदयांत कोणत्याच विकाराला जागा नव्हती-अझा स्थितींत मित्रांचे बोलणें त्याला कसें "रुचावें ? एकादा कठीण . प्रसंग आळा आणि त्यांतून निसटून जाण्याचा मार्ग सुचत नसला म्हणज ता मनांत म्हणे, 'माझ्या सख्ख्या भावासारखा इसाक मला पांचसहाहजार रुपय कज देणार नाहो काय ? देईल. मी एक शब्द बाळतांच तो माझ्या हातावर रक्कम मोजील; पण इतक्या हीनपणाने दारिद्यासारखे त्याच्या दाराशी जाऊन मी हात पसरावे हें मळा किती लाजिरवाणे आहे बर? छे. छे. मनाळा इतकें क्षूद्र होऊ देण्यापक्षां गळफांस वेऊन मेळेंळ॑ काय वाईंट ! नाहीं. इतक्या हीनपणाने भित्राजवळ जाऊन कज मागावयाचें नाही. ऐसा हाच या संसारांतीळल सगळ्या आरिप्रांना कारण आहे. निरानराळीं संकरे आणि आपत्ती येतात तीं याच्यामुळेंच. या घातकी पेशाभुळेंच आम्हां दोघां मित्रांत वेधम्य येऊन एकमेकांत अबोल्याची सीमा कायम होणार काय ! आपली विचित्र सृष्टी विचित्र लीलेने नाचविण्यासाठींच दवानें पेसा निर्माण केला काय?

इद्राहीमचा सर्वस्वी घात झाला तो त्याच्या या आत्माभिमानामुळेंच. असल्या या विलक्षण हट्टानेंच त्यानें उमरझेखसारख्या सेतानाकंडचा कर्जाऊ पेसा आणला आणि आपल्या हाताने आपल्या घराळा आग लावून वबंतली. इसाकला एका शब्दाने कळाविळें असतें अगर एकादी चिठी पाठविली असती तर जे काम झालें असते तें उमरशेखची प्राथना करूनही तडीला गेलें नाहीं. शेवटी बर्‍्याचच्या प्राथनांनी जें झालें त्याचा परिणाम किती . झोंचनीय होत गला तें कथानुरोधानें वाचकांना समजणारच आह.

पण अशाप्रकारचे बरेच टोले बसल्यावर आत्माभिमानाची दुर्भेद्याशिला एकदाची फुटली गेळी आणि तिचा चूर झाळा. चोहोकडून दारिद्रयाची आणि अपमानाची आंच मिळतांच इजाहीमर्चे कठिण हृदय विरघळले तो. आपल्या अभिन्ञद्ददय मित्राची-इसाकची-पाथना करण्यासाठीं फार दूरकरे जाण्याचे ठरवून घरांतून बाहेर पडला. तो. मनांत म्हणाला , “ज्या

दिलबहार, (५२)

आत्माभिमानानें मळा आजधर मित्राकडेही जाण्याला वाट दाखावेली ना ती माझी अहमन्यता मामीपणा दारिद्रयाच्या चितेवर जळून गेल्यामुळें मी आपण होऊन इसाकच्या घरी चाळून जात आहे. मी माझ्यासाठी इतका उतावळा झालो. नसतो. कदाचित्‌ मी गळफांस लावूनही प्राणघात केल असता; पण दाल्यिला वांचविणें भाग आहे. त्या संतानाची तिथ्या बर नजर गळी असल्यामळे ता काय करील याचा भरंवसा नाहीं.' कर्जाच्या पायी मळा तुरुंगांत लोटल्यावर दाल््या अगदींच निराश्रित होईल. आणि सते झाळें म्हणज तिचे रक्षण करायला कोणीही समथ हाणार नाही. ता पापी उमर तिच्या बाबतीत कदाचित अत्याचारीही बनल! तसे झालं तर त्या सुकुमार फुलाचे किती हाल होतील बरें ? मी भिकारी बनून दारोदार फिरलो तरी चालेल, अथवा काराग्ृहांतील शिक्षा भोगतांना मरण पावलो तरी चाळेळ; पण मी दाटियेचा केव्हांहि त्याग करणार नाहीं.

दलिया ही खुदानें दिलेळ दान असून तें या संव जगांत मला श्रेंए आहे सर्थात्‌ तिच संरक्षण करण्यासाठी आजपयंच्या आयुष्यांत जे केलें नाही तें करायला मी तयार आहें. पेशांसाठा मित्राच्या दारांत जावे असा विचार व्हता; पण दुसरा कांही विचार सुचळा नसल्यामुळें जावे लागत आहे. इसाक म्हणज माझा बाळामत्र' वास्तवीक यापूर्वीच मी. त्याला माझी सगळी स्थिती सांगून स्वतंत्र रीतीने प्रयत्न करायला सुरवात करावयाची; पण माझा मानापणा मला तर्से करू दईना, आंता. जर अहमन्यतेने दस्थ बसळों तर माझ्या समार माझी दाळ्या दुसर्‍याची दासी बनेल. छे तिच्या बेचावाकरितां सळा हा प्रयत्न कळलाच पाहिजे, मित्राच्या वरी जयला व्याज कसली, कजाचा फड करून दा£यसह लवकरच मी हे शहर सोडून जाणार आहे. तव्हां सगळी ळाजल्जा बाजूला सारून आधी आपलें कार्य साधळं पाहिज, दालयला वऊन मा. जगांत अगदीं एकीकडच्या भागांत व्हानशी झापडी बांधून राहाणार ! मळा या पुढे जगाशी कोणत्याही प्रक रचा संबंध ठेवावयाचा नाहीं. या दिखाऊ जसाची मला मुळीच जरूरी नाहीं इब्राहीम चालत होता आणि त्याची विचारमालिकाही सुरू होती. कशालाच अंत नव्हता. रस्ता संपेना आणि विचाराचाही इतीश्री होईना,

री हे तर जगाची रीतच आहें.

'पण लांबचा प्रवास करण्याची त्याला संवय नव्हती. आणि. पार्या जात. असल्यामुळें तर तो ज्यास्तच दमला. यावेळीं त्याच्या खिशांत थोडेसे. रुपये होते. असल्या या विपन्नावस्थेत पेझांचा खच बाताबेतार्ने करावा म्हणून त्यानें सहा कोस पार्याच चालण्याचे ठरविले हार्ते. पण पुढे चालवेना, तेव्हां त्याने एका गाडीवाल्याला इषारा करून आपल्याकडे बोलविले. भाड्याचा ठराव करून तो आतां गाडीत बसणार इतक्यांत त्याच दान सावकार तर्थेच रस्त्य़ावर त्याला अडवून उभे राहिल. आणि त्यांपर्की एकॉान केवळ निंदा करण्याच्या हेतूने त्याला म्हटळें, वली साहेब! तुम्हाला दोन बेळ अन्न मिळण्याची पंचाईत पडली आहे तरी नजानी ढग अद्याप सुटत नाहीत वाटते ? पोटांत नाहीं घांसभर अन्न आणि' गाडीत बसायला मात्र पाहिजे ! वारे चेनी गडी !

ज्या मनुष्यानें अशा प्रकारे थट्टेच्या शब्दांनी गाडीवाल्यासमोंर इजाही- मचा अपसान केला, तो मलुष्य अत्तरे विकून निर्वाह करणारा फेरीवाला होता. इज्नाहीमने कांहीं दिवसांपूर्वी त्याच्याकडून थोडीशी रककम कजाऊ: म्हणून घेतळी असून अद्याप त्याची फड झाळी नव्हती. तरी पण त्यानें र्‍यापूर्बी या कर्जादी मागणी करतांना इत्राहीमचा अशा रीतीने कधीही अपमान कळा नव्हता. पण आज मात्र त्याने भींडमुवत कांहीं ठेवतां हृदयाला टोचणारे झन्द बोलला. इब्राहामला आश्रय वाटळें आणि रागही आला; पण अर्से अकास्मत परिबतन टाण्याच कारण त्याच्या कांट ळक्षांत येइना.

पण या गोष्टीचा त्याला ज्यास्त वळ विचार करावा लागला नाही. हें असं कां झाळें असावे याचा त्याला अंदाज करतां आला. हे सगळें त्या स- त्तानी अन्तःकरणाच्या उमरशेखर्चेच काम असावे हें तो समजून चुकला आपल्या विरुद्ध सगळ्या औावकारांना चिथावून ता. आपला सूड उगवीत आहे हें लक्षांत यण्याला त्याला फारसा विलंब लागला नाही

दुसरा ममुष्य कापडाचा ञयपारी होता. इब्नाहीमच्या सुखाच्या दिव सांत तो मान वर करून कधीं त्याच्याकडे पाहूही शकला नाही; स्थित्येतरामुळें सगळें काहीं संभवर्नाय ठरू लागले, विपत्तांच्या आरशा, जगाचे खरें प्रातिबिंब दिसत असलेले पाहून आपल्या झालेल्या चकीच्य

; दिलबहार. (१५४)

समजुतीबद्दळ इज्राहीमचे अन्तःकरण पश्चात्तापाने जळू लागलें. आज तो कापडाचा व्यापारी सावकार होता. इब्राहीम कर्जबाजारी कूळ झालें. होतें शिवाय पारास्थाते बदललेला आणि उमरशेट्ची चिथावणी ! मग काय वि- चारतां ! आविचारी सावकार लोक कुत्याप्रमाणे तुटून पडू लागले यांत आश्चर्य कसचें ? पण भर स्स्त्यांत एकाद्या विपत्तींत सांपडलेल्या बड्या मनुष्याचा अपममान करणे हें त्याला मरणापेक्षां दःखकारक होत असते हें त्यांना समजत नप्षेल कार्य ! श्रीमंतीची घुंदी चढलेल्या माणसाला हें कसे समजणार? त्या कापडाच्या . च्यापार्‍याल्ा सुद्धां जखमेवर मिठाचे पाणी शिंपडण्यांत मोंज वाटू लागली. हा प्रसंग योग्य आहे असे त्याला वाटे तो. इब्राहीमळा म्हणाला, 4 अजी हजरत ! पुढचा मागचा विचार करूनच रागरंग उडदवावे समजलें काय ? माझे एकट्याचेच सात आठशे रुपये तुम्ही देणे आहां. माझ्या कडच्या कपड्यांनींच तुमची एकवार अब रक्षण केळी आहे. अद्याप तं रुपये मला तुम्ही देऊं शकलां नाही याबद्दल तुमच्या मनाला थोडी सुद्धां शग्म चाटू नये काय ? मीं दिलेल्या कपड्यांपेकी एकादे फाटके तुटकें वक्न अस- ल्यास त्यानें गळफांस लावून प्राणत्याग तरा करा ! दुसर्‍याच्या कजाल लोळत असतां गाडी धोडे उडवून चेन करण्यापेक्षा झाडाच्या फांदीला गळफांस लावून मेळळें काय वाइट : सावकार लोकांना फसवून मजा उड- विणें हाच आपला धंदा वाटतें. वडलांनी चांगळेंच शिक्षण दिलें आहे म्हणायचे ! जुगार खळूनच बापाने.संपत्ती मिळविली वाटतें ? श्रीमंतृ वड- लांचे हे दिवटे चिरजीव जगतात तरी कशाला बुवा ! इब्राहीम आज तूं घराबाहर बरा सांपडला आहस. आज आतां आम्हीं तुला मुळीं सोडणार नाहीं. उमरशखाप्रमाणेचे आम्हीही आज तुला कार्जीच्या कचर्णत खेचून नंणार ! | अपमानावर अपमान !' इब्राहीमचें अन्तःकरण काधायरीनें नुसते पटू लागलें. अग्नीच्या' ज्वाला असह्य झाल्या. तो थरथर कांपू लागला. तोंडून झंब्द उमटेना. रक्ताच्या चिळकांड्या उडेपर्यंत त्यानें आपळे ओंठ चावल. डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या बाहेर पडत आहेत काँ काय असं वाटू लागलें. दोन्ही हातांच्या आपोआप मुठी वळल्या गेल्या; पण भिकाऱ्याच्या

(५५) ही तर जगाची रीतच आहे.

रागाला विचारतो कोण ! गरिबाला मान आणि अपमान कसला ? जी गोष्ट या ठिकाणीं तीन चार माणसांनाच समजत आहे ती, विशेष दंमा- धोपा झाल्यास सव शहरांत जाहीर होईल आणि लोकांना आपणच आपलें मृहाच्छद्र उघडे केल्याचा दोष माथी बसेल-' इब्राहीमनें अशा प्रकारचा विचार करून आपलें मन मोठ्या प्रयासाने आवरले. इजाहीस स्वभावत:च सहनशील होता. झालेला अपमान त्यानें मुकीव्याने सहन केला. सभोवार पाहिलें तों कोणीही नसल्याचें त्याला आढळून आलि. सेतान आपलें कार्य करून गेले; पण पेटलेली चिता तशीच धडाहून पेटत राहिली

झालेल्या प्रकारापासून इब्राहीमच्या अन्तःकरणाला जबरदस्त धक्का बसला. तो ज्या उद्देश्याने घरांतून बाहेर पडला होता तो आपला उद्देश त्याच्याने तर्डाळा नेववेना, उद्देगानें स्वतःच्या अनुकपनीय स्थितीमुळे त्याचं डोळे अश्रंनी भरून आले. अथात अशा स्थितींत पुढें जाण्यापेक्षा मार्गे फिरणे चांगलें असें वाटून तो स्स्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाखाली जाऊन बसला.

त्यानं विचार करून पाहिले, आपली गारिबी पाहून ळोकांनी पिटून व्याविळेली शिवाय कुत्रीही आपल्यावर झुकत आहेत लाथा हाणीत आहेत !--एका कालीं जे सगळे लोक आपले दर्शन होतांच हात जोडून उभे रहात असत तेच आज उघड्या रस्त्यावर तोंडाला येतील ते शब्द बोलून अपमान करीत आहेत-हाय रे देवा ! अवूअयूब सारख्या नामदी- राचा मळगा इब्राहीम, दोन्ही हातांनी लक्षावधी रुपयांची खरात करणारा इब्राहीम आज इतक्या शोचनीय स्थितीला पोंचावा ना ! चंद्रसूयांचा प्रकाशही रुपयांच्या तेजामुळेंच जगभर पसरत नसेलना ?

वारंवार होणाऱ्या अपमानामुळे मलुष्य आपल्या जिवालाही कंटाळतो. इज्राहीमर्चेहि तसेंच झालें. त्यांच अन्तःकरण झालेल्या अपमानामुळे तळमळूं लागलें. सगळें, विश्वनह्मांड आपल्या नेत्रांससोर गरगर फिरते असल्याचा ल्याला भास झाला. तसेंच सगळे ग्रहगोल आपल्या कक्षेतून सुटून चाहांकडे विखुरले आहेत आणि आपण त्या वादळांत सांपडून भटकत आहों असेंहि त्याला वाटूं लागलें. त्यामुळें सगळया जगांत लवकरच महाप्रटय होईल, अर्से तो मनांत म्हणूं लागला.

. दिलबहार. (५६)

सध्यां चाळ असलेल्या आपल्या शाचनाय स्थितीचा विचार कररता करतां तो म्हणाला, हाय ! हाय ! मी माझ्या दालियेचे सांगणे का ऐकले नाहो! आपलाच हट्ट कायम धरून इसाककडे पेशाची याचना कग्ण्याकरिता कशाला अरे बाहेर पडून आलों. आज माझा जा तीत अपमान झाला आहे. त्याची आठवण मला क्षीहि विसरता येणें शक्य नाहा-

या विचारांतच संध्याकाळ झाली, इसाककडे जाण्याचा बत रद्द करून इम्नाहीस उदास मृद्रेनें उद्दिम्न अन्तःकरणानें धरी आळा. मधून मधून ता दीघ सुस्कार साडीत होता, डोळ्ही. लाल झालेले होत. तो एकाद्या आंधळ्यासारखा वरांत येऊन देहभान विसरलेल्या माणसाप्रमाणे खुर्चावर एडला. जग हयात आहे कीं त्याचा अंत झाला आहे याची त्याला माहिताच नव्हती.

दाळेया आपल्या मालकांची वाट पहात दारांतच उभी होती. चहर्‍्या- वरून अन्तःकरणाची परीक्षा झाली, ती भ्याली. काय झालें तेंच तिला समजना. तर्र पण आपण यावळीं कांहीं विचारतां नये असे ठरवून ती . त्याच्या मागून खाळींत आळी आणि जुनाट असलेल्या एका वाळ्याच्या पंब्याने हळु हळु त्याला वारा घाळू लागली.

आपली परिचारिका कुशल आणि धारणा आहे असे इत्राहीमला वाटळे थाढासा आनंदही झाला. ता अडखळत अडखळत तिला उद्देशून म्हणाला, दाल्य ! तुझें सांगर्णे एकतां मी आज घराच्या बौहेर गेला त्याचे मळा. चांगळेंच प्रायाश्वित्त मिळाळें. तू दिलेली सावधपणाची सूचना अक्षरान्‌ अक्षर खरी आहे. नीच लोक माझं पेजार पुसण्याच्याहि लाय- कीच नाहांत त्यांनी आज माझा उघड्या र्सयावर चार लोकांसमक्ष अप- मान करावा हें मळा मरणापेक्षांहि जास्त नाहीं काय ? छे. छे. या अपमा- नाच्या तीव ज्वाला माझ्याने मुळींच सहन करवत नाहीत. दालिय राग, पश्चात्ताप आग अपमान यांच्या योगानें माझे प्राण जाऊं पहात आहेत. मला या सगळ्या गाष्टींचा सूड उगविल्यावांचून मरतांहि येत. नाहीं. काब करू ! ज्या मित्राच्या घरीं जाण्यासाठी म्हणून मी बाहेर पडलीं; त्याच्या- कडेहि मळा जाता. आलें नाहीं. मी ग्लो तसाच अर्ध्या वाटेतून

(५७) ही तर जगाची रीतच आहे.

फिरलो, माझ्या हृदयाला लागलेली अपमानाची आग कशानेंच शांत होई नाशी झाली आहे! हाय ! दालिये ! काय मी करू ! या यातनांतून मो कसा बरें मोकळा होइन ?

आपल्या प्रमूच्या तोंडचे ते दीनवाण शब्द एकून दालियच्या नत्रांदून अश्र वाहू लागले. तिनें मनांतल्यामनांत उमरशखळा शेकडो शाप दिल नंतर ती त्यांचे शांतवन करण्याच्या हेतूने म्हणाली, ':£ ही तर जगाचा रीतच आहे. तसेंच स्थित्यंतर होत जाणें हा संसारांचा धम आहे. रावांचा रंक. आणि रंकाचा राव हाणे हा या चालत्या दुनियचा नियम आहे. दिवसा- मागून रात्र येते आणि अधारानंतर प्रकाशाचा उदय होता. ,निसगांच हे. सवसाधारण का्यदेच आहेत. म्हटलं तरी चाळल, याच नियमानुसार सुखामागून दु:ख आणि दुःखामागून सुख यत असते. कुठेहि कुणाला सन्मान मिळू लागला कीं कव्हांना कव्हा तरी अपमान सहन करावा लागणार हे ठरळच. जो ऊर्जित अवस्थळा आला त्याची कधी अवनति हाणाग् हा मानवजीवनाचा सिद्धांत आह. जगांत दर घडीला स्थित्यतर होतच असते. त्याबद्दल आश्चय, दुःख अगर आनंद वाटू दर्णे ही चूक आहे. आपल्या चाळऱ्या काळांत सहनशालपणाचे माठेंसे कारण असत असं नाही; पण जव्हां पडता काळ येती तेव्हां त्याचं क्षणोक्षणा कारण आहेच. आपण समजस आहा. आणि ' आपण ग्रुलिस्तान वाचलळे आहे, तव्हां मी ज्यास्त ते काय सांगणार ! शिवाय माझा आधकार तो कवढासा? मी तर एक सामान्य दासी आहें. आपल्यासारख्या महाज्ञानी मनुष्याला कोणत्याही प्रकारचा उपदेश करणें म्हणज माझा तो उद्धटपणा आहे. तव्हां मो विशष कांहींच बाळत नार्ही. निष्ठापूण अन्तःकरणाने आपण सर्वच खुदाचा प्राथना करूया म्हणज तो या मसंगांतून पार पाडील, त्याळा आमची कोव आल्यायांचून राहाणार नाहीं. सहनशीलता आणि समाधान या दोन शस्त्रांनी दुःखाचा नाश करतां येतो.

दालियेच्या तोंडचा सहानुभूतिपूण स्वराने उज्चारलली अन्त:करणला . फोडून आलेली ज्ञानपूण वाक्यें ऐकून इजाहीमचा उदासीनपणा बरानसा कमी झाला. -इंश्वगावर विश्वासून राहिल्यास आपणाला कतवढाल्याही मोठ्या संकटांतून पार पहतां येईल, असं त्यालाही वाटू लागळें. सगळ्या प्रकारां्ली

दिलबहार. (५८).

आपल्या उपयोर्मी पडण्यासाठी जिवाभावाने झटणारी दालिया ही खात्रीने कोणी तरी शापम्रष्ट देवता असली पाहिजे, असे इब्राहीमचे अन्तःकरण ल्याळा सांगू लागलें; त्या बाबतीत तो तिला कांही विचारणार तोंच ली तथून निवून गेल्याचें ल्याला आढळून आले.

प्रकरण ७.

3 कि डत नतलजक

दया धरमका मूल है!

दालियेला तिच्यावर कोसळणाऱ्या भावी आपत्तीची बातमी दे ऊर अशण मोठें पुण्य संपादन केळें अशी स्वतःची प्रोढी मिरवीत जुल्सखान अगदी आनंदित अन्त:करणारने धरी आला त्यार्ने मनांत म्हटळें झालेल्या कारस्थानाचे सूत्र धरून आपणाला आतां पुष्कळशा बाहुल्या नाचावित' येतील आणि मग मोठी मोज उडंल. माझ्या धनिर्णीला जर दाल्यसाठी चाळलला हा तिच्या नवऱ्याचा आटोकाट प्रयत्न सांगितला तर तिच्याकडूनाहे इनामा दाखल वरीच मोंठी ग्क्षम मिळाल्यावांचून राहाणार नाहीं. विशष कांही झालें नाही. तरी दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू होईल घराच्या आसपास चिट पांखरूही फिरकू शकणार नाही. ही तरी एक करमण[कच होईल की नाही ! माझे आवडते मालक मला लहानसहान कारणांनी सुद्धां शिव्यागाळी देऊं लागतात, धमकावून मारायल् भांवतात थोड्याझा चुकांसाठी एक दोन महिन्याचा पगारांहे देडा दाखळ कापून घतात; मग मी त्यांच्यासाठी एवढें सुद्धां करूं नय काय? हा एक प्रकारचा सूडच आह. शिवाय अशा प्रकारचा सूड उगविल्याबद्दळ मला ढेवाचाहि बाळ लागणार नाही. कारण यांत परोपकार आहे नुकसान तर कुणाची नाहीं. शिवाय माझा फायदा होईल तो निराळाच.

अश्ा प्रकारच्या आनंदकारक विचारांत गढून गेल्यामुळें आपण घरांत कव्हा आला. हेंच त्याला समजलें नाहीं; पण दरवाजांत पाऊल ठेवतांच. मालाकिणीची मुळख मेदान तोफ सामोरी आल्यामुळें त्याचे डोळे उघडले. ज्ञाकित बिबी कसल्याझा महत्त्वाच्या कामासाठी बऱ्याच वेळापासून त्याला

५९) दया घरमका मूल है..

हांका मारीत होती. पण तो घरी हजर नसल्यामुळें अथातच तिच्या हांकेला प्रत्युत्तर मिळालें नाहीं, हें सांगायला नकोच. तोक समोर आली बारही पूर्णपणें भरलेला; मग गर्जना व्हायला कितीसा विलंब लागणार ! जुलूस- खानाची' नुसती छाया दरवाजांत पडली पडली तोंच ताकित विबीनें आकाश पाताळ एक केलें. ती ओरडून म्हणाली , कामचुकार तडसारखा कुट भटकायला गला हांतास ! हरामखोर कुठचा ! तीनात्रिकाळ खायला मात्र पाहेज, काम करायळा नको. अशी कुचराई करायची असेळ तर चाळत! हो माझ्या घरांतून, !

* जुळुसखान अगदी गरीबीने हात जोडून म्हणाला, आई ! रागावता काँ बरे ? धनी साहबांच्याच एका जरूरीच्या कामासाठी मी गेला होतोना तुम्हा अशा रागावला तर मी कुणाच्या तोंडाकडे पहावें बरे ? ताकीतशिबी पुन्हां साजन्नल्या, जसा सेतानी धनी तसाच तू लाळवोंट्या चाकर आहेस. धनी साहेबांनी कुणाच्या तरी घरादारावरून नांगर फिरविण्याची खटपट चाळलावेली असेल ! "'

अगदी बरोबर बोलल्यात आईसाहेब ! यावेळी दुसर्‍्याबरोवग आई साहबांचाही धात करण्याच्या विचारांत आहत. बहुतेक तयारी झालीही आहे म्हटले तरी चालेल. अगदी सवसी घात !! '

आपल्या नोकराच्या तोंडचे शब्द ऐकून ताकित जिबी चाकित झाली आणि कांर्हाशी नरमाइच्या स्वराने म्हणाळी, ह्मणतास तरी काय तूं ? आहे काय अकार ! सांग सांग-उघड करून सांग. '

मालाकर्णांची नरमाई पहातांच जुढसखानाळा आकाश टंंगणे झाले... ता मुद्राम नम्रतची मुद्रा धारण करून म्हणाला, आईसाहेब, मला क्षमा करा. मी चहाडखोर नाही, आणि धडावर शीर असपर्येत मी कधीही घनीसाहेबांचे गापित फोडणार नाहीं. मी त्यांचे निमक खाले आहे. "

कायर लबाडा ? मी तुझी मालकीण नव्हे वाटतें ? !' ताकित बिबी शुरगुरत म्हणाळी.

कोणता गुलाम आपलें म्हणणे नाकबूल कर्रात आहे ! पण झालला प्रकार जर तुम्हांला सोंगेतला तर तुमचे अन्त:करण अस्वस्थ होऊन जिवाला नसतो काळजी लागेल, तर्री पण ती सवे हकीगत तुम्हांला सांगणें. योग्य

दिलवहार. . डोगली (६०)

आहे. कारण त्यामुळे साधल्यास बर्राचशी आपत्ती टळण्यासारखी आहे. मालक कस आहेत हें तुम्हीं जाणतच. आहां ! माझ्याकडून या गाष्टांचा 'परिस्फाट झाला असें जर त्यांना समजलें तर माझ्या पाठीला कांहीं चामडी राहाणार नाहो. !' जुलूसखान बघाबरल्यासारखे करून ' म्हणाल. कारण आपल्या ह्कांगतीला शक्य तितके महत्त्व आणणें हे त्यांचे कतव्य होतें

तू जर मळा इतके अगत्यपूवेक सांगत आहेस तर मी त्यांना यांतील एक अक्षरही कळीवणार नाहीं. मात्र झालेला सर्व प्रकार मल *समजळा पाहिज. कारण तुझ्या या प्रस्तावननें मळा ज्यास्तच उत्कंठा उत्पन्न झाली आहे. सांग पाहूं आतां ! ताकित बिबी कांहींज्ञा आर्ज- वानं म्हणाली.

': होत असलेला प्रकार जितका गुप्त तितकाच भयंकर आहे. आणि त्यांत तुमचा उठावा होणार आह. त्यां गुळामडीळा मिळविण्यासार्ठी माळकसाहब फारच उतावीळ झाळे आहेत ?'

काणता गुलामडा ? कुणाकड असते ती १? ताकित बिबी अत्यंत उत्सुकतन [वचारतां झाला

इज्राहीमसाहबांकडे असणारी सोंदर्यवतो दासा दालिया

बराबर. त्या दिवशी मळा हीच कुणकूण समजल्यामुळे मी त्यांना बराच बाळळें त्यामुळे अशा प्रकारच धंदे करण्याबद्दल त्यांनी प्रातिज्ञाहि कळो; पण पुन्हां त्यांची अक्रल चुलींत गळी असावी असें« वाटते. त्या युछासडीला आणून राजाचा राणी बनविणार आणि मला मालकरणी- सारखी राबायळा लावणार हाय ? पाहूया तर मग. ती फुटक्या कपाळाची कारटी कशी यथे यते ते मो पाहाते. त्यांना माझ्यापेक्षा ती सतानजादी ज्यास्त वाटली काय ? बरें जुदस ! सांग पाहू याबद्दल त्यांचा काय काय बत झाला आहे ता. कांहीं शिल्लक ठेवू नका

सांगणार काय ! इब्राहीमचा सर्वस्वी घात केल्यावांचून दलिया आपणाला मिळणार नाहीं असं त्यांना-माटल्यामुळें त्याच्या उठावाची त्यांनी - तयारी चालविली आहे. आमच्या मालकांच इब्राहीम साहेबांकडे अद्याप चार पांच हजार रुपय येणें आहेत. आज जे त्यांनी चारशे रुपय आणळे

(६१) दया धरमका मूल है..

ते किरकोळ देण्यापेकी ! तेव्हां या देण्याच्या पार्यी त्याला त्रासवून सर्व लोकांकडून अपमानित करवून आत्मघाताला प्रवृत्त करवा असा यांचा विचार दिसतो.

“तर मग आज चारशे रुपय त्याच्याकडून आणलेच म्हणायचे ! वा. वा. माझ्याकडे सगळीच लपवालपवी! मळा सांगितळे तीनशे रुपय कजाऊ . आणले आहेत ! आतां या घरांत मी यांना नकोशीच, झालें अक्ष वाटतें. नाहीं तर माझ्याकडे इतकें खोटें बालण्याचे कारण काय ? सी या घरची कोणीच नव्हे ! मागू नये; पण निळेजञ होऊन मी दहा रुपय मागितळ, तर त्यांनी खोटे बोलून ते देण्याची टाळाटाळ करावी हें योंग्य दिसते काय ! माझा आतां येथे मुळींच अधिकार राहिला नाही तर !”' बोलतां बोलतां ताकितबिबीने लांब सूर काढून रडण्याळा सुरवात केली. त्या रडण्यांतही तिचे बोलणे चाललेंच होते. “बाबा आई ! मळा या कृपण मनुष्याला पदरांत बांधतांना तुम्ही कांहींच विचार केला नाहीं ? तुम्ही पशांना भुललां, पण -“॥ मात्र या पेशांच्या तजांत जळून मले. मळा याचा कांही उपयाग नाहीं. आ्रीमंतांची श्रीमंती यांच्या ग्रहलक्ष्मींना ठार मारणारी असत. ''

जुल्सखानाला हीहि एक मॉजच वाटत होती; पण हा कंदनाध्याय ज्यास्त वाढल्यास मालकाच्या कानावर. जाईल मग आपला जीवही शह- णार नाही अशी भीति वाटल्यामुळे तो घाबरून म्हणाळा, आई साहेब ही रडण्याची वेळ नव्हे. नंतर रडण्याला ' पुष्कळ वळ मिळेल. आधी झालेला प्रकार आपण ऐका. आसगर अलीशीं मालकांचा ठराव झाला ' आहे कीं कितीही रुपये लागले तरी हरकत नाहीं; पण त्या दासीला आप- "लीशी करणें हें पाहिलें कर्तव्य केलेंच पाहिजे. आई! त्या दासीसाठीं उमरसाहब अगदीं वेडे बनले ' आहेत. इब्राहिम तर आपल्या प्याऱ्या दल्थिळा साडा- यल्म मुळींच तयार नाहीं. अर्थातच त्याला प्रसंगांत पकडून त्याच्यावर नसत्या विपत्तीचा वषाव करून बळजबरीने त्या बिचारीला आपलीशी कर- 'फ्याचा या दोघांनीं विचार चालविला आहे. आसगर अल्लीचा कानमंत्र तरी हेका, इब्राहीमच्या दोन बाम्रा ,मालकांजवळ पांच हजारांना गहाण आहित. या गहाणाची अद्याप मुदत भरलेली नाही. त्यासाठी एक हृजार दृपये काजीला लांच देऊन मुदतीच्या आंत फेसलळछा (भिळवावयाचा

'दैलंबहार .. (६२)

इंब्राहीमळा घरावेगळा करून देशोधडीला लावावयाचा, या व्यवहारांत इज्राहीमची सगळी इष्टेटर खडठास होऊन शिवाय इतर फेडीसाठठी दलियेची विक्री होणार. उमरसाहेब ज्यास्त रकमेला तो सोदा ठरून दलियेचे स्वरिददार बनणार. अर्थात आपल्या उरावर ती धोंड आणून ठेवायला आतां साहेबांना मुळींच विळब नाहीं हें मी सांगायळा नकोच. तेव्हां आतां असें रडत बसून काय उपयोग? कदाचित कायमचीच रडण्याची वेळ -यायची!!"

आपल्या नोकराचें तें भाषण ऐकून ताकिताबिबी तर थक्कच होऊन गेली. दाळयेसारखी सांदर्यठतिका धरांत आल्यास आपणाला येथें भीकही मिळ- णार नाहीं हें तिळा कळून चुकले. उच्च वेशांतील अमीर उमरावहा योग्य थामिक विधीने दार्साशीं विवाहित होऊं शकतात हें तिला माहीत होतें. तव्हां इयेहि जर तसाच प्रकार झाला आणि आपल्या नवऱ्याने गुप्तपणाने दाळियेशीं विवाह करून तिला दुसऱ्याच एकाद्या एकीकडच्या जागीं ठेवून आपणही तिकडेच राहाण्याचे ठरविळें तर आपली मोठी. भयंकर स्थिति होईल हें समजायला तिळा वळ लागला नाहीं. जुळ्सखानाने सांगितलेले कठोर सत्य विचार करण्यासारखे आहे अशी तिची खात्री झाली,

विचार करतां करतां ताकिताबिबीचा राग पार नाहींसा झाला तिला एक प्रकारची भोति वाटू लागली. तिचा चेहरा अगदी खिन्न झाला. चतुर झुकूसखानाळा वातावरण बदलल्याचे पूर्णपणें कळून चुकले. त्याला आनंद झाला; पण तसें बाहेर कांहींच दाखवितां तो म्हणाला

आईसाहेब |! आपल्या मनांत काय विचार चालळे आहेत मला समजले,

सांग पाहूं. गुलामा तू अगदीं तोंडपुजा आहेस, तुला काय सम- जलेंर?”

£: तुमच्या मनांत या वेळीं असा विचार आला आहे, अनी साहेबांनी जर त्या मुलामडीला घरांत आणलें तर आपणाला इथून निघून. जावे लागेळ, आणि मग आपणाला कोणी विच्नारणारही नाहीं. ' असेंच ना! !

. खर्व रे सर्च. तू माझ्या मनांतळें सांगतलेंस्‌. '? तोकितािती

किंचित्‌ हसून म्हणाली

(६३ १. द्या घरमका मूल है.

“आईसाहेब! हा देह आपल्या* अन्नावर पोसला आहे. मी निमक हराम केव्हांहि होणार नाहीं. मी अन्नाला जागन आणि योग्य तेंच करीन. धनी- साहेबांचा एकही गोड शब्द मी कधीं ऐकला नाहीं; पण आपण मधूर शब्दाने माझं सांत्वन केळे आहे. मी एकट्या घानेसाहबांच्याच हातांत असतों तर कधींच स्वर्गाची वाट धरळी असती; पण आपल्यामुळे माझ्य- वर लो प्रसंग आला नाहीं. इतकेंच नव्हे तर साझी नोकरीही कायम राहिली. आईसाहेब! आपण अगदीं निश्चित राहा. दाळेयेला मी. चांगर्लाच ओळखतो. ती दासी नसून झापम्रष्ट देवी आहे. कालाच्या प्रतिकूलतमु ळे तिला दुसऱ्याची सेवा करण्याची पाळी आली. तिर्चे सोदर्य आणि अन्त:- करण राजराजेश्वरीला शोभण्यासारखें आहे. इब्राहीम तिच्यावर भक्तेयुक्त प्रेम करतो. त्याच्या बापाने मरतवेळी दाळियेळा तिच्या दासीपणांतून मुक्त केळें आहे असेहि मी ऐकतो. अथात इब्राहीम कोणत्याही पकारे तिला

विकू. शकणार नाही. उमरसाहेबांनाही कर्जांच्या मोबदल्यांत तिचा सोदा ठरविर्णे अशक्‍य आहे. तसा कायदा नाही. कदाचित्‌ लांचळचपतीने काय- द्याची ढिलाई करून कार्जीकडून त्यांनीं तशी मान्यता मिळविळी तरा दाल्या कोणाची कधीं दासी होणार नाहीं. तो स्वतंत्रच गहील. तिचे बोलणें इतके लीनपणारचें गोड आहे कीं शत्रुहि तिला त्रास देऊ शकणार नाहीं आणि उमरसाहेबांसारख्या माणसाशी तर तिचा तो उदात्त स्वभाव कर्थाच एक हं'णार नाहीं. आपण अगदीं धाबरूं नय. मी खुदाच्या नांवानें झप वाहून सांगता, ज्या योगाने आपलें अनिष्ट होईल असें कांणतही काम मी होऊं देणार नाहीं. आपण माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. मात्र आएण या विषयावर धना साहेबांशीं भांहून जर हें सगळें रहस्य त्यांना सांगाल तर भलतच होऊन बसेल. आणि मलो कांहींच करतां येणार नाही. उलट

ते मलाच घालवून देतील, आणि तसं झालें म्हणज त्यांच्या युतत कारस्था

नाचा तुम्हांला कांहींच सुगावा लागणार नाहीं. यासाठीं थोडे दिवस सव कांहो सहन करा. थोडंसं जरी मला नवीन कांही समजळें तरी मी ताऊड- तोब ते, आपणाला कळवीन. मुळींच दिरंगाई करणार नाहीं. तेव्हा चाबतीत आपण हू को चू करतां माझ्या सलछामसळतावर विश्वाचूर . राहाळ अशाबद्दल' अल्लाची शपथ घ्या, आपलें अन्तःकरण एकदा का

दिलबहार (६४)

आपथेने बांधळे गेळे म्हणज तोडांतून शब्दच. उमटणार नाही.. उमरसाहेक युरपुर आपल्या हातांत आल्यावांचून जॅर॑ आपे कारस्थान फुटल्याचे त्यांना समजलें तर तें. एकदम 'सगळें काही 'नोकंवूल करून बसतील आणि कशाचाच सुगावा लागू देणार नाहींत. आपल्या संगळ्या प्रयत्नाची ते. निराळीच दिशा ठरवितील. आणि माझी मात्र जन्माची भांकर नाहींशी नाकितावती भांडखोर होती. तरी बुद्धीने कमी नव्हती. तिळा आपलें हिताहित समजत हातें. जुळूसखानाच्या सांगण्याचा तिने थोडा बेळ मनां- ल्या मनांत विचार कला आणि गंभीरपणारनं म्हंटले, 'जुलूस तू जे सांसि- तळेस तेंच खर, त्यांचा स्वभाव कसम आहे तें मी जाणतें. तेव्हा आतां. यापे तुळ्या योजनधमार्णेच चालण्याचे मी ठरविळें आहे. मीं तुला इतके दिवस पुध्कळ जास दिला आह; पण आतां माझ्या मुलाप्रमाणे मी तुला माही न. झाल्यागेल्या गोष्टीबद्दल तू विषाद मानू नको. तुझ्या मालकासमोर मी. तळा पूर्वीप्रमाणेच टाकून बोलन, पण त्याबद्दल तूं मनांत कांही आणे नको. कारण तस मी कळेंनाही तर कांही तरी भळताच सशय येईल आणि ते तुझ्यावर नजर ठंवतीळ. आजपासून जबणखाणासबधाच तुझे अगदी हाल होणार नाठीत. आज तूं जे हे माझ अगत्यपूवक काम केलेंस आपली सत्यानेछ्ा दाखाविर्लास त्याबददळ मी तुला दोन रुपये बक्षीस दते. थोडा वेळ इथेच उभा राहा. अस म्हणून ताकिताबिबी आपल्या खोलीत निघून मेढी. जुदधसखान मनांत म्हणता. “आजचा दिवपत मला फारच चांगला गेला. आज सकाळीच कुणा महात्म्याचे तोंड पाहिळें होत माहीत नाही. जी मालकीण एक दिवसही माझ्याशी कधी गोड बोलली नाहीं, तीच आज मळा बालिस द्यायला तयार झाली, कंवेढे हें आश्चर्य ! माल्कावर कांही तरी सेकट याज अगर' त्याचे अनेष्ट व्हावे असे कांहीं माझ्या मनांत नाही >. मात्र दुसर्‍याचा जो सर्वस्वी. वात करू पहात आहेत, त्याला अडथळा व्हावा एवर्ढदच मी इच्छिता. यांत वास्तविक त्याचे कल्याणच आहे अथ असं करण्यांत धर्मांच्या दष्टीने मी मुळींच अपराधी ठरत नाही.” हुळूस अशा प्रकारे आवल्याच विचारांत युंग होऊन गेळा आहे इतक्यांत लाकितमिबी तेथें आली अणि दोन रपये त्याच्या हातावर ठेवून म्हणाली,

(६५) पैसा आणि सुख चिरस्थायी मानू नये.

४६ यायुढें डोळे आणि. कान चांगलेच उघडे ठेवून काम करीत जा. माझे कोण- स्थाही प्रकारे नुकसान होऊं नये इकडे तुझे लक्ष असूं दे.

_ जुढसने उत्तर देले, “. आईसाहेब ! त्या बाबतीत आपण अगदी निश्चित राहा. आतांच मला ज्यास्त कांहीं सांगतां येत नाही, आणि अश्ञा प्रकारें बोलत उभें राहाणेंहि योग्य नाहीं. कारण घनीसाहेबांची घरा येण्याची वेळ झाली आहे. मला वाटतें ठरलेली रक्कम धेऊन ते"ती. आसगर अली- कडे देण्यासाठीं गेळे असावेतं. तेव्हां ते लवकर येतील. मी माझ्या कामाला जतो. आपणही आपल्या क्रामांत गढून गेल्यासारखं दाखवावे. मनाला शांत ठेवा, नाहीं तर बोलतां बोलतां बेसावधपणाने खरा प्रकार' उघडकीला

. यायचा. यासाठीं भांडण तंटा वगेरे कांहीं करूं नका.

: जुल्स ! त्या बाबतीत तू निश्चित राहा. तू समजतोस तितकी मी आंडखोर नाही. पण या राजश्रीनी मला तशी बनायेटी त्याला मी काय करू ? जाऊं द्या. यापुढे मी त्यांच्याशी मुळींच झगडा करात नाही तूं अगदीं काळजी करू नको. '' ताकित बिबी शांतपणाने म्हणाली.

. इतकें झाल्यावर तो इमानी आजि धर्मभीरू नोकर बाहेर आळा आणि आपले झाडलोटीचें साफसंफाइचें काम करण्यांत गढून गला. थोड्याच वेळांत उमरडेख घरी आला; पण नोकर कामांत गद्दन गेलल्य पाहून त्याने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची विचारपूस केळी नाही

प्रकरण वें नका पै्ता आणिं सुख विरस्थाबी मानूं नधे

इतके दिवसांत. किती तरी संकटे इन्राहीमवर येऊन गेळी होती, पण लो अजूनपर्यंत थोडा सुद्धा म्याला नव्हता. आतां मात्र त्याचें अन्त:करण असस्य होऊं लागले. कारण उमरशेख स्वतः आणि दुसऱ्यांकडून त्याचा छळ कर पती कसून तयारा करू लागला. ।वशषत; दाल्यिला आपल्या

11 षा

दिल'बहार... (६६)

हातून काहून घेण्याच्या खटपर्टात त्याला यश येईल असे दिसू लागलें. अथोत इब्राहीमला काळजी वाटू लागली त्याचे दैनंदिन व्यापारही बेद पडल.

आज तो निस्तब्ध असलेल्या एका खोलींतीळ बिछान्यावर पडून मनां- तल्या मनांत विचार करीत होता. ही दालिया कोण असेल बरें ! हिचा वियोग होईल या नुसत्या कल्पनेनेंच मळा इतके विलक्षण दु:ख व्हावे आणि मनाचा चेचळलपणा वाढावा याचें कारण काय ? माझ्या ह्ृद- याचे बोळ जर कुणी ऐकेळ तर दालळेया हीच माझें जीवनसवस्व आहे असें त्याळा कळूम येइल. कारण तिळा पहातांच माझे सगळे श्रम आणि दुःस्व नाहींशी होतात. माझ्यावर इतकीं संकटे कोसळळीं आहेत आणि मी भयं- कर प्रसंगांत सांपडळो आहें, तरी पण दाळिया माझ्याजवळ येऊन उभी राहिळी दोन शब्द बोळळी कीं मी सगळें कांही विसरून जातों. माझ्या अन्त:करणाची आराध्य देवता कोणी असेळ तर ती दलियाच होय. आणि हेच्यासाठींच, मी अद्याप लग्नही कलें नाहीं.

मला वाटते ही दाळिया काणत्या तरी उच्च कुलांत उत्पन्न झाली असळी पाहिज. तिची ती मुवनमोहिनी मूती मला पावलोपावली सुच- वीत आहे की, हिचा वशॉ॒ जगद्विख्यात असावा. ही कुलकुमारिका - असली पाहिज; पण तिच्या श्रप्ठ वेशमयादेची प्रत्यक्ष निशाणी अज्ली कांहींच आढळत नाहीं. एका कारिंमरी सोदागराकडून ही विकत घेतळी एवढेंच हिच्याबद्दळ मळा माझ्या वहइलांकडून समजलें आहे. "त्यावेळीं ही अगदी ठहान टोती. तिचा विचार कण्णय्यासारखा असा कांहींच इतिहास नाही. पण ती काणी का असेना, माझं जीवनसवेस्व तीच आहे एवढे मात्र खरं. माझ्या अधकारमय आयुष्यांतील खरा प्रकाश, रग्णावस्थेंतीळ दिव्य आषध, सवाचतुर परिचारिका, शोकाचें सांत्वम आणि संकटांतील खरा मित्र जर कोणी असेळ तर हीच माझी दलिया होय. जर मला कर्षी विवाह करावासा वाटला तर मी हिलाच आपली पत्नी करीन. जर माझ्या हृदयारसिहरासनावर विराजमान होव्यालळा कोणी लायक असेल तर हीच शापम्रष्ट देवता दाल्या होय

खुदानें तिळा केवळ श्रेष्ठ सोंदर्यळतिका केळे आहे इतकेंच नाही

(६७) पैसा आणि सुख चिरस्थायी मानूं नये.

तर ती आपल्या अन्तःकरणाच्या उदात्त भावनेने सवांचा पराभव करण्याला समथ आहे. तिच्या समोर सर्वानाच पराजित व्हावे लागेल. माझ्या बापार्ने मरंतेवेळीं तिळा दोन हजार मोहोरा दिल्या होत्या मीही अगदी गुप्त- पणानें म्हणून तिला पांचशे मोहोरा बक्षिस दिल्या होत्या; पण आज पंधरा वर्ष ती अगदी एकनिष्ठपणाने निमक हळाळ होऊन या घराण्यांची सेवा- चाकरी बजावीत आहे. माझ्या वडेलाकडून प्रत्येक भहिन्याला जो तिला घगार म्हणून मिळे तो तिने सांठवून ठेवला असला पाहिज यांत सशय नाहीं. कारण, तसें नसते तर आज तीन चार महिने माझ्याजवळ एक कव- हीही नसतां रोजचे व्यवहार तिने कसे चाळाविळ आहत ! 'या कित्यक

महिन्यांत संसाराच्या खर्चासाठी माझ्याकडून तिला एक पहा मसिळाळा नाही

या दःख संकटांच्या वेळीहि माझ्या जवणाखार्णांत इतर पारचर्यत तिच्याकडून एवढी सुद्धां चूक होत नाहीं. जं जे कांहीं माझ्या जिभला गोड लागेल ज्या योगाने मला संमाधान वाटेट तं ती ताबडताब माड्या पुढे हजर करत. सुखा समाधानाच्या दिवसांत चालत्या काळांत मळा झे जेवणखाण मिळत होते. तेंच आतांहि मिळत आह. मी मनांतल्य मनांत संव कांही. समजतो; पण तोंड उघडून हिच्या संसार माड्यानें कांहींच बोळवत नाहीं. ती जे करते त्याचा ।नषघ करतां येत नाहीं, कारण [तिला त्यापासून वाईट वाटेल. तरी पण मी माझ्या मनाशी असं ठरविलें आहे की दाल्यिकडून माझ्यासाठी खचच होणारे हे द्रव्य मो दान म्हणून घेतां कड म्हणून घेणार ! जेव्हां त्याची फेड ह!इल तेव्हां होइल. माझ्या कडून या कर्जाची फेड होईल का नाही कुणाळा माहीत ! त्या करुणामय परमेश्वराने जर मला चांगळे दिवस दाखाविळे तर मी तिचा पॅनपहिशाज चुकता करीन. कारण काठिणतर प्रसंगांतीळ या दयेच्या करणाची फेड कणे भाग आहे )

:: त्यानंतर त्या दिवशींच्या त्या अदूसुत प्रकारची गोष्ट. दालियने त्या दिवशीं मला जर तसें सहाय्य केळे नसतें तर सेतानी अन्त:करणाच्या उमरशेखाने त्या काजीच्या शिपायांकडून माझी हवी तितकी मानखंडना करून मला तुरुंगांत नेऊन टाकलें असतें. दालियेनें त्या प्रसंगी माझ्यावर जे उपकार करून ठेवळे आहेत त्यांना तुलना नाहीं.

दिलबहार. (६८)

पुण मीं दाळ्यिची जशी रात्रंदिवस जपमाळ घेतली आहे भत तिच्याच 'चिंतनांत गढून जाऊन तिच्यावर प्राणापेक्षांहि ज्यास्त प्रेम कत आहे तशी ती माझ्यावर प्रेम करीत असेल काय? कित्येकदा तरी सोया बाबतींत तिला अनेक प्रश्न विचारले आहेत; पण तिच्याकडून मला माझ्या मनासा- रे असें कांहीच उत्तर मिळालेळें नाहीं. ती फक्त एवढेच म्हणत्ते, की,. : आपली सेवाचाकरीं करणें हेंच माझं खॅर सुख. आपलें समाधान हाच माझा खरा आनंद, आपला सुन्दर चेहेरा हास्यप्रफुलल दिसला कीं मलाः सुख वाटलें. मला या बाबतींत आपण आतां कांहीहि विचारू नये. कारण त्यामुळें माझ्या मनाला मोठी लाज वाटते. असें जरी मला तिनें उत्तर र्‍देळें तर्र (तिची एकंदग स्थिती बोलतांना «तिचे हावभाव, मनाचे परिवर्तन आणे माझी सवा करतांना तिची दिसून येणारा तत्परता ही पाहून मल! वाटतें की माझ्यावर तिचे गाढ प्रेम असलें . पाहिजे. प्रमावाचून अस होणें शक्‍य नाहीं. जर मला चांगळे दिवस आले तर मी तिची जा इच्छा असेल ती पूर्ण करीन. तिळा योग्य मोबदला दिल्यावांचून मला. मुळीच समाधान वाटणार नाहीं. पण हाय - खुदाताला मला पुन्हां चांगळ दिवस दाखवील काय !

घण दाळियेने मला काल ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तर माझ्या रक्ताचे पाणीच झाळं, माझ्या दोन्ही बागा पांच हजार असफींना त्या सेतानाकडे गहाण आहेत; पण तिच्या सांगण्यावरून सला आले- च्या अनुभवावरून, उमरशेस्व, काजीला लांच देऊन माझ्या विरुद्ध हुकूम नामा मिळाविणार यांत. शंका वाटत नाहीं. तसा त्याला हुकूम मिळतांच मला स्स्त्यावरही उभें राहायला जागा मिळणार नाही. शिवाय काजीच्या ज्षिपायांकडून सर्वा समक्ष माझा अपमान होईल .तो निराळाच, कारण एवढी माठी रक्कम एकदम काजीसमोर नेऊन मांडणं शक्‍यच नार्ही. शिवाय या मोठ्या रकमेत व:व्याजांत तो दालेयेळाहि आपल्या ताब्यांत घेऊन बसेल. माझ्या बापाने वळा. दासीपणांतून मुक्त केलें आहे. पण या गोष्टाला मी दालिया या दोघांवांचून दुसरा कोणीच साक्षिदार नाही. व॒तसा एकादा लेखहि नाह. तेव्हां ही माझ्या इष्टेटीत धरूं नये असें मी कोणत्या तोंडाने सांगू ? मी झालेली खरी गोष्ट जरी कितीहि अड्राहास-

(६९) ___ पैसा आणि सुख चिरस्थायी मानूं नये.

पूवक सांगितली तरी कराजीच्या शिपायांना ती मुळींच खर्रा वाटणार नाहीं. कारण कागदी पुरावा सादा नसळे तर खरा गोष्टही खाटी ठरू शकते. ळे

रुपयांसाठी सगळेच सादकार लोक कमालीचा तगादा . कःतात; पण

या निष्ठुर जगाकडून कुणालाही कधी एका पेशाचें सहाय्य झाळें नाहीं. मग मलाच जगाच्या प्रसन्नतेचा लाभ होणार कसा ! मो माझ्या चांगल्या काळांत पाण्यासारखा पेसा उधळला बर्‍याच लोकांना मिष्टान्न चारली; पण आज त्यापेकी एकानें तरी सला नुसत्या एका शब्दाने सहानुभाते दाखवायची होती ! हाय ! हें जगच अस हरामखोर आहे काय ?.त्या दिवर्शी इसाकला मी हें सगळें कळविलें होते. आणि तो गांवी असता तर मला भरपूर सहाय्यहि झाळें असतें; पण माझ्या दुदवाने तो सध्यां अहमदाबाद यर्थे गेला असल्यामुळें त्याचा मला कांहींच उपयोग होण्यामारखा नाहीं- सग आतां कुणाकडे बरें पैशाची भिक्षा मागायळा जाऊं? या. आपत्तीच्या चळीं सला कोण सहाय्य करील ?

अर्धीक्ज त्यानंतर अपमान बुद्धिमांदया आणि शेवट कारागार ! मी अबू अयृब सारख्या प्रख्यात सावकाराचा मुलगा ! कांही महिन्यांपूर्वी मत्येक मनुष्य माझ्या पुढे आपलें मस्तक नसत्रीत हाता. माझी भेट घेण्यासाठीं दारासमोर किती तरी ळोक तिष्ठित उभे राहात होत, पण आज मला पाहतांत तिरस्काराने लोक आपली तोंडे फिरवित. सुखाचे पारखे रात्रंदिवस माझ्या सभोवार मला वेहून बसून जनाब, मेहेरबान ' इत्यादि श्रातिसुखकर स्तुति वाक्यांनी माझी मयादा वाढवीत होते तच आज माझा काळ फिरतांच मला सांडुन गेळें. रंगभूमीवरील उज्ज्वळ प्रकाश नाहींसा झाला. आणि आतां सी भयंकर अधारांत उभा आहे. आतां मळा पश्चा- त्ताप होत आहे आणि मृत्यू हाच माझा अलरचा सखा जिवा असल्याचे मल्ाा उघड दिसत आहे. त्याच्यावांचून आतां माझा तरणापाय नाहीं.

हां. आतां मला आठवण झाली. मझा बाप मला एकेवळी म्हणाला होला, बाळ, पेसा आणि सुख चिरस्थाई मानू नये. कारण तें कायमचे असें कुणालाच लाभत नाहीं. मी तुझ्यासाठी जें हें कुबेराचे भांडार ठेवून जात आहें तें तूं रीतसर खर्च केल्यास आपली :मानमयादा ठेवून चाल

दिलबहार. ( ७० )

ल्यास तें तुला दगा देणार नाहीं. आतां उधळेपणानें खर्च केल्यास काय होईल तें मी सांगायला नकोच. जर कर्धी तुला तशी स्थिती आली आणि तू भिकारी झालास तर माझ्या खिडकीसमोार उद्यानांत जो मोठा आम्रवृक्ष आहे त्याच्या सवात मोठ्या खांद्याला दोरी बांधून गळफास घे; पण दुस- ऱयाच्या दाराशी हात पसरूत आपल्या घराण्याची अबू घालू नको. तसाच प्रसग आल्यास वडलांची ही आज्ञा मी बरोबर पाळीन. एका अक्ष- राचीही त्यांत कसूर करणार नाहीं. अद्याप ती वेळ आली नाहीं; पण तो दिवस उगवेळ असें बाटते. आत्महत्त्या हीच माझ्या सगळ्या यातनांचा संहार करणारी स्वगीय देवता ठरेल-”'

यावेळीं बरीच रात्र झाली होती. कृष्णपक्षांतील काल रात्री असल्यामुळें सगळें जग घोर अधकारांत बुडून गेळें होते. चाहाकडे विलक्षण निस्तब्धता धसरली हाती; पण इब्राहीमला मुळींच झाप येईना. तो निरनिराळ्या प्रका- रच्या दु:खद विचारांत गढून जाऊन बिछान्यावर तळमळत पडला होता, अन्त:करणांतील तीव्र वेदना त्याला सहन होत नसून बिछानाही कंटक पूर्ण आहे असं वाटत होतें. आपल्या बिछान्यावर कुणीतरी आगीचे कण पसरळ असांवत असेंहि त्याला एकवार वाटलें. तेव्हां आतां झोंपणें योग्य नाहीं असें ठरवून तो एका उघड्या खिडकीजवळ आला. नजीकच असलेल्या एका हिंदु मंदिरांतील पहारवाल्याने मध्यरात्र पुरी झाल्याची इषारत दिले- लीही त्याला ऐकू आली

प्रकृती दर्वाचें निशाकार्लांन सोंदर्य पाहून इत्राहीमला यापूर्वी किती तरी आनंद होत अस; पण आज त्याला तें सगळे विषवत्‌ वाटू लागलें. मनाला आनेद व्हायचा बाजूलाच राहून उदासपणा वाढू लागला, निळसर आका- शाच्या सर्वांगावर असंख्य तारका चमकत होत्या; पण त्या सगळ्या तारका त्याळा निष्मभ वाटूं लागल्या. गारेचे खडेच कोणी तरी चिकटविले असावे असें वाटलें, अंधकारांनें झाकून गेलेल्या श्यामलळक सुंदरेच्या सवागावरून वाहणारा रित्रख आणि सुशीतल मन्द सर्मीरणही त्याच्या अन्तःकरणाचा दाह शांत करीना त्याला ते सगळे उपभोग असमाधानकारक वाटूं लागले रुक्ष मदेशांतील तततज्वाला आपणाला भाजीत आहेत कीं काय असें

"ल्याला वाटलें.

(७१) _____ पता आणि सुख चिरस्थायी मान नये.

त्या खालीत दिवा तेवत होता. शिडकीतून येणाऱ्या मूदुमन्द मल्या- निलाच्या झुळकी सरशी त्याची ज्योत चंचल होत होती. इब्राहीमन अती शय दीन मुद्रेने खिज्ञ नेत्रांनी आपल्या किंचित्‌ उष्ण असलेल्या सुंदर बिछान्याकडे पाहिलें, पण त्याच्याने झोपण्याचे साहस करवेना. मागील सगळ्या आठवणी होऊन त्याला विलक्षण गाहबर आला.

याच वेळीं त्याचा विश्वासू नोकर मुबारक हळूच आंत येऊन आपल्या मालकाकडे सहालुभूतीच्या स्वराने पहात हळूच म्हणाला, हजूर ! आप- णाला अजूनही झोंप आली नाहीं. काय बरें हें असे ! अशाने आपण खआजारी नाहीं का पडणार? ? , |

५: मुबारक ! भयंकर चितंनें ज्याचं अन्तःकरण तळमळत आहे. त्याला झोप कशी येणार ! संपळी माझी झोप ! '' बांलतां बोलतां आपल्या शांचनीय स्पर्ताच्या कल्पनेने इब्राहीमच्या नंत्रांत अश्रू आले

मुबारकालाही वाइंट वाटलें. तो सद्गर्दात होऊन नम्रपणानं म्हणाला, ५६ जनाब ! साझ्या उद्धटपणाची क्षमा असावी. आत्मसयमन करून काळ जी चें निवारण करण्याची खटपट करा. चिंताही भयंकर दावानलाप्रमाणे मनुष्याला जाळून टाकणारी आहे. तिला वाढू दिल्यास सवेस्वाचा नाश होईल.

घण मुबारक ! आतां माझें काय शेलक राहिलें आहे ! जं व्हायचे होऊन गेळे. कुणाला कांहीं सुखाचा आधार असतो, आझेला जागा असते; पुण माझं कांही नाहीं मुबारक ! घर दार, आप्त इष्ट, पसा अडका सर्व कांही नाहींसें झालें आणि आतां भर रस्त्यावर अपमानाच्या 'नितेत जळून जाण्याचा प्रसंग आला आहे ! माझें हें दुःख नाहासे होण्यासारखं नाहीं; पण मुबारक ! तू यावेळीं माझें एक काम करू. शकशील ?

काय करूं साहेब ! वारा घालू का ? !' मुबारक कळवळून म्हणाला. त्याचेहे नेत्र कोरडे नव्हते.

इबाहीम 'नेराझापूर्ण अन्त:करणानें हेंसळा आणि दीधे सुस्कारा साहून म्हणाला. नको. तसले कोणतेहि उपचार मला आतां मानवणार नाहीत; पण कुठून तरी चांगलीशी झिराजी जर आणून देर्शाल तर. पहा. देतां येईल का ? शिराजीसारखें उग्र मद्यपान केल्यावांचून मला स्वस्थता वाटणार नाहीं,

डबर, ६४५ /

माझ्या' अन्तःकरणाच्या ज्वाला. दुसऱ्या कशानिंहि शांत होणार नाहींत. माझी. ही तळमळ वाढत जाइल ! निष्ठुर्तेने झोंप मत्हा. सोडून गेली आहे ती उत्कृष्ट शिराजीवांचून माझ्या स्वाधीन होणार नांही. हाय ! मुबारक ! यःकाश्चित्‌ शिराजांच्या एका पेल्यासाठी याचना करण्याचा प्रसंग यावाना.

“: पण जनाब ! या मद्यापानाची दुबादू आपणाला कां. आठवली बर? या झिराजी मद्याच्या राक्षसी लोलेनेंच या अवस्थेला आपण पोंचलांना ? ''

£ होय; पण आज मो या बाबतात हे शेवटचेंच पाप करणार, मी आज दोवटचा एकच पला तोंडाला लावणार. नाहीं तः चार घटकांनी येणारे मरण मी आतांच आपल्यावर ओढून घतल्यासारख होईल. अन्त:करणाच्या तीव्र यातना नाहींशा कण्ण्याला मद्यासारखें दुसर ओषध नाहीं. माझी ही शेवटची आज्ञारूपी पाथना तूं अमान्य करूं नको. तू स्वामिभक्त आहेस. तंव्हां यावेळी अवज्ञा करून आपल्या मिळविलल्या कोताला कलंक लावू नको. तुला पश्चात्ताप होइल पाहिन तथे जा. दारोदार भिक्षा झाली तरसी माग; पण एक पेलाभर तरी उत्कृष्ट शिराजी मद्य मला आणून दे इज्रा- हीम अगदीं दीन खराने बोलत होता.

मुवारकारचेहि अन्त;करण द्रवले. उपदशाची अथवा मनानिग्रह कण्याची वेळ टळून गेळी आहे. हें त्याला कळून चुकळें. तो म्हणाला,“साहेब ! शिवराजीसाठी भिक्षा मागण्याचे कारण नाही. आपण रोजच्या खचासार्ठी म्हणून जो उत्कृष्ट शिराजी माझ्याजवळ देत होतां त्यांतून मी, थोडथोडी रोज शिलक ठेवीत असें. बळी अवेळी आपल्यालाच उपयोग होइल अस्ते मला वाटलें होते. कारण भलत्याच वळी बाजारांतही उत्कृ मद्य मिळत नसतें म्हणून मी ती ठेवून दिळी होती, आतां तिचाच आपल्याला उपयोग करतां यईल. |

असें म्हणून ..मुबारक बाईघाईने जिना उत्तरू लागला. तो गल्यानंतर इज्राहिम मनांत म्हणाला, “पाहू गेलें असतां अजूनाहे सी भाग्यवान आहें. आईबाप. पत्नी... मुलगा कोणी नाहीं; पण माझ्या सुद- वाने. सला परि्ारक फारच चांगंळा. मिळाला . आहे परिचारिकाही त्याच्याच तोडीची, दोघेही. नित्वार्थीपणाने माझी सेवा शुश्रूषा करीत आहेत. यांचे

(७३) मामू मगे

हे कजे मीं माझ्या आयुष्यांत कर्धी तरी फेडू शकेन का? या स्वार्था जगांत असली हीं निस्वार्थी माणसें मिळणे म्हणजे इध्वराची दयाच नार्ही काय!”

याच चेळीं मुबारक पूण भरळेळे मद्यपात्र घेऊन आंत आला. रजा > हिमनेंही पुष्कळ दिवसानी आलेलें रक्ताम्बुतुल्य अमृताने भरलेलें सुरा- पात्र हातांत घेतलें. त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. तो हुर्षांम्धयुक्त होऊन म्हणाला, '“ जीवनाला संतोष दणाऱ्या मंदिरे, तू आनंदमयी आहेस तुझ्या सकाळला तू केव्हांहि दुःखांत ठेवीत नाहीस. तू चिंतानिवागिणी देवी आहेस. माझ्या या असह्य यातनांनी तळमळणाऱ्या हूदयाळ. तुझ्या - चांचून कोणीही शांती देऊं शकणार नाहीं.

आग्रहभरानें उत्तेजनपूण अन्त:ःकरणाने त्याने तें मद्यपात्र एका दमांत खलास केळे, बराच वेळप्येत गेमार मुद्रेने त्या खोळीतच इकडे तिकडे फिण्यांत त्याने वळ धाळविळा. त्याच्या निरुत्साही हृदयांत आतां उत्साहाचा संचार झाला होता. मुबारक तथे थांबला नाही. तो ते रिकामे सद्यवात्रन घऊन खोलांच्या बाहर पडला दरवाजा बद करून माडोाच्फ खाली उंतरला -_ थाोंड्या वेळानंतर मद्याच्या कायशक्तीला आरंभ झाला. सिन्नतेचे आनं- दांत पर्यवसान झाळें. निरुत्साही देहांत नवजीवनाचा संचार झाला. अध- काराने झाकून गेलेली सृष्टीची शांभा पूर्वी त्याला भासवीत होती; पण आतां दी त्यालाच मनोरम दिसं लागली | |

वीचे उद्दिय्न विचार नाहींस होतांच प्रेमाचे चाळे आनंदाचे काल्प-

निक सनोरे सुचावे यांत आश्चर्य कसचे ! .दलळियेचे सुंदर स्वरूप आपल्या अन्त: रणांत प्रतिबाबित झाळें आहे. असें त्याला वाटूं लागलें. तिच्या सोंदर्यांची माधुरी मद्यापेक्षाहे मधुरतर आहे असं त्यांचं मन त्याला साक्ष देऊं लागलें. त्याच्या नेत्रांसमोर दलियेची अशूर्त मूर्ति खेळूं लागली. मान- सिक प्रफुलतेमुळें उत्पन्न झालेल्या हुशारीने तो तिला. पाहू लागला. ती त्याल] स्वर्गीय देवीसारखी दिसू लायळी. इतकेंच नव्हे.वर तिच्या आकर्ज' विळं्रित नील नेत्रांत करुगेचें दिव्य तेज चमकत असून तै नेत “'भिऊं नंको.. : तुझे रक्षण कर्शन,' असं सांगत. असल्याचाही त्याला भास झाल

दिबहार. (७४)

रक्तात्फुलओष्टराषर [्समतहास्य मिषार्ने एकमेकांपासून किंनित्‌ विलग होऊन आपल्याशी हितशुज कर्रात आहेत असेंहि त्याला वाटळें. ' मिऊं नये. संकटाच्या वेळीं सहनशीलपणा असावा लागतो. इंश्वरावर श्रद्धा भक्ती- युक्तं विश्वास ठेवावा; कारण त्याच्यावर विश्वासून राहिल्याने आपलें रक्षण होईल. ' हे शब्द तर त्याला स्पष्टपणे ऐकू आळे. हे सगळे मदिरामत्त मनाचे खळ आहेत हें त्याला समजलें नाहीं.

इकडे तिकड भटकण्यांत मनाच्या व्यापारांशीं एकतानता करण्यांत बराच वेळ घालविल्यावर इब्राहीम आपल्या बिछान्यावर पडला. कारण आतां त्याला उभें राहातांच येणें इतक्य नव्हते. पाय लटपटत होते मद्या- चा कॅफ चढत चालला होता. ज्या निष्ठुर निद्रेने त्याला अजूनपर्यंत आपल्या जवळून दूर लोटले होते, ती आतां त्याला आपल्या हृदयाशी धरून गोंजारीत होती. एकदरींत सवे प्रकारें श्रांतपणा आला होता. त्यामुळें बिछान्यावर आंग टाकतांच तां झोंपी गेला आणि स्वप्नसुखाच्या साम्राज्यांत यथेच्छ विहार करू लागला. |

4५१

झीपेंतही त्याला स्वस्थता मिळाळी नाहीं. निद्रादेयी इब्राहीमच्या दुःखाने कळवळून आपलीं प्रियसर्खी स्वप्न देवी तिची भेट देत होती. त्या वेळची त्याची परिचारिका तीच झाळी. इब्राहीमही तिच्या सवेनें खृध झाला. |

त्याला एक फारच गोड स्वप्न पडलें, आपण जणु काये धवलचंद्रिका शोठ दयामल दूर्वा क्षेत्रावर बसला असून चोहोकडे रजत धारामय ज्ज्योत्स्ना चकाकत आहे. सुगन्थित श्िग्य समीरणानें आपल्या सभोवारचा प्रदंश व्यापला आहे. चंद्रिकची तंजास्विता तर वाढतच चालली होती. असली उज्ज्वळ ज्योतिस्वरूप ज्याोत्क्ना त्यानें कर्षांच पाहिली नव्हती म्हटलें खी वाळेल.

न्यानें पाहिळे, आपण त्या प्रांतांतून चालत असून प्रकाझमय क्षेत्रांत बरेंच दूरवर आलों आहों. आणि जवळच एका शुभ्र संगमरवरी दगडाच्या चडुत््यावर कोणी तरी झोपलेली दिसत आहे पण थोडेसें पुढे होतांच ती व्यक्ती कोण हें ओळखतां आलें. ती दाळिया होती. तिचा सगळा पोषाख. धझुम्रवणांचा असून चंद्राच्या शुभ्रपकाशानें तिनें ज्ञान केलें होतें. हें दृश्य:

(७५) एका प्रसंगांतुनच सुटलो म्हणायचे ?.

पाहात आहे इत्तक्‍यांत एक काळाकुट्ट साप त्या, वेदीवर चढला आणि दालियेच्या सुंदर वक्षःस्थलाचा चावा घेण्यासाठीं त्याने आपले तोंड पुढे केलें- इब्राहीम तं पाहू शकला नाहीं. त्याचें सवीग थरारलें तो स्वप्नांतच मोठ्याने ओरडला * दालिये, दालिये, ' तो काळ संप तुला चावू पहात आहे. . घात झाला. खुदा ! भी माझ्या प्राणाहूनही प्यार असलेल्या दालियेला कसा बरें वाचवू शकेन ?

त्याच्या त्या आरडण्यानेंच ता. साप जणुं काय भिऊनच दुसरीकडे पळून गेळा. ताबडतोब त्याने आनंदित अन्तःकरणानें दाळियेचा हात धरून तेला त्या वेदविरून खालीं उतरले. तो तिच्यासह उत्साहभरांत दुसरीकडे [नघून गेला. |

हें स्वप्न खरें, पण या स्वप्नांतील दुःख आणि आनद यांच्या अतिरेकाने त्याची झोप नाहींशी झाली. खिडकीतून त्यानें बाहेर पाहिलें, पण रात्रीची कृष्णछाया अद्याप नाहीशी झाली नव्हती. आपण आपल्याच बिछान्यावर आहोंत. हेंहि त्याळा कळून चुकलं. अथात्‌ सगळें कांहीं पाहिलें ते. स्वप्नच. अशी त्याची खात्री झाली. पांढरी शुभ्र वेदी, दूवांचे क्षेत्र, सुधाधवलचाद्रका आणि दालेया यांपेकीं कांहींच दिसलं नाहीं. अर्थात्‌ तो एक मनाचा व्यापार होता हेंहि समजायला त्याळा फारसा वेळ लागला नाहीं. भयेकर कृष्णसपही केव्हांच अदृश्य झाला होता हें सांगायला नकोच.

* मना : तूं पाहिलेस तें स्वप्नच ना ? माझ्या दालयळा कोणा पापा चांडाळाची दृष्ट लागणार नाहीं ना ! देवा ! तूंच आतां तिचे रक्षण कर माझा तर अवतार संपलाच. ' देवाचें नांव घेत इब्राहीम पुन्हा झोंपीं गेला. | |

प्रकरण ९वे.

व.

एका मसंगांतूनच सुटला म्हणायचं ?

इतक्या रात्री तू जाणार तरी कुठें?” . | “८ लुला माहीत नाहीं का मुबाकर ! आज जुम्मा ना ! आज आमचा

“बत दिवस, आज उपासना आणि खेसत करावयाची. .मोलर्वाच्या तोंडून

अपदशाच्या गोष्टी ऐकायच्या ! तुला माहात नाहीं का "6 तें मळा माहीत आहे; पण इतक्या मोठ्या रात्री आणि एकट्याने? '

५: राज असली म्हणून मळा. कसली भोति आहे मुबारक? ”'

: सोंदर्य आणि तारुण्य एके जागीं असलो को त्याला गुप्त शत्र हे :सावयाचच. ''

“: पण मला खुदाचे सहाय्य आहेना ! “'.

“: मुद्दाम आपण होऊन संकटांत उडो घेणाऱ्याला खुदा काय करील ! दाने मलुष्याला विचार करण्याची शक्ति दिलेली आह; मम तिचा त्यानें

उपयोग करू नये?

त्या तुझ्या तत्वज्ञानाची आतांच जरूरी नाही. आणि तुझा ही 1पीही निरथक आहे. शिवाय झाहासूफीचा अस्ताना फार फारसा दूर हीं हें तू जाणतच आहेस.

तुर 'मग मोच तुझ्याबराबर येतों. तू एकत््वाने जाऊं नको.

“- मग धनीसाहेब एकरेच राहातील त्याचें काय शिवराय त्यांची मन- मती किता बिवडलेली आहे हें तर तू पहावच आहेस. अशाविळे त्यांना कटे सोडून जाणे योंग्य नाही; ।.._

दाळियेचें हे सांगणें ऐकून मुबारकार्ने. थोडावेळ, आपल्या मनाशींच चार केला आणि 'नंतर म्हटलें, तूं जे म्हणालीस तें खरे आह. जरे तर [च घरांत राहातो; पण तू शक्‍य. तितक्या लवकर मार्गे फीर. मब्य रात्र -त॑ आली आहे,.' कारण नुकताच मी धेनीसाहेबांकडून तुझ्याकडे आलों अजून झोपले नाहींत. आणखी दोन वटका तू परत येण्याची मी वाट रन; प्रण तितझ्या वेळांत जर तू आळी. नाहीस तर असल्या या काळों- वून मी तुझ्या झाधाला येईन. तेव्हां मळा तितके श्रम घ्यायला तूं वू नको. इतकीच माझी विनंती आहे.

नाहीं. ती तुला तितक श्रम पडू देणार नाहीं. मी. दोन घटकांत गे फिरते...” असे सांगून'दलिया . ताशा ह्या. मोठ्या रात्री सर्वागावरून

दल्या दर शुक्रवारी. आपल्या अस्याळा

.अक्ळत प्रिराच्या करग्योत फले

(७७) | एका प्रसंगांतूनच सुटकों म्हणायचे !

वढविण्यासाठीं जात असें. हा पीराचा अस्ताना' दोलतगेजांत होता. इब्रा/ हीमर्चे धर अजमीरच्या मोठ्या वाडीत बड्या लोकांच्या ग्रलीलह्म झेतें. या' घरापासून दोलतगजमधील अस्तान्याला जायला वीस मिनिटे यत असत? लवकरच चालल्यास पंधरा मिनिटांचा स्स्ला होता.

मुबारकाच्या हरकतीला मानतां दाल्या मोठ्या भाक्तयुक्त अन्त!कॅर- णाने घराच्या बाहेर पडली खरी, पण थोडासा रस्वा चाळून गेल्यावर तिची छाती धडधडू लागली. या स्स्त्यानें या पूर्वी बरेच वेळां मोठ्या रात्री गेली आलेली . होती. झहासूफी हा एक फकीर असून त्याला सव सिद्धी साध्य झालेल्या होत्या; ता नेहमीच त्या दम्यात असे असे नाहीं, तरी पण तो त्याच्या नांबा- वरून स्थापन झालेला होता. स्वतः शह्ासूफी कुठें राहतो काणत्या वेळी त्याचें बास्तव्य कुठें असते हें कोणीही सांगू शकत नस. ज्याचं नशीब चांगळें असे, ज्याचे अन्तःकरण सत्कायानें पवित्र झाळेळ असे ज्याला इश्वरप्रातांची तळमळ लागळेली असे त्याळाच त्याची भेट होई. इतरांना त्याचें दर्शन होणे फारच कठीण जात असे.

तर्रापण या शहासूफीच्या आश्रमांत आढळल्या भक्तांना अगदीच निराश होऊन मार्गे परतावे लागत नसे कारण तेथे कोणी एक वृद्ध 'मोलना राहात होता. त्याचे संगळे केस पिकलेळे असून वय सुमारे ऐंशी वरघापेक्षांहि जास्त होतें. काणां तर म्हणत का याचं वय. किती आहे हें सांगतांच येणार नाह तो त्रिकालज्ञ असल्याची लोकवाता होती. ज्याच्यावर त्याचा कृपा होत असे त्याला ता त्याचें सूत भविष्य वतमान सांगत अस

असो. त्या अंधारांतून आपला रस्ता काढीत. दलिया झपाट्याने त्या आश्रमाकडे चालली हाती. रस्ता तिच्या माहितीचा होता तरी; पण आश्र- माच्या आसपास अगदी निर्जनता असल्यामुळे विलक्षण निस्तब्धता प्रसेरलेठी होती त्यामुळे तिला थोडीशी भोती वाटलीच... आत्मावचारांत गढून गेलें ल्या मनुष्याला भथर्भातीरचे ज्ञान नसंत म्हणतात ते. खोटे नसतें. कारण दालियेचे आवेल्या. मनाशी निराळ्याच प्रकारचे हिंतंगुज चाललेले होते. ती म्हणत होती; “' ते माझें कोण ! असे जर मी साझ्या अन्तःकरणाळां विचा- रलें तंग तेथूनच बोल उठत.की स्वत:च्या जिवापेक्षांहि तुला त्यांची ज्यास्त योग्यत "मातेली पाहिजे. कारण. तुक्ष. औवन संतत्व आयुष्यातील. मुख्य

शू

दिलबहार, ७. ४२७ री

घ्येय तेंच आहे. ' होय. हे बोल खोटे नव्हत. कारण एक घटकाभरही त्यांच्यापासून दूर व्हावें असें मळा वाटत नाहीं. कित्येकदां तर्र त्यांनीं मला सुखासमाधानाने नला निरोप दिला; पण त्यांना सोडून जायला माझें . मनच तयार होईना. माझ आईबाप कोण, माझें घरदार कुठें, आणि माझा वंश कोणता हें मळा काहींच माहित नाहीं. महात्मा अबू अयूबनी मला एका कारिमर्स सोदागरा-ज़वळून विकत घतलें एवढें मला माहीत आहे; पण शुलामाचा व्यापार करणाऱ्या त्या सादागराला माझ्या बाबतींत विशष कांही माहिती हांती असं नाहीं. मग आतां माझं पुढं व्हायच तरी काय? मी मोठमोठ्या आश्या मनांत धरूत मनाराज्य नररी कां करावे ? मी ज्याप्रमाणे ' इब्राहीमसाहबांना सर्वस्व अर्पण करून त्यांच्या पायाची दासी झालें आहे त्याप्रमाणें तोहि माझ्यावर अनुरक्त असतीळ काय ? माझ्यावर त्यांचे प्रेम जाडण्या इतकी मी भाग्यवान आहें ? माझ्या सारख्या हतभागिनील ते आपली पत्नी करतीळ काय ? खरोखर मला हें एक गहन गूढच वाटत आहे आझेची मादिरा भाशन कल्यामुळें मळा हा एक प्रकारचा केफ तर आला नसल ना ? पण मी माझे प्राण त्यांना समपण केळे आहेत तेव्हां या जगांत माझं समस्व काय ते तंच. मी तर काळजी कां करावी ? जें व्हायचे असल तें होईल. त्यांच्या चरणावांचून मळा आतां दुसरी जागाच नाहीं. कारण वाहिलेले फूल परत घतां येणे अशक्य आहे. त्यांच्यावर प्रेम कण्ण्यां- तच मला खरें सुख वाटतें. त्यांची सेवाचाकरी करणें हाच माझा खरा आनंद. आणि त्यांचे साहचये हीच माझी मनकामना, मी निष्काम अन्तःकुरणानें- 'माबदल्याची अपक्षा करतां-आमरण त्यांची सेवाच करीत राहीन. त्यांची उपासना करणें हेंच माझें कर्तव्य. हें कर्तव्य कर्रीत असतां जे व्हायचं असेल . ते होऊं दे. नाशिबांत असेल तें होईल. तूर्त तर त्यांच्या सहवासांत राहातां येत असल्यामुळें मी आनंदांत आहे. माझी खरी तृप्ती मला मिळत आहे.

प्रवास करतांना मलुष्य विचारांत गढून गेलेला असला म्हणजे लांबचा माम त्याला कंटाळवाणा होत नाहीं आपण 'मुक्कामाच्या जागीं किती . तरा लवकर आलों असें वाटतें. दालियेचीही तशीच स्थिति झाली ती दर्ग्यांचा दूर पणा विसरत्ी म्हटलें तरी चाळेळ. कारण विचार समाप्ती नंतर पहाते तो आपण आस्तानाच्याः दरवाज्यांत उभें असल्याचे तिला आढळले,

( ७९ ) एका प्रसंगांतूनच सुटलो म्हणायर्चे £

मुख्य दरवाजा ओलांडून दालिया जुम्मापीराच्या कबरेजवळ गेली. हें पीरस्थान कधी निर्माण झालें तें कुणालाच माहीत नव्हतें. जो तो हें फार जुनं आहे ' असं म्हणे. |

दालिया आपल्या मनाच्या सर्वे वृत्तीचा लय करून पीराची उपासना कर्रात होती. इतक्यांत तथे दोन मनुष्य अकस्मात आले. दालिया उपासनेत गढून गेली असल्यामुळें तिळा कांहींच समजळं नाहीं. आलेले माणूस म्हणजे उमरशेख आणि आसगर अली हे होत.

विलक्षण योगायोगाने. उमर शेख त्याच दिवशीं तेथें आला होता. खत:- च्या नाशिबांत काय काय आहे तें समजाऊन घेण्याचा त्याचा विचार असल्या मुळें आपल्या सांबत्यालळा धऊन तो. मोळवीकडे आला होता. यण त्यांना तितका वेळ नसल्यामुळे त्याचा तो हेतु तडीला गेला नाही. दोंघोहि निराश होऊन परत चालळ होते; पण तेथेंच ध्यान निमग्न दालिया बसलेली आहे असं पाहून उमरच्या मनांत निगळेच विचार येऊं लागळ. त्याचें अन्तःकरण चंचल झाळें. तो आसगरला म्हगाला, चल आम्ही त्या बाजूच्या खोलीत जाऊे. तिथून आम्हांला तिच्याकडे चांगळेंच पाहातां येशल.

हा आश्रय म्हणजे एक भळी माठी मशीद होती असे म्हणायला उस्कब्ू- नाहीं. अथात त्या ठिकाणी खोल्यांचा अभाव नव्हताच. श]खच्या मतल्या- प्रमाणें दोघेहि नजीकच्या एका दालनांत गंले.

उम्र म्हणाला, “' पाहिलेस कां त्या ठिकाणी काण तसला आहेती! 7?

पाहिली; पण कोण असावी त्याचा मला अंदाज काता आत्म नाहीं ? आसगर म्हणोला. |

बा. वा. अरे ती तर माझी हृदय देवता आहे. जिच्यासाठी मो रात्रंदिवस तळमळत अहे ती सौदर्य लतिका दालिया तू. कधींच पाहिळी नाहींस का! पहा. पहा. त्या सोंद्यांची चमक तरी पहा. खुदाची आज माझ्यावँर मोठीच कृपा झाली म्हणायची; पण आसगर इथून आपण अगदीं बाहेर जाऊन उभे राहू. तिच्या अगादर आम्हांला तेथें गेळे पाहिजे. नाहींतर, निघून जाईल. असल्या या अंधाऱ्या. रात्री मिळालेला ही

. अपूव सची व्यर्थ दवडतां नये. माझी बागही जवळच ओहे. तिचे चांधलें की से कांही निमूटपणे होईल. चल. बाहेर जाऊन पुढचा सगळा ' बेत ठरवू. आज हिच्याबरोबर कांही काणी आलेलें दिसत नाहीं, चल, शछवकर. चल. " | . असें म्हणून उमरशेसखने आसगरच्या हाताला घरून त्याला बाहैर दीत नेले. आश्रमाच्या ,आाहेर बरीच मोठमोठी पिंपळाची झाडं होती. अर्थात त्यांच्या खालीं गडद काळोख होता हे. सांगायला नकोच, सैतानी उमर त्या काळोखांत एका मोठ्या झाडाच्या आश्रयाने लपूम गाहेला. बरोबर त्याचा दोस्त होताच; पण तो मात्र अगदीं भिऊन गेला होता. आपल्याला आतां अचानकपणे दाळियला पकडतां येईल अशी उमस- शखची खात्री झाल्यावरून तो आपल्या जिगरजान दोस्ताला म्हणाला, विलंबाने कायहागी होत. आतां आहझांला जें काम करावयाचें आहे तें कांही फारसं धोक्याचे नाही. शिवाय माझ्या आंगांत हवे तेवढें सामथ्यं आहे. मी तिला अगदीं हालचाल करूं देत नाही; पण तूं तिचे तोंड मात्र बंद कर, ने दाव संतान अशा प्रकारे आपला युप्त बत ठरर्वांत आहेत तोंच एक उचच उंच व्याक्त त्या मशिदीच्या पाहिल्या दरवाजावर येऊन उभी शाहिटी. . सगळ्या रात्रभर मशिदीच्या दरवाजांत एक उज्वळ दीप जळत अस.. त्या आलेल्या मनुष्यानें त्या ठिकाणी उभें राहून एकवार चोहोंकडे.. पाहिलें आणि तो पुढें झाला. | सेतानी उमरनें त्या मनुष्याला ओळखले आणि तो. अगदी किंकर्तव्य भूढ होऊन गेला. त्याचें तें साहस, शूंरपणा, बदमाषगिरी, सेतानी मतलब वगेरे सर्व कांही त्या मजुष्याला पाहतांच पार कुठच्या कुठें नाहींसें झालें. इतर्केच नव्हें तर तो भीतीनें थरथर कांपूं लागला. आसगरला यांतळें कांहींच रहस्य समजेना, तधाने विचारले, झाले काय मिया ? 0.“ ह; आसगर ! काय. विचारतोतत बाक ! खुदा आज आमच्यावर फारच नाराऊ्ञाला, |

(८१) एका प्रसंगांतूनच सुटलो म्हणायचं .!

“कां काँ. कोण तो. माणूस ! तू त्याला इतका भितोस का!”

४८ अरे हा तोच मुबारक ! त्याच्या आंगांत दहा हत्तीर्चे सामथ्य एकव- टले आहे, तो एक बडा राक्षस आहे म्हटलें तरी चालेल. या काळोखांत असें लपून छपून आम्हीं आहा असें जर कां त्याच्या नजरेला आलें किंवा नुसता आमचा संशय आला तरीही तो इकडे घांवत येईल आणि आमची शिरे धडावेगळीं करील, हाय !' क्या अफसोसका बात हें अमोलिक रत्न हातांत सांपडलें असून सोडून द्यावे लागत आहे

उमरशेस् जिवाच्या भीतीनें त्या अंधारांतच चोरासारखा आपला श्वास कोंडून उभा राहिला. आसगरलाही तसें करणें भाग पडलें. तोहि अगदी गर्भगळीत होऊन गेला होता. तोंडांतून एक शब्दही उमटेना. तरी पण झालें हें चांगळें झाळें अर्से त्याला वाटू लागलें. कारण तो जरी बदमाष होता तरी आपल्या हातानें कोणतेंहि नीच कम करण्याची त्याची छाती नव्हती. तो. घाडसांत. उडी ध्यायळा केव्हांहि तयार होत नसे |

तो मनांतल्या मनांत म्हणाला, '' मुबारक मिया पुष्कळ दिवस वांच बाबा. या सेतानी उमरनें मळा एका भयंकर जाळ्यांत अडकविण्याचा तयारी चालविली हाती. काय भसकर माणूस आहे! तू आलास म्हणून बाबा मी या पापांतून सुटला, |

थोड्या वेळानंतर मुबारक, दलिया घेऊन त्या मशदीतून बाहेर गला त्याच्या हात्तांत एक लांबचलांब दांडा असन तो अभेद्य होता. उमररीखला तर तो कृतांत काळासारखा वाटला. केव्हा एकदा यथून निवून जात अस त्याला झालें होते. तो आज यावेळी तथे आला नसता तर उमरच्या हातांत दलिया चांगली सांपडलीच असती. आणि मग आमच्या या कथानका- लाही निराळें वळण द्यावे लागळ असतं; पण ता मसंग टळला

घडणाऱ्या गोष्टींची अद्भुत सादृश्यता आढळून येते ती अशी, अगदीं

याच वेळी इंनराहीम हा गाढ झोपेत आपल्या बिछान्यावर दालयिवरील संकट-

कारक स्वम पाहून म्याळा होता. सुंदर चांदण्यासाठी दूवादलश्यामल माळ

जामेनीवरील एका वेदीवर झोपलेल्या दालियेचे हृदय देशन करण्यासाठी

घांवणाण काळसर्प पाहून इजाहीमला स्वप्नांतच अत्यंत भीति वाटली होती दि.

1, दळ | बहार बण |

दा%यवर काहा तरी संकट आल्यावांचून राहणार नाही असल्या

अमंगळ आझंकेनें अस्वस्थ होऊन मुबारक घराबाहेर पडला होता. तिची. बराच वेळ माराप्रतीक्षा करीत राहाणें त्याला योग्य वाटलें नाहीं, दलिया ही परमात्म्याच्या कृपेवर एकनिप्ठेने विश्वासून राहाणारी तरुणी होती. अथोत त्या जगन्नायकाच्या प्रेरणेनेंच मुबारक मशिर्दात येऊन पोहोंचला. पुढें यगारे संकट मनुष्याला अज्ञात असलें तर परमेश्वराला तें केव्हांच कळून चुकलेळें असतें. उमरशेख दलियेला घेऊन जाण्यासाठी दरवाजाच्या तोंडाशीं छपून बसला आहे हें मुबारकला माहीत नव्हतें. नाहींतर आपल्या हातांतील दांडग्या सोठ्यानें ता उमरशखाला मोक्षाला पोंचाविल्यावांचून राहिला नसता

असो. मुबारक बराच दूर निघून गेल्यानंतर उमरशेख म्हणाला गड्या आतां कशाला आपण इथं उभ राहू या ! चळ घरीं जाऊं, एका प्रसगांतूनच निभावलों म्हणायचे. त्यानें पाहिळें असतें तर आमची मस्तर्वे काहीं घडांवर राहिळीं नत

आपल्याळा बोळायळा ही वेळ चांगली आहे असे वाटून आसगर म्हणाला, '' तू अगदीं एवढ्या तेवढ्या कारणांनी मिऊन जातोस हें काय! आम्हाला जर काय साधावयाचेंच आहे मग असें भिऊन काय उपयोग ! तो मुबारक म्हणजे कोण्या झाडाचा पाळा ? बोळून चाळून नोकर ! त्याला आपल्यासारख्यांनीं भ्यायचें काय ! आतां आज काल मला शक्ती नाहींशी झाळी आहे म्हणून, नाहीं. तर या गुलामाला भिऊन काही भ्षागें तर्लो नसतो; पण तसा प्रसंगच आळा तर असल्या दोघांना मी पुरून उरेन. तुझ्यासारवा भिऊन कधींच माघार घणार नाहीं.

आसगर अल्लीच्या त्या निरथंक बडबडीकडे . उमरनें मुळींच लक्ष दिलें नाहीं.. कारण तो या वेळीं स्वतःच्याच विचारांत गढून गला होता. त्याला आतां पुढील विचार करावयाचा होता. आपल्या पुढून दलियेला घेऊन गेल्याबद्दल मुबारकाचा कसा सूड उगवाबा तिला आपल्या हाताखालीं कशी घालावी या.गहन विचारांत त्याला आपल्या घराचेही भान राहिलें नव्हतें,

(४३१) * प्रमु पाठिराखा आहे. /

चें प्रकरण १० वें. >> : प्रभु पाठिराखा आहे. एवढा मोठा जिवावरचा प्रसंग आपोआप टळला, पण दालिया आणि. मुबारक यांना त्यांपेकी कांहीही समजलें नाहीं. पथमपासूनच सुबारक उमर. शेखला चांगला नजरेने पहात नव्हता. विशेषतः स्वामिभक्त मुबारकाला जेव्हां समजून चुकळे कीं, आपल्या मालकावर इतकीं संकटे येण्याला हाच सैतान कारण आहे, तेव्हां तो. त्याच्यावर अधिकच दांतञठ खाऊं लागला. तो मनांत म्हणे जर कधी तशी संधि मिळाली तर उमरचे मस्तक आकाशांत उडवून दिल्यावांचून राहाणार नाहीं. किंवा त्याचें सर्वीग असें कांहीं ठेंचून टाकीन कीं त्याला हालचालच करतां येणार नाहीं. उमरडेखचं नशीब चांगलें म्हणून तो त्या रात्रीं मुबारकाच्या नजरला पडला नाहीं. नाहींतर पुढील कृष्ण कारस्थानें:करण्याला तो जिवंत राहिला नसता. आसगरचेही त्या दिवशीं चंदन उडाले असते. शिवाय त्या निजेन अणण्यांत ते दोघेहि मरून गेलं असते तरी खर्‍या अपराधाचा मुळींच तपास लागला नसता. वेळ आली होती; पण काळ आला नव्हता हेंच खरं. नाही तर तशा त्य़ा काळोख्या रात्री दाळियेला घेऊन झुबारक शक्‍य तितक्या जॅल- दीर्ने चालत होता. दाडिया अगदी निर्भय होती. कारण मुबारकांची तिला सोबत असल्यामुळें कोणत्याही प्रकारची भीति मानण्याचे कारण नव्हते. चाळतां चालतां तिने हळूच मुबारकालळा विचारळें, मुबारक तू इतक्या रात्री इकडे येण्याचा त्रास कां बरे घेतलास ? वास्तवीक ही तुझी झोपण्याची वेळ ! __ ६९ दाल्यि ! मी तुझ्या मागून इकडे कां आलो हें तुला कसे सांगू ? तरी पण'कोणी तरी माझ्या अन्त:करणांतून मला सांगत होतें की तिकडे जा. कदाचित्‌ दल्यिवर कांही तरी संकट येण्याचा संभव आहें इुसराचीच ही गुप्त प्रेरणा नसेल कशावरून ?

दिलबहार, (€४)

“: हे सगळे तुझ्याच मनाचे तरंग आहेत. माझ्यावर तुझी फारच ममता असल्यामुळें अश! प्रकारच्या बऱ्यावाईट शंका तुझ्या मनांत येतात. आतांच पहा. तू एवढ्या मोठ्या रात्रीं इतका त्रास सहन करून इथे आलास खरा; पण माझ्यावर तर काणतेंच संकट आलें नाहीं ! '' दलिया स्मित हास्य- पूवक: म्हणाली

तू म्हणतस तें*खरे असल; पण संकटे कव्हां येतात हं आधीच कांदा कोणी ठरवू हाकत नाहीं. रात्र वरीच झालेली. जागा निजन, आणि तूं एकटी, त्यांतून सोदय आणि तारुण्य या दीन अमोलिक रत्नांची तुझ्यावर जबाबदारी; -मग संकटे यणें असंभवनीय आहे असें मला कसें बरें वाटेल £ समज; खराखरच तुझ्यावर कांही तरी प्रसंग आला असता तर अश्या एकाकी स्थितीत तुझ्याकडून त्याचा कसा प्रतिकार झाला असता बेर? शिवाय मी तुझ्या शोधासाठी इतका लांब आलां नसतो तर घरी बसून तुझ्याबदहदलची काळजीच करण्यांत रात्र घालविणार हातां कीं नाही!

हाय ! दुर्दैवी दालियला जर माहीत असते कीं, ' क्र स्वभावाचा एक राक्षस आपल्यावर अत्याचार करण्यासाठी मशिदीच्या बाहेर गुप्तपणाने राहिलेला हाता, ' तर ती मुबारकांळा अशा प्रकाच प्रश्न विचारतां तो सदतीला आल्याबद्रळ त्याच आभारच मानती. इश्वर स्वतः ज्या जीवाचे रक्षण कर्रीत असता त्याळा कोणीही त्रास देऊं शकत नाही. प्रत्यक्ष काळही त्यांच्या जवळ जायला भिता. संग इतरांची कथा काय ? उमर- होख्चा मन:कल्पित संकत जर तडीला गेला असता, तर इबाहीमचा दालि- येशी कांहीही संबंध गाहिळा नसता. ती त्याला कायमची अंतर्लळी असती

असा. मुबारक मागाहून आणि दालिया पुढे अशी दावेडि चालली होती. वरी पोंचण्याला अजून त्यांना थांडासा अवकाश हाता. मुबारकरचें अन्त:करण किती उदाग आहे याची चांगळीच कल्पना झाल्यामुळें दाल्या त्याळा म्हणाली, एक विलक्षण गोष्ट एकल्यापासून माझें मन कसें अगदी अस्वस्थ होऊन गळे आहे. आणि त्यासाठीच धनीसाहेबांचें कल्याण व्हावे म्हणून पीराची प्राथना करायळा गेळें होते. थोडासा नवसही केला, मनांलल्या मनांत ठरविलें होते. की, लुळा यापेकीं कांहींच सांगू नये. कारण तुला तरी काळजी नको. दुःख कढ जे कांहीं व्हायचे ते मलाच.

(८५) : प्रभु पाठेराखा आह '

व्हावे. असा माझा हेतू होता, पण बऱ्या वाईट काळात खऱ्या कळकळीचा जर कोणी असेळ तर तो तूच अशी माझी पूर्ण खात्री झाली असल्यामुळें मळा समजलेली गोष्ट तुला सांगितल्यावांचून माझ्या अन्तःकरणाळा समा- थान वःटणार नाही

दाळेयचें हें रहस्यमय भाषण एंकून मुबारकाच्या हृदयांत धडकीच भरली लो उत्कंठेने म्हणाळा, तुझ्या मनाळा काळजी वाटण्यासारखी अशी कॉ- णती गोष्ट झाली आहे दलिये ! आणि ती मळा सँमजल्यावांचून कशी राहिली ? मळा सांगवीशी वाटत असेळ तर इथेच सांग. कारण इथं पूर्ण एकांत अंपून सगळें जग निद्रासुखांत गढून गळेळें आहे, तंक्ां इथे झालेलें भाषण कांणीही ऐकू शकणार नाहीं. मात्र, तू मला जड गोष्ट सांगणार आहेस ती तुझ्या संबंधानें की धर्नासाहंबांसंबंधाने ते मला आधी समजलें पाहिजे. !

दाळिया हळुच उत्तरली, धनीसाहूबांसंबधाने. इतकी भीतिजनक्र गोष्ट माझ्या संबेधाने काय असणार ? मळा माझ्या बाबतीत मुळींच काळजी वाटत नाही. ' |

तर सग आतां निष्कारण माझी उत्कंठा वाढवू नका. काय असंल तें खुलासंवार सांग पाहू. ?

: आह्हां दोघांवर आणि भधनीसाहेबांवर एक फास्च मोठी मिपत्ती कोसळणार आहे.

: ती कृशी ? '” मुबारकानें चकित होऊन प्रश्न केळा.

“: सेतानी उमरझेखची दृष्टी माझ्यावर असून ता मला मिळबिग्या- साठीं एका नीच मागाचे अवलंबन करणार असून या कासांत त्याला आस- गरअलीचें भरपूर सहाय्य आहे.

एवढ्याने मळा चांगलेंसे समजळें नाही. जे कांय असल ते स्पष्ट सांग,

_ * घनी साहेबांच्या दोन बागा पांच हजार रुपयांना उमरशेखजवळ गहाण असल्याचे तुला माहीत असेलच,

हो. तें मला माहीत आहे आणि त्या गहाणाची अद्याप दोन तीन महिने मुदत असल्याचं मी जाणतो.

)'२१५/..३.५७ रि र्‌, प्‌ रं

“: तुर मग आतां धर्नासाहेबांना तेवढी मुदत मिळणार नाहीं. कां त्या पेशांवांचून उमरशेखजवळ आतां कांहीं राहिलें नाहीं ? त्या कृपणाजवळ पेशाच्या तर राशी आहेत.

* शहरच्या काजीला लांच देऊन त्या सेतानी उमरनें इब्राटैमसाहबां- कडून पेसा वसूळ करण्याचें फर्मान मिळावेळें आहे. ही पेशाचा जरूरो नसून खासगी द्वंषाची लढाई आहे. या वेळी आमच्या धनी साहेबांच्या हातांत तग एक पंसाहि नाही. अथात या वेळीं पांच हजारांची रक्कम

तर अगदीच अशवय आहे. दरे हा पेसा द्यावा तर राहायला जा- गाही राहाणार नाही. स्सयावर उभें राहण्याचा प्रसंग येईल. इतकेंच नव्हे तर आम्हा दोघेहि (विकत घेतलेली माणसें असल्यामुळें आमचीहि यांच्या इष्टेटीतच जमा होत. तेव्हां राज्यांतील कायद्याला अनुसरून रकमेची भरती होण्यासाठी आमची दोघांचाही विक्री करण्याचा सावकाराला आधकाग आहे. असे मी एकते, '

पण तुला तर सध्यां परलोकवासी असलेल्या थोरल्या धनी साहूवांनी

प्यत्वांतून मुक्त कलें होते! "

“त्या संबधाचा कागदी व्यवहार कांहींच झालेला नसल्यामुळं ते सर कारी रीतीने खरे मानतां यणार नाही. आणि आम्हां तिघांबांचून चाथ्या कोणालाहि ही हकीकत माहीत नाहा. मी सांगितलेली ताडी हकीकत कांही खरी ठरत नाही. आणि याच मुद्यावर उमरशेखने हें सव कारस्थान रंगावेळ आढ. त्यांचा मतळब निराळाच आहे. कंवळ पसा वसूल करणें याच हतूनं हा प्रकार चाललला नाही. '

इतका खुलासा एकल्यावर मुबारकाच्या अन्त;करणांत चक्क प्रकाश पडळा, त्याळा एक प्रकारची भीति वाटू लागळी. खराखरच आपल्या प्रमळ न्न धनी साहेबांवर हें भयंकर संकटच येत आहे अशी त्याची खात्री झाली. दालेया म्हणाली ते अगदी खरें आहें, असे त्याचं मन त्यात्या सांगू लागलें. या कर्जापायी इब्राहीम साहेबांना सर्वस्वाला तर मुकावे लागणारच; पण दाल्याही त्यांच्या हातून जाणार आपल्या दारि- द्रथामुळें तिलाही त्यांच्याने ठेवून धवेवणार नाहीं, हें मुबारकाला उघड दिसून आलें.

(€७) : प्रमु पाठिराखा आहे. !

या गोष्टीचा जों जॉ विचार करू लागला तो तों मुबारकाला ज्यास्तच संताप येत चालला. हा सगळा अन्याय हात असुन खासगी द्वेषाला नि ष्कारण सरकारचं सहाय्य मिळत आहे. अशी त्याची पक्की समजूत होऊन

1 आंतल्या आंत धुसफुस करू लागला. त्याचे डोळे रक्तासारख लाल

झाळे, आपोआप हाताच्या मुठी वळल्या आणि तो मोठ्याम आरडला, “८ या खुदा मेहरबान ! या घातकी कार्याला देवार्चेहि सहाय्य आहे काय ! तर मग सेैतानाच साम्राज्य झाळें म्हणायचे ! ''

दालिया मुंबारकाच्या पाठीवर हात ठेवून द्विम्रतेने म्हणाली, मुन्ारक गरिबांना राग नसतो. आणि विपत्तीनें गांजलेल्या माणसाळा मानापमानाचीही खेल वाटत नाही. उगाच आपल्या जिवाचा संताप करून घण्यांत काय अर्थ आहे ? आपल्या या संतापाला काण विचारतो ? कोणीही मनुष्यास संकटाच्या वेळी धेय सोडतां नये. संकटांनी घाबरून गेळें म्हणजे आपल्या बुद्धीचाहि क्षय हांता. असें म्हणतात. तव्हां मोठ्या अक्कलहुबारीनें या संकटांतून पार पडलें पाहिजे.

मुबारकाने एकवार अकाशाकड पाहिळें आणि तो मूदखवरावे कांही सें पुटपुटला आणि नंतर गंभारपणाने दाल्येळा म्हणाला, दाळ्य ! धनीसाहेबांचे संरक्षण करण्याचा एकच उपाय आहे. आणि तो उपाय अमलांत आणावा असं मला वाटतें. '

या त्याच्या गंभीर बोलण्याचा दाळियेला कांहींच अर्थ समजना. ती उत्सुकतन हमणाळी, कसला उपाय

*“ उमरशेखला युप्तपणानं ठार मारून या प्रसगांतून माकळं व्हायच कारण या सगळ्याच्या मुळाशी तोच आह. तेव्हां काजीचे शिपाई वेऊन

[ला आमच्या दारांत येण्याची सवडच दिळी नाही. म्हणजे झाळे. अगदी

थोंड्या वेळांत मी तें काम उरकून टाकीन; पण या संतापाच्या भरांत तुला ब्रिचारायला विसरली हातो, ही. सगळी त्यांची गुप्त बातमी तुला मिळाली कशी "

जुलूसखान नांवाच्या त्याच्या नोकराने मला हें कळाविळें. तो संध्या- काळापूवी आमच्या घरी आला होता. तू त्यावेळीं घरी नव्हतास. मीं त्याच्या हातावर दोन रुपये ठेवेल आणि महत्त्वाची बातमी विकत घेतली .जुलू-

(८८ )

सची बातमी खोटी नसते हें तः तुला माहीतच आहे. मला मनुष्याची पारख आहे त्यावरून तो फसवाफसर्वी करणारा असावा असें कांही मला वाटले नाहो.

त्याच्या सांगण्यावर माझाही विश्वास आहे. त्याने जरी पेसे बेतले तरी तो अन्तःकरणाचा नीच नाहीं; पण या प्रसंगांतून आतां हुजूर साहे बांना सोंडविण्याळा मी सांगितळा त्याशिवाय दुसरा कांहीं कोणता उपाय मळा सुचत नाडा. तूंच विचार करून पहा. त्यांच्या हातांत आज एक पेसाही नाहीं; मग या मसतंगांतून कजीतून कते बेरे मुक्त होतील दाळिये ! या कजाची फेड झाली नाहीं तर इत्राहीम साहेब सर्वखाला मुकून रस्त्यावरचे भिकारी बनतील, तो सेतान सदय होऊन हें राहाते धर तरी त्यांना शिक ठेवील असे तू मुळोंच मनांत आणू नको. कर्जापेक्षां वस्तूर्चा किंमत ज्यास्त असते. हें त्याचे कृष्णकारस्थान पेशासाठीं नसून तुझ्या- साठीं आहे. जादा किंमतीच्या वसुळीनें तो तुला पकडणार ! दलिये ! या नाटकाचा हा परिणाम ळज्ञांत आणला म्हणजे मी इतका अस्वस्य होऊन जालो कॉ मळा कांहीच सुचत नाहीं. ज्यास्त विचार करून मला आतां वेड ळागणार आहे. माझ्यासारख्या दुर्देवो नोकराळा विकत घेऊन जर इत्राहीम साहेबांना कुगीं या कजोतून मुक्त केळे असत तर मी तेवढेंहि करायळा तयार झालो. अपततो. नाहीं. दाळेये नाहीं. असे स्वस्थ राहून या प्रसंगांतून सुटका होणें शक्य नाहो. त्या उमरशेखचा बेत मुळींच सिद्धीला जाऊ देतां नय. त्याचा खून झाला असतां जर धनीसाहब कायमचे सुखी होत असतळ तर मी या कामांत जिवापाड मेहेनत: करायळा तयार आहें त्या नराधमाचे शीर घडावंगळे करण्याला मी मुळींच माघार वेणार नाही. कारण तो| मेल्यानें पुष्कळसे लोक मळा दुवा देतील. आणि त्याच्या खुनाचे पाप साफ धुवून जाईल. सर्पाला दूध पाजण्यापेक्षां ठार मारणें हेंच श्रेय- स्कर आह.

मुबारकाचें ते हावभाव चेहेरामाहोरा पाहून दलियेला भीति वाटली त्याचे ते डोळे एकाद्या मद्यप्या सारखे धुंद दिसत होत. त्यामुळें हा आतां कांही तरी अविचारीपणाचें कृत्य केल्यावांचन राहाणार नाहीं अशी तिची खात्री झाली. तेव्हां ती. त्याला समजाविण्याच्या हेतूने म्हणाळी, मुबारक!

( ८९, ) : प्रभु पाठिराखा आहे. *

असा उतावीळपणा करणें बरं नाहीं. शांत हो. असा अधिरा होऊं नको. उतावळपणार्ने कोणत्याही साहसी कृत्याला प्रवृत्त होणें योग्य नाहीं. खुदाची करुणा अनंत आहे. तंव्हा त्याच्यावरच विश्वास ठव. आमचे धनीसाहउ इतर

णत्याही बाबतीत उच्छंखळ वृत्तोचे असले तरी इश्वरावर त्यांची विलक्षण श्रद्धा आहे. मानधनाचा अपमान करणें साप नाही. त्या दिवशी एका ळहानशा प्रसंगांतून अचानक त्यांची सुटका झाली. तेव्हां त्या परमंश्वराची कृपा झाल्यास पुढील संकटांतूनही त्यांची अशीच आकरलमिक सुटका झाल्या- वांचून राहाणार नाहीं. तः्हां सव्यां आपण हा. विषयच साहून देऊ. आजची रात्र निष्काळजीपणांतच जाऊं दे. उद्यां ता कृपाळू भगवान काणता ना कोणता मार्ग दाखविल्यावांचून राहाणार नाहीं. घाबरून काय करणार ? शिवाय या बाबतीत इब्राहीमसाहबांजवळही कसळाच उल्लेख करतां नद हेंहि लक्षांत वागविळें पाहिज. घाबरेपणाचे किंवा अस्वस्थतंचे थाडंसें चिन्ह (देस- ल्यास विचारल्यावांचन गहाणार नाहींत. आणि त्यांना जर ही गार सम- जेळ तर एकदम धीर साडतीळ आणि आम्हांला त्यांच समावानही करतां येणार नाही. कदाचित दुःखाने आणि निराशनें ते आत्म-

हत्याहाी करतील.

मुबारक म्हणाला मी कांही तसा मूख नाहीं. दलिय, मी. या सनळ्या गोष्टी त्यांना सांगायल। जाईन किंवा समजतील अते करीन असं तुला वाटते तरा कसें ? तुझ्या सांगण्याधिरुद्ध कद्धीं तरी वागळो आहे कां? धन्याचे कल्याण कसें होईल हा जर तुझा माझा एकच हतू तर आमच्यांत मतभद तरी कसा होगा र! मी आतां तुझ्या म्हणण्याप्रमाणेंच वागतो. इश्ररावर विश्वासून उद्यां काय प्रकार हाता तें पाहून त्यानेतरच मी माझ्या उद्योगाळा आरंभ करीन. जर उदईक कोणताही संगतवार विचार मला सुचला नाहीं, अथवा अचानक रीतीनें धनीसाहेबांवरचे संकट नाहींसे झालें नाहीं, तर खात्रीने समज की, माझ्या हातून उमरशेखला मुक्ती मिळणार ! मो त्याची कव्हांही कीड कर- णार नाहीं. कारण असला मनुष्य जिवत राहण्यापक्षां जहाज्ञम मध्येंच गळे दा फार उत्तम !

बोलतां बोलतां दोघेहि घरीं येऊन पोहोंचळीं. जाते वेळी मुबारकने दावा- जाला बाहेरून कुळूप घातलें होतें. अथात यावेळीं त्या दोघांना सहज आंत

येतां आलें, इब्राहीमला गाढ झोंप लागलेली. पाहून त्या इमानी नोकरांना फार समाधान वाटलें दोघेहि आपापल्या खोलींत झोपण्यासाठी गेलीं. दालियेला बराच वळ झोंप लागली नाहीं. मुबारक अविचारीपणाने कांहीं तरी अघोर कृत्य करील म्हणून तिनें त्याला समजाविले होतें; पण स्वत:च्या मनाची तिला समजूत करतां येईना. आपल्या तरुण आणि अननुभवी धन्याला जर उद्यां भिकाऱ्यासारखें रस्त्यावर उभें राहाव लागळें तर तें त्याळा मरणाहूनही दुःखद वाटल्यावांचून राहाणार नाही. कदाचित्‌ तशा प्रसंगी आत्महत्त्याही करून घेण्याचा संभव आहे. वगेरे विचार तिच्या मनांत येत असल्यामुळें तिळा बिछान्यावर पडूनही अलोचन जागरण झालें, हें सांगावयास नकोच.

प्रकरण १९१ बें. ->>:श---- सेतानी प्रयत्न.

. भदाभद मलुष्यांना, पेचमहाभूतांना त्यांचें कांही नाहीं. उगवत्या सुर्खला नमस्कार करणाराळाही प्रकाश मिळतो. आणि आपल्या बिछा- न्यांन डोके खुपसून रात्र करू पहाणाराला बाळसूयांचे चमकत किरण आंजारून गांजारून जागे करतात, दालिया तळमळत हाती, इब्राहीम स्वप्न, सुखांत मग्न झाला हाता. आणि मुंबारक घोरत होता; पणं सूयाने आपलें काय या तिघांसाठी तहकूब करतां ता उदयाचळावर येऊन आपला निर्दिष्ट मार्ग आक्रमू लागला. रात्री किती तरी वडामाडी झाल्या; पण त्यांचा त्याने क्षणभरही विचार केला नाहीं.

उमरझखाला झोप लागली नाहीं. सूयोदय होतांच ता धडपडून उठला. ताकितविवाशी तो एक शब्दही बोलला नाहीं. ता. आपल्याच विचारांत गदून गेळेला होता. त्यानें दाळियळा पकडण्यासाठी म्हणून पुढें केळळे हात एकदोनदां ताकितविबीच्या आंगाळा लागले; पण जञाग्रतींत त्याला तो स्वप्नश्रम कळून येतांच त्यानें आपलेंच दांत ओंठ चावले. त्याला आपल्या

(९१) ____ सैतानी प्रवत्ने..

पत्नीचा भयंकर राग आला; पण आपला राग व्यक्त कण्याचे त्याला धाडस नसल्यामुळें तो अगदी बोलतां आपल्या बेठकीच्या जागी येऊन एका,वेत्रासनावर बसळा आणि जोराजोराने धूम्रपान करूं लागला. दलिया आपल्या हातांत कशीं मिळत यांच एका विचारांत त्याचे सर्वे टक्ष गुंतले होते. * आपण एक हजार रुपय तर आसगरच्या स्वाधीन कल; पणत्याचा कांहीं उपयोग तरी होईल का ! हा एकच विचार त्याला अगदी संतावून सोडीत होता.

ताकितीबवाला संव कांही कळत होते. आणि आपल्या पतीला ती मनांतल्या मनांत हसतही होती; पण तिने आत्मसंयमन करून एकही शब्द तोंडावाटे काढला नाही. मात्र आपल्या नवऱ्याला आतां धेड लागणार आणि कंजुषपणानें सांठविळेला पसा ता उधळून टाकणार अशी तिची खात्री झाली. मात्र आतां पुढें काय होतें हें पहाण्यासाठी ती अगदी उत्तुक झाली होती.

आठ दहा बटका दिवस आला असल नसेल तोंच का्जींचा एक शिपायी त्याच्याकडे आला आणि त्याने त्याच्या हातांत बद केडेला एक लखोटा दिला. उमरशेखला आनद जरी झाला नाही तरी त्याने सुडाखूची नळी पेकून दिळी आणि ता. लखोटा फोडून घाईघाईने त्याने आंतील कागद वाचण्याला सुरवात केलीं, त्याचा चहरा यावेळी मात्र प्रफुलीत झाला होता तो. मधून मधून आपल्या मिशीवर हातही फिरवत हाता. आणलेल्यु कागद वाचुन झाव्यानतर त्या कार्जाच्या 'शपायाला तां म्हणाला, . | कर्ज त्रसूल करण्याचा हा. काजीने 'देळला परवाना आहे. याचीच मी बाट पहात हातो. तू. आज माझें फारच मोठं काम कळे आहेस, यासाठी तुला कारी तरी ब'क्षस दण योग्य आहें; पण आधी या कामाची पूतता होऊं दे. म्हणज एकदम तुला मोटेसे बक्षीस देण्याला वेण्याला बेरें पडेल, तुलाही समाधान वाटेल.

पुढील तजवि्जीसाठी अदालतीतून चार शिपायी यील असा हुकूम आह; पण तू खासगी रीतीनें आणखी दोन शिपायी छापल्या बरो- बर घेऊन ये. कारण इंब्राहीमच्या घरांत जा मुबारक म्हणून एक दांडगट. मनुध्य आहे तो फारच भयंकर असल्यामुळें कांही तरी दंगा धापा होण्याचा

( ५५ / आणि तसा कांहीं प्रसग आल्यास दोन माणसें ज्यास्त क. वती

काजीचा मनुष्ये नम्रपणाने सलाम करून म्हणाला, '' हुजूर! त्या- बदल आपण तिळभर सुद्धां काळजी करूं नय. आम्हीं महा पराक्रमी बमोवतार काजी साहेबांचे मनुष्य आहो. आमच्या आंगावर हात टाकण्या- ची कुणाची छाती आह? जर तसा कोणी दांडगाई करील तर आम्ही त्याला ताबडतोब गिरफदार करू. बरे तर उद्यां आम्ही कव्हा यऊ !

उमरशख प्रसन्न अन्तःकरणानें उत्तरला, उद्यां याच वेळीं तुम्ही येथें आल्यास बरें होइल, '

नेत” उमरशेखनें आपल्या पिशवीतून मोठ्या दुःखाने एक अघेली काढली आणि त्या शिपायांच्या हातावर ठेवून ही झाळळी उधळपट्टी कशी भरून काढावी या विचारांत तो गुंग झाला. साहबाकडून आपणाळा एक रुपाया तरी बक्षीस मिळळ या आहने तो शिपाई अगदी आनंदून गेला . हाता; पण आपली ती आश्या सफळ झाळी नाही. असें पाहून ता खिन्न अन्त:करणानें तयून निघून गळा. उमरशखचा कंजुष स्वभाव त्याला अप- रिंचित नव्हता; प्रण हातीं घतलेल्या कामांत फत्त मिळविल्यावर आपणाला बरेच मोठें बक्षिस मिळण्याचा संभव आहे. असें मानून त्यांने मावार घेतली. ता कांही बालला नाहीं.

आतां आलला हुकून हा इब्राहीमवर बजाविण्याच्या वारंटासारखाच होता. हा हुकूम किंवा परवाना मिळविण्यासाठी या. कवडीचुत्क ग्रह- -स्थाला एक हजारांचा तोंडा काजीच्या हातावर ठेवावा लागला, तरी पण आपल्या आशेचे हे फल हातांत आल्यामुळें झालेल्या नुकसानीबद्दळ त्याला फारसा विषाद वाटला नाहीं.

मध्ये काय तो एक दिवस ! रात्र संपळी की दाळेया आपली होणार अशी त्याची खात्री झाली. आपल्या अन्धकारमय जीवनांतील एक उज्ज्वळ आकांक्षा पूण होणार असल्यामुळें त्याचा आनद हृदयांत मावत नव्हता. तो उत्कृष्ट प्रेम वृत्तीने रंगून जाऊन मनांतल्या मनांत म्हणाला, खरोखर आसमसर अल्ली हाच माझा खग मित्र होय. त्याने म्हणूनच हे अवघड काम केळे. याच्यासारख्या बुद्धिमान मनुष्य जगांत फारच थोडे आढळतील

(९३) सैतानी प्रयत्न.

त्याने मला हा जर मार्ग सुचाविलळा नसता तर कधींच माझी मनकामना पूर्ण झाली नसती. मी मरेपयत तळमळतच राहिलों असतो.- दाळेया माज्ञा कसा तिरस्कार करते तें आतां पाहे. माझा सगळा पेसा आणि सगळी अक्कूल मी तिच्या प्राप्तीसाठी खच्ची घालीन. मग तरी कार्यसिद्धी होईल कीं नाहीं ?

समान शाळ आणि समान व्यसन असल्यावांचून मंत्री जुळत नाहीं अशी एक म्हण आहे. आणि ती खाटी नाहीं. उमरशख ' इब्राहीमला फसवून आपला स्वार्थ सावू पहात होता तर आसगर अल्ली उमरला फसवून आपला खिसा गरम करण्याच्या खटपटींत हाता आणि यामुळेच त्या दावांत गाढ मेत्री जुळली हाती म्हणायला हरकत नाहीं; मात्र उमरशखळला आसगर हा आपला खरा मित्र आहे असें वाटत होतें. मनुष्य एकाद्या व्यसनांत बुहून जाऊं लागला म्हणज ज्यास्त ज्यास्त खाल बुर्डावणार तच ' आपल जीवश्व कंठय्च मित्र वाटू लागतात. 4 त्यांचीच जापासना करण्यांत ते आपलें सवस्व खर्चीत असता.

उमर मनांतल्या मनांत म्हणाळा, ““ या वेळी आसगर मिया यथे असता तर फार बहार झाली असती. माझ्या या आनंदाचा खरा भागि- दार व्हायला तोच लायक आहे---"

अशाप्रकोर उमरशेख अस्पप्त स्वराने आणि प्रफुलित अन्त:करणाने आसगर मियाचे गुणगान करीत आहे तोंच विलक्षण सांगायोगाने आसगर अल्लीचीच स्वारी तेथें येऊन पोहोचली, बिनतारी मानससेदेशाने मित्राच्या हृदयाला उमरच्या भेटीचा चटका लावला असें म्हणायला हरकत नाही.

योग्य वेळीं आपला मित्र आलेला पाहून शेखजींना अतिशय आनंद झाला. हंसत हेसत म्हणाले. !” प्यारे दोस्त ! तू माझी केवढी मोठी कामगिरी केळी आहेस याची तुला कल्पनाही नसल ! तुझ प्रयत्न आणिण तुझी हुषारी अलोकिक आहे यांत शका नाहो. पहा, कार्जीसाहेबांकडून परवाना आला आहे. ''-

उमरशखच्या हातांत काजीचा हुकूम मिळाला असून ता आनंदांत आहे हें वतमान या जंबुक श्रेष्ठांना वाटेतले समजळे होते. कारण काजी- कडून आलेला शिवाची जातिवेळी त्याला रस्त्यांतच भेटला त्याने त्याच्या-

दिल्बहार. (९४)

कडून सगळा खुलासा विचारून घेतला; पण ही गोष्ट आपणाला माहीत आहे असें दाखवितां या बाबतीत थोडासा मोठेमणा मिळविण्याच्या हेतून तो म्हणाला, अरे मिया ! तू हें बोळत आहेस तरी काय ( इतज्या लवकर हें काम होईल अशो मला कल्पनाही झाली नव्हती. तो काजी फारच खाष्ट आहे. प्रथम तो रक्कम घ्यायलाच तयार होईना; पण बऱ्याच खरपटीमे मध्ये किती तरी वाशेठे घाळून ती रकम एकरांर्च, त्याच्या गळी उताविळी. मळा त्यांत इतके श्रम पडले आहेत की दुसरा एकादा असता तर तें काम सोडून देऊन तो रॅ करीत मार्गेच फिरला असता पग जाऊ द्या. तुजे काम झाळें यांतच मळा आनंद होत आहे. रात्रेदिवस तुझ्या कल्याणावांचून माझ्या मनांत दुसरे कसळच शिचार यंत नाह!त. |

मुवारक म्हणाला, “' भाई! इंश्वराने जरे मला कर्षी चांगळे दिवस दाखावि&, तर तुझे हे उपकार फेडल्यावांचून मी *हणार नाहीं. ख्या सुखाचा मार्ग कोणता हे. मळा आतां. इतक्या दिवसांनी कळून चुकळे आहे. केवळ पेशाचे भांडार जवळ असून सुत्त मिळतें असें नाही, तर त्याचा उपभोग पेतल्यानच खर्‍या सुखाचा लाभ होतो. आतां उपभाग आणि अपव्यय या गाष्टा निगळ्या आहेत. त्याचा मळा तरी निदान तूत विचार करायला नको. मी अत्यंत सावघपणाने कवळ स्वतःच्या सुखा- साठ जर थांडासा खच कळा ता त्यामुळें मी भिकारी होईन असें थोडेच आहे दी हा पसा. पाण्यांत टाकणार नाही. शिवाय माह्या हातून इब्राहीम सारखी उघळपट्टीहा होणें अशक्य आहे. मलुष्य, स्वतःच्या सुखासाठींच विवाह करता ना ? पण आसगर! मी विवाह करून फसलो. या त्राटिकशी मी. व्यथ विवाह केळा असं मळा वाटत आहे. ताकित बिधीचें बोलण आणि कर्कश भाषण ही ऐकतां ऐकतां मी अगदी त्रासून गेलो. आतां एकदां ही दालिया माझ्या हाती येतांच मी तिच्यासह अगदी स्वतंत्र जागत राहणार, आमच्या घरांत हल्लीं अगदीं सामसूम आहे. कदा- चितू या कामाच्या घाईमुळें मी घगंत राहात नाहीं हेंहि एक त्याचें कारण असं शकेल. तिच्या जजळच राहिळ नाहीं तर ती भांडण तरी कुणाजशेबर करणार ! बरें मी आतां तुला असे विचारतो, स्वगीय परीलाहि लाजवि-

(९५) सेतानी प्रयत्न.

णारी ती दालिया मळा मिळळ का ? आणि मिळाली तर माझ्याशी निदा लावून ती मला सुखी करील का? कां बरे ती माझ्यावः आषक होणार नाहीं ? माझा माण तर तिच्यासाठी कासावीस होत आहे.

उमरशखची वाक्‍्सुधा प्राशन करून आसगरला तर सनांतल्या मनांत आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या. बरच दिवसांनी आज आपल्या हालात एक चांगळें कूळ मिळाळे अशीहि त्यांन खूणगांठ माळी. या महाकदघ व्वर्ने कषी धमका्याळा फाकिराळा एक पाहे दिलेली नाल; भिकारी आला तर जा दरवाजा बेद करून आंत बसून राहात अस, तोच उमरशछ आज प्रेमाच्या आगिग सोंदर्यांच्या तडास्यांत सांपडून हजारांची रकम घरची घाळ'- यला तयार झाला हे माझ्या सारख्या मलुष्याचे सुदवच होय पोटभर खातां एितां जो दरिद्री माणसासारखा दु:खाकष्टांत दिवस घालवून द्रव्याचे संरक्षण करणारा तोंच आज दल्यिच्या सोंदयांला भुलून आपल्या सवग्याची शश रांगांळी करायला तयार झाळा हे दवाचेच कतुत्व नव्हे काय ? इंश्वराची सृष्टी म्हणतात ती हीच. स्वभाव परिवतन केव्हां होईल सांगतां येणार नाहीं.

अशा प्रकारचा विचार करून आसगर अली म्हणाला, '*' उमग ' तू आनंदाने एकदम इतका उल्लू बन नको. प्रत्यक्ष काथ असे अद्याप कांहीच झाळळें नाही. मो. चवकशी अंती हे शोधून काढळें आहे काँ, दलियचं इब्राहीमवर प्रेम जडलें असून ती अशी एका झटक्यासरशी त्याला सोडा- यला तयार हाणार नाहीं. प्रेम हें उभयपक्षी असावे लागल. जबरदम्ताने _ मलुष्यला आपल्य, कबजांत आणतां यईल; पण त्याचे अन्त:करण आपल्या- कडे ओढून घेणे कठीण आहे. प्रेम हें आंधळे आहे. श्रीमती, सोंदय, सामथ्य यापेकी त्याला काय पाहिजे आणि काय नको हे निश्चेत असं कांहींच सांगतां येणार नाहीं. त्याठुळें तुझ्या या प्रयत्नाबद्दळ मला थोडीशी भीती वाटते शेवटी निराश होण्याचा प्रसंग येवा म्हणजे झालें. तरीपण तुझी ही उत्कटेच्छा खुदाच्या दरबारी रुजू असल्यामुळें तो तुझ्यासारख्या आपल्या भक्ताला कधीही निराश करणार नाहीं अशी माद्यी मनोदेवत! मला सांगत आहे. यासाठी चार पेसे ज्यास्त खच करावे लागले तरी तू माघार घेतां प्रयत्नांत कसूर करूं नको. *

दिलबहार. (९६)

आसगरचे हें खंडन मंडनपर बोलणें ऐकून उमरला थोडेसें वाईट वाटलें, यांत: कांही. तरी तथ्य आहे, पुढे मार्ग आपणाला अडचण उत्पन्न होण्याचा संभव आहे असें वाटून त्याचा उत्साह कमी झाला. तो कार्हासा दुःखी स्वराने म्हणाला. तू कां बरें असं म्हणतोस ! मला निरुत्साही बनावेण्यांत तुला काय मोज वाटली ? माझा असा तेजोभंग झाल्याने तुला आनंद वाटता का!

आसगरानं उत्तर दिलं, * त्याला तसंच कारण आहे. मी हें उगाच नाहीं बोललो. '

तर मग काय प्रकार आहे ता मला सांग. '' उमरशख त्रासून म्हणाला.

*- तुळा सांगणारच. तुला सांगितल्यावांचून त्या अडथळ्याचे निवारण होणार कसें ? पण तू कदाचित्‌ ते ऐकून अगदी निराश होशील आणि कपाळाइर हात धेऊन स्वस्थ बसशोळ म्हणून भीति वाटत. "

उमग्ची उत्सुवता उद्दग वाढत चाळडा., तो अगदी उतावळा होऊन म्हणाला, आधी सांग पाहू.

नुकतेच एका विश्वासु मनुष्याकडून मला समजले आहे की, अचूअ यूबन आपल्या विकत घेतलेल्या दासीला म्हणज दलियेल् दास्यत्वांतून मुक्त केळेळे आटे. त्यानें आपल्या मरणाच्या वेळी हें पुण्यकृत्य म्हणून कड; पण आज ते. आमच्या कार्यासैद्धांच्या आड येत आहे. कारण देलियवर इब्रा- टीमचा खरदाचा हक्क राहिळला नाही, अथात ती त्याच्या मालकीची इध्ट नव्हे. तसेच दाळियला आपल्या ताब्यांत आणण्याचा तुझा गुम देत:झाळेला आहे तो इब्राहीमला समजल्याबांचून राहिळेला नाही.जर त्या दोघांत खरो- खाच धम संबेध असळ जे दावांचेंहि एकमेकांवर निष्काम प्रम असेळ तर ता धिळा कुठें तरी लपवून ठेवल्यावांचून गहाणार नाही. त्याबद्दल आम्ही त्याला कांहीच विचारू, शकणार नाहो. आता दास्यत्वांतून विळा | मुक्त कल्याबदल अवृअयूबच्या हातचा जर कोणताही टेख नसल तर आपले प्रयर्न सडरदी होण्याचा संभव आहे; पण तसा ल्ख आहे का नाही, हे मला अद्याप समजलेळे नसल्यामुळें त्याबद्दल निरश्चवत असें मला कांही सांगता येत नाही. तरी पण एवढी तरी पळवाट असल्यामुळें आशेला जागा आहे.

(९७) सेतानी प्रयत्न.

आसगर अलीचें हें बोलणें एकून उमरशख वगच वळपयत कसलासा गूढ विचार करण्यांत मग्न झाळेला होता. त्यामुळे त्याचा चेहरा मंवांनी झाकून टाकलेल्या आकाशाप्रमाणें उदासीन दिसत होता. यावरून त्याचे विचार उत्तेजक नसावे असे कोणीही अलुमान कळे असतें

बराच वेळ उश्या स्थितींत गल्यावर उमरडख एक दीधं सुस्कारा सोडून म्हणाला, आसगृर, मळा असावी तितकी ब्याशी अनुवृलट्ता नाही हें दिसतच आहे. या. कामांत मळा लवकर यश याय म्हणून तुझ्या मताप्रमाणे वागण्याचे ठरवून एक हजार रण्य तर गमावून वसल, काजीच्या हातांत गळला पेसा पुन्हा माझ्या होती. यण हक्य नाही. दोन महिनेपर्यंत मला स्कमची कांही. घाई नव्हती आण इत्राटीसवग माझ! कोणत्याही प्रकारचा रांगडी नव्हता, शिव'य खर सांगायच म्हणन उत्राही- मने साझा जा अपमान कळा, त्याबद्रल. मोही त्याला भरपूर त्रास विडे! आहे. अर्थात एक हजार मपय पाण्यांत टेकून खोटा हकूम मिळविययाची केला, टें त्याटा मरणानही जास्त दुःखद झाले. करूळ पाहिज, डव अयूभ असतांन; ग्या वाडयांतर्ह, जायला मळा काहा हात नत, त्या याड्यांत कोजीच शिपाई नेऊन मी माझा अप्रपणा त्याला दाखापेळा; आणि त्यासळे मला तो पाहिज त्ते बोलला यांत. अयाग्य असे कांहींच नाह. अशा स्वतीत काणी तसंच कळलं असलं. माझे वतन बरच अतिरकाये झाले आहे. भर इंजाहीम दु स्वभावाचा असता तर त्याने माझे टब तसें

सेकसान कलें असते. आम्हा दावांत अशा प्रकारचे मनामालिन्य येण्याला ती दाल्याच कारण झाली आहे. ती. सादयशाटिना पी. जर माझ्या हातांत येईल तर इब्राहीमझी माझे कांणल्याहि प्रकार येसनरय गुहणय

नाही, इतकंच नव्हे तर उद्यां जर त्याने आपण होऊन दालियला माझ्या- कडे पाठाविले तर मी ही रक्कम मागण्यासाठी त्याच्याकड कधींच जाणार नाहीं. त्या. तेवळ्या रकमेची सूट देईन. इतकेंच न, तर कारण पडल्यास

औक जै र्ट ३५ /५

त्याला माजा ततक्या पशाचा आणखाहा मदत करात.

हृदयाच्या उत्तजत मनोवृत्ती अशा प्रकारें व्यक्त करून उमरशलने आपल्या मनाळा थोर्डाशी शांतता आणिली. मिल्ञाजवळ मन उघडे केलें.

दिलबहार. (९८)

आसगर मनांत म्हणाला, '“ हें सावज जर आतां थोड्या गेरसावधपणामुळे हातांतून निसटल तर आपलें कायमच नुकसान झाल्यावांचून राहाणार नाहीं. असळें चांगळें कुळ हातचे सोडणे म्हणजे स्वतःच आपल्या धराला आग लावण्यासारख आहे. या दाळियेच्या बाबतींत अशीच कांहीं दिवस चढाओढ कायम ठेविल्यास माझा खजिना चांगलाच वर आल्यावांचून गहाणार नाही.

अशा प्रकारचा साधक बाधक विचार करून आसंगर अली थोडासा गभीरपणाचा आव आणून म्हणाला, *“ ळे, छू. उमर एवठ्याशा गाष्टी- साडी तू इतका बावरून जाण्याच मुळोंच कारण नाही. काजी साहेबांचे जर आम्हाला संटाय्य आहे तर भाति कसळा ! पाहिज तं करू शक लील, अजाच रातीने सुथदाराळाही आपण वश करू डाकू. दि्लुःच्या राज- समगरचे तर कुठेच लक नाडीसें झाळे आहे. प्रत्येक सुभेदार आपणालाच गाझा मानीत आहे; मग न्याय किंभा अन्याय त्याला विचारणार कोण ! * जा वळी ला कान पिळा! अशी आजची राजपद्धती असल्यामुळे अमच्या सारख्यांना काळजी करण्याचे मुळोच कारण नाहीं. जर दाल्ियेच्या दाम्यमुक्तासब्धांन खरोखग्च एकादा कागद झालेला असेल तो पुढें डळ तर आपण न्यः्चीहि व्यवस्था करू. काजी साहेबांच हात रे प्यमुद्रांनी गंथ म्हणज त्यांच्या तोडून ता. कागद जनावट असल्याचं आपोआप वाळेर यईल. परसा असळा म्हणज काय पाहिजे ते हाणे शक्य आहे आम्ही आपल्या पेशांची पिशवी माकळी करावी की पहा काय मोज होते ती ! असत्यारचें सत्य आणि सत्याचे असत्य व्हायळा पेशाचा जोर पाहिजे.

पेसा म्हणज इश्वर, ''

प्रकरण १२ वें. कवे टो का, : सचोटीचे धन चोरीला जात नाही. ! मुज्रारक ! जागा आहेस का? | दलियच्या या हांकलाःउत्तर मिळालें नाहीं. चोहोंकडे भीषण निस्तव्धत्ता

1 | (९९) : सचोटीचे धन चोरीला जात नाही. '

थसरली होती त्यामुळे तिच्या हांकेचा प्रतिध्वानि तिलाच ऐकू आला. तर्व्हा तिनें मुबारकाच्या खोळीच्या दरवाजावर हळूच थाप मारळी. मूदु स्वरॉनं विचारळे, '* सुवारक ! अद्याप तू झोपेतच आहेस !

यावेळीं मात्र मुबारकांची झोप उडाढी आणि तो जा गा झाला; घण डोळे चोळीत चाळीत कांही. वळ बिछान्यावरच बसून राहिल्यावांचून त्याळा काळस्थितीची कल्पना करतां आली नाहा. नैतर त्यान दरनाजा उप- हळा आश्रायी विवारळे, दलिये ? आहे काय हा प्रकार ! इतक्या राजी तूं कशाला इकडे आळीस ! साहब आजार तर नाहीविना

“- नाही. तसे कांही नाही. खुंदा त्यांच अल्याण करा." दुसर॑ कांही नाहीं. तुळा माझ्याबरोबर बागेत आल पाहिज,

जागेत ! इतक्या गर्त्री ? अस काणते जझराींच काम आह ?

५८ ले मळा इये सांगतां. यणार नाही. ते. कांही. बोल्या बागेत चळ.

“: असल्या अंधारांतून £ ?

५६ बाहेर मशाळ सुद्धां तयार करून ठेविळा आहे. तू. माझ्या बरोबर चळ.

पण काय आह तें उघड करून सांगना £

५: अर्से काय बरे मुबारक ! ते इथे सांगण्यासारखे नाह, अत गी वख. पुनः पुह्हां सांगत असतां तू आग्रह वरावा याचा अथ काय ? लहानसे कास आहे आणि तें रात्रीच केळें पाहिज. तुझ्या सदवीवांचून ते होणार नाटी.

मुबारकाळा दल्यिंचा स्वभाव पूर्णपणे माहीत होता. अर्थात्‌ ती आतां न्यास्त कांहींच खुलासा करणार नाहीं असे गटन्यामुळे ता. काहीहि प्रश्न करतां तिच्या मागून दाळ लागला.

इब्राहीमची बाग कांहीं ल्हान नव्हती. दहा बारा बिधे जमीन तिने व्यापिळी होती. त्यांत आंबा, लिंबू, वगेरे फळ झाडे आणि गुलाब, मोगरा, दवणा, पाच वगेरे फुल्झाडें चोहोकडे व्यवस्थित रीतीनें लावलेली. अतून ठिकठिकाणी लतामंडपही शोभत होते. तरी पण सध्यां त्या. बोगे- चा मालक काळजींत असल्य़ामुळे झाडें फुळे अगदी मूळ झालली

जि तग वक जिणशप शग

शः

ती;

त्य

होऊन म्हणाला, दालय ! मधां तुझ्याशी मी. संर्शायतपणानें वागला त्याची मला तूं क्षमा कर. तू मनुष्य नाहीं दवी आहेस. कारण कोणाही मलुष्य आपल्या धन्यासाठी इतका स्वार्थत्याग आणि संचय त्याग ताहि अशा प्रसंगी करणें शक्‍य नाहीं, तुझे वय जरी लहान आहे तरा तुझं अन्त: करण दूरदर्शी देवसुलभ आहे यांत शंका नाहीं. जगांत तुझ्यासारख्या खया फारच थाड्या आढळतात--' __ मुबारकाचें हृदय उचंबळून आल्यामुळें ता आणखीही बस्चसे बाळला असता; पण दालियला त्याचें भाषण एकायला वेळ नव्हता. ती व्याळा थांबवून मध्येंच म्हणाली, मुबारक, यावळी त्या सगळ्या गाष्टींची हरूरा नाही, आधी आपल्या कामाला सुरवात कर पाहू. " दाल्यनें दांखविलली जागा मुजारकार्ने पाहिली. त्या ठिकाणी वर्राच नटो झुडपे उगवली असून त्यामुळें ती जागा बर्रीच अवघड झाळली त्याळा दिसळा. तरी पण ता साहसी असन्यामळे पुढें झाला आणि तीं जंगली राएटी रप्टून टाकून आपला मग माकळा करू लागला. शोड्याच वळांत ळनामंहपापयतचा स्म्वा साफ झाळा वे तीं दोघेहि विवाक्षित जागी गळा. दाल्यने आपल्या हातांतील मशाळ उंच कळी मुबारक पुढे काय बाम करतो तं पाह लागळा. सुमारें दान हात जमीन खणल्यानतर एका घातुपत्रावर कठळीचे टाक बसून * खण्ण ' असा आवाज झाला. आवाज एकतांच ढाळ्यिटा अत्यानंद झाला ती म्हणाळी, हां. मंबारक हीच ती पितळची कळशी ' त्यांतच माझी दान हजारांची गम आहे. ' दोस्त फार साववपणाने ती कळशी वर काढ. तेवढे वजन तुझ्यावाचून दुसरा कोणीही चलू झकणार नाही आणि तें अगदी खर हाटे. मुबारकाच्या आंगी विलक्षण सामध्य अस ल्यामुळें त्याने ती कळशी सहज रीतीने वर काढली, ती वग काढण्यासाठी त्याळा फार्स श्रम कराव लागल नाहींत ता त्या कळशीकड पाहून म्हणाळा, दाल्य रक्कम ठवायळा जागा तर फारच चांगली शोधून काढलांस ! या धामधुमीच्या दिवसांत ही रक्कम कोणी तरी धंऊन जाता तर दाळ्या पुन्हां स्मित हास्यपूर्वक म्हणाली, सचोटीने, मिरा

(१०१) : सचोर्टाचें धन>चोर्रीला जात नाही

द्रव्य चोरीला जात नाहीं, मुवारक ! लहानपणापासून या घरीं केढेल्या आंग- झहहेनतीचा हा मोबदला आहे. याला भीति नाहीं:? !'

हय खर आहे दलिये. आतां. आपण इथें कशाळा थांबू. या, चल बरांत जाऊं. ”' मुवारकानने सुर्चावठे.

दालळिया पुन्हां स्मित हात्यपूवक मुबारकाला म्हणाली, *“' नाही दास्त ! आणखी तुला शोडेस श्रम घतले पाहिजेत. तेवढा खड्डा बुजवून टाक. कुणाला कसलाच संशय यायला नका,

दाळियेचा आदश, म्हणज मुबारकाला सुदाचा हुकूम ! ता. कधाच' ख्षिची अवज्ञा करू शकला नाहीं. नुसते तिच्या चेह्याकडे पाघ्कि तरी कुणालाही तिच्यापुढे आपळी मान ळववावाशीस वाटे, तुच्या नत्रांतच अश्शी कांही चमक होता का. तिथी अवज्ञा कण्याचे कुणाच्या मनांतही येत नसे. मुबारकाने लागळीच तो खडडा बुजवून ती. जामा पूर्ववत्‌ कली. आणि कळशी खांद्यावर घऊन ता. दल्यिच्या मागून निघाळा. सभोवार काळास असल्यामुळें सगळ्या जगाचा अघकारांत ल्य झोला आहे की काय असा भास हात होता. त्यामुळ आपणवर कुण नजर असल ' असा नुस्ता त्या दाघांना संशय सुद्धां आला. नाही. कोयासद्ध च्या आनंदांत त्यांना खतःचेंटि भान नाहासे झाले होतं

घरांत पाऊळ ठवतांच दाळिया म्हणाली, “' मुबारक तुज्या. खाडीत झपये माजून पाहू. चळ.

त्द

लागळी मुबारक आपल्या खळीत शिग्ला. दाल्याटी आंत आली तिने*दरवाजा बद केला. नंतर दोघांनी मिळून सक्षम मोजली. ती

मशींच्या तशीच असल्यामुळे त्यांना आनंद झाला. ठी किंचित हंसू मुबारकाळा म्हणाली, मुबारक ! तुल्याजवळ माझ गुपित अस कांह

नाहीं. हे तुला माहीत आहच. आजपर्यंतचा झालला खच हा मीच सांठाविळेल्या रकमेतून झाला आहे. माझे वतन बक्षिस म्हणून मिळालेली रक्कम ठो एकत्र करून माझ्या पुढील तरतुदीसाठी ठंविळी हार्ती, पण चनीसाहब अशा सतीने विपन्नावर्स्यंत असतां मी माझ्याच सुखाकडे लक्ष देणे हें याग्य वाटत नसल्यामुळे मीं अखरपयंत त्यांना सहाय्य करण्याचें ठरविलें आह. मोठ्या धनीसाहेबांनी दिलेली ही रक्कम मीं फार वर्षापूर्वी

त्या ठिकाणीं ठेविली होती. कांही कारण नसल्यामुळें मी त्याबद्दल तुला कांही सांगितडॉहे नाहीं. आज कारण पडल्यामुळें सगळा खुळासा करणे भाग आहे. इब्राहीम साहजांच्या एकंदर कजाची मोजदाद केलो तर ती पांच हजार माडोरा होत. आणि मी. जमवाजमव करून तयार केळेली रक्कम उणीपुरी दोनहजार मोहोरा होतीळ. तेव्हां उमरशेखळा जर एकदम निम्म रक्कम मिळाळी तर तो दोन महिनेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीं का! कारण मिळणाऱ्या दोन माहन्यांच्या मुदतींत शिल्लक राहिलेल्या कर्जाची फेड करतां यईल. "

दाळियसारख्या आनेद्य सांदयशालिनी कुमारिकेला जगाची माहिती मुळींच नसावी थावद्दळ झुबारकाला आश्चये वाटलें नाही; पण तिच्या अज्ञानाबदळ हेप आळे. ता तिळा कोतुकपूण स्वराने म्हणाला, संतानी अन्त:क(णाचा सावकार उमरशेख आम्हांला इतकी सवलत दईल असें तुळा दाटळें तरी कसं ? जर त्याला अन्तःकरण असते; तर मुदतीच्या आधीं त्याने गहाण ठेवळेल,. मिळकत लिलांवाळा काढली असती का? देवतातुल्य माणसांना त्याच्या हृदयांत जाग! नाहीं.

दाळया म्हणाळी, मुजारक ! करस कां असना. प्रत्येक बाबतीत मी इश्वरावर विश्वासून राहाते. तो काटी इब्राहीस माहबांचे अनहित करणार नाहीं, कारण त्यांचाही त्याच्यावर गाढ विश्वास आह. अर्थात्‌ या संकटां- तून मुक्त होण्याचा एकादा मार्ग दाखाविल्यावांचून ता स्वस्थ बसणार नाही.

!1 त्या अनन्त शाक्तेप्ान. विधात्यावर जर तुझा इतका दढ कि्चास आहे तर तो तुझ्या पुण्याईने तरा इजाहीमप्ताहबांना चांगळे दिवस दाखवा म्हणज झालें. तुझ्या अळलाकक आत्मयज्ञाचा शावट सुखकारक झात्यावांचून राहा- णार नाही. इश्वर दयाळू आहे. जा. आतां बरीच रात्र झाली. शांत अन्तः- करणाने झोपी जा. ही रक्कम सध्यां माझ्याजवळच असू द. उद्यां सकाळी यांची व्यवस्था करू.

दाळिया म्हणाली, आतां रात्र संपतच आली मुबारक ! पाहू गेळं असतां माझ्यासाठी तुळा आज फारचत्रास झाळा, आदे. उद्यां तर आम्हांला दांधांनाही सक्राळोंच उठलें पाहिज, तव्हा ताह आतां झोप घ. असें सांगून दाळया लागलीच त्या खालोंतून बाहर पडली.

(१०५) “। दूलिये ! माझ्यावर तू प्रम करतस

मुबारक तर. त्या देवतेकड पहातच राहिला ! ही कोण आहे आणि इब्राहीमच्या कुटुंबासाठी त्याचे नांव राखण्यासाठी इतकी का खटपट करते यांचा त्याला उळगडा झाला नाही; पण तिच्याबद्दळ त्याला विलक्षण पूज्य बुद्धि वाटूं लागली. तो हात जोडून म्हणाळा, या खुदा मेहेरबान झा माहिेमा अगाच आहे ! ! तुझी श्रघ्ता कोण वर्णन करूं शकेल ! था दवेतंच्या खटपटीने तरी इब्राहीम साटेजांवर आळेळें संकर नाहीसे होऊं तिची तरर इच्छा पूर्ण कर, त्या देवतच्या डोळ्यांतील अथर काणाच्याने पहावणार नाहीत ! मग तुळा तरी पहायतीळ का?"

४४००५०0 १०७७

प्रकरण १३ वें. नन * दाडिय ! माझ्यावर तू प्रेम करतेस ? "

रात संपळी, काळ तर केव्हांच कुणाची वाट पहात नसता. अशातच इब्राहीमचीडी रात्र संपळी हे सांगावयास नकाच. इतर राजापक्षां झोपेच्ण बाबतील ती रात्र न्याळा बरीच सुखाची गेळी हांती असें म्हशायळा हरकत नाही. आणि त्यामुळेच त्याचे मनही बरेच प्रस्न दिसत होते. चहराहः अपसन्न नवता. पूर्व रात्री, आपल्या वरांत काय प्रकार झाळ हे र्‍्याळा मुळींच समजळें नाहीं. समजणे डक्यच नव्हते

पूव दिवशीं सायेकाळी दालियळा जुळूसकडून वातमी समजली होती क, आपल्या पधैन्याळा काजीकडून यावयाचा ता हकूम आळा. असून एक दोन [दवसांतच त्या हकुमाममार्णे कार्याळा सुख्यात होईल, तरी तुम्ही सावध असावें. त्णाचा उद्दश काय आह हे त्याला माहीत. आहच. दालियळा समरशखाचा हेतू समजळळा होता. तरी पण आपस्वार्थी मनुष्य किती बनतो याची तिला अद्याप चांगळीशी परीक्षा क्ञाठळी नव्हती.

सरी पण दालळेया काळजीत नव्हती असं नाहीं. पुढे कास हाणार हे तिळा दिसत होते आणि ती त्याबदळ मुत्राकाकडे वाललीही होतो. मराच विचार करूनही जेव्हां. तिळा भावी प्रसेगाबहळ मुळींच आप्त वाटेना यांतून साहेबांची सुटका होणे कठीण आह असे वाटू लागलें,

तेव्हांच तिनें बागेतील द्रव्याचा उपयोग करण्याचे ठरविलें मुबारकाच्या सहाय्यानें तिर्ने ता आपला उद्देश तडीलाहि नेला

सगळ्या रातभर जागरण झालें असतांही कुमारी दालिया सकाळीच बिळान्यावरून उठली आणि घरगुती धंद्याकडे तिनें आपलें मन वळविळे. इत्रा- हीम रोज सकाळीच उठून इंश्रराची उपासना करी; पण त्यानंतर त्याला झोंडासा कराळ करावा लाग. नाहीतर कोणत्याही धद्याकड त्याचें लक्ष लाशत नस. मनच दु:ख प्रमाच्या माणसाशिवाय दुसर्‍या कुणाला समज- ज्रार ! अपल्या छुंव्या मालकाला सकाळीच भूक लागते हे दालियला लहानपणय!सून माहीत होते, घ्यामुळे त्या बाबतीत ती कधीही हयगय करीत नस, आजही मोठ्या पहाटेला ती उठली त्याचं कारण तरी हेंच हाते. तिने ताबडतोब काकी तयार केळी आणि थोड्याशा पुर्‍्याहि तळल्या 5 उपासना संपवून जेव्हा इब्राहीम आपल्या खासगी खोलींत येऊन बसल दैव्हां तिनें कार्फांचा पेला आणि पुऱ्या असळळे ताट हळूच त्यांच्या पूढे नऊन ठेवले,

चालत्या काळांत इत्राहीमचा जसा थाट चालल' हाता, तसाच या पडत्या काळांतही दालियनं बिन हरकत चालविला होता. कोणत्याही प्रकारे त्याच्या दैनिक आहारापिहारांत कमतरता येऊं दिली नाहीं. इब्राहीम हें म्णून हाता. आणि त्यामुळें त्याने [तिळा र्‍या बाबतीत अवास्तव खच अरण्याउडल सूचनाहे दिलो हाती; पण त्यापासून इब्राहीमलाच त्रास हाईळ ऊस वाल्य्यामुळे तिनं त्याच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत मुळींच दुटेळ्ष करावयाच नाही. असे ठराविळ हाते. इतक असूनही त्याच्याकडून तिला फच हगळत हाऊ लागली तर ती. बिशप कांही बोलता. आपले अ्थ्रनारयुक्त नत्र पुशीत तथून दुसरीकड निवन जाई

राज सुर्योदय हाता खरा; पण काणाला ता झुभ असतो तर कुणाळा अशुभ असतो. मान्य जीवनाच्या रंगभूमीवर प्रत्यक दिवशीं होणारा हा खळ आम्हा पहाता खरा; पण त्याबद्दल मनाशी विचार करून वागणुकीचे निश्चित धोरण कांहींच ठरवीत नाही. जर आमच्या मनावर या गाष्टींचा परिणाम झाला असता तर बऱ्याचशा विपत्ती आणेआप नाहीशा झाल्या असत्या.;. आजचा तूर्यीदय

१७७,

इथ्राहीमला अगदीं अशुभ होता; पण त्याला त्याची कल्पनाही नव्हती.. निमय अन्तःकरणारनें त्याचें काफी पान चाटले होते. काफीचा साद आणि पुरींचा लबत याच्यांतच त्याचे सगळ विचार गुंतून राहिळ होत म्हटले तरी चालेल. दालळयचे आभार मानण्याचीही त्याला मधुन मधून लहर येव हातो. | इब्राहीम प्रसन्न अन्तःकरणाने काफी पीत आहे असें पाहन दाल्या कांहीही बोलतां मार्गे फिरली. तोंच इब्राहीमन हाताच्या इपार्‍्याने तिल जाण्याबद्दल सुचविले, अर्थात्‌ तिल पुढचं पाऊल मार्गे*्यावे ळागळे. वती निमूटपर्णे आपल्या साळकाजवळ येऊन उभा राहिली.

दोहो बाजूला दान तक्षक असलल्या एका कोंजावर इब्राहीम बसलेला होता. दाळिया आपल्या हकुमाप्रमार्णे उभा राहिलेली पाहातांचे ता. स्मित हास्य करून म्हणाला, *' दालेय, अशी दुर कां उभी राहिटीस ? इथें माझ्याजवळ बेस.

ली अद्याप आपल्या मालकाजवळ एकोसनादर कर्धीही बसळेळी नव्हती. अर्थातच त्याची आज्ञा मान्य करण्याला तिळा सेकाच वा लागला. ती अधोमुख हाऊन हळूंच म्हणाली, आपणाजवळ बसण्या इतक! उद्धटपणा माड्याकडून कस! होईल वरे? मी म्हटडी म्हणजे आपली

दासा--

ब्रा रह मध्येंच गाता टा 57 माड टे डी

इव्राहाम मध्यंच म्हणाला, हा तन ततणता, तू माझा दाता ज्‌ टर >> फ्त ती टा वर नों ._. 7) |. आहेस हं मला माहात. असन सा तुका विन्हा काना ना!

दासीने वास्तवीक * मालकाची आज्ञा मानटी पाहिज. तू तर माझी विनंतीही अमान्य करतेस ! दाळिय !' हा असा परवपणा किती दिधस चाळायचा ! ये माझ्याजवळ बेस. हा तुझा संकाच काथ कामाचा £ इथे आणष्ठी दुसरें का कोणी आहे ? दालिये ! माझ्या अस्तःकरणांत एक प्रकारच्या भीतीची छाया पसरत असून सगळें हृदयाकाश व्यापून टाकू पहात आहे. तू मळा सोडून जाणार, माझें हें सुखस्वप्न अदऱ्य होणार आणि मला या जंगांत एकाकी राहावे लागणार असें माझे मन मळा सुचदीत असल्यामुळे तुला माझ्याजदळून मुळीच दूर करू नय. तू नहेमी माझ्या जवळच बसून राहावें असें मळा वाटत आहे. पदोपदी होणार्‍या अपमानाला मी भ्यालो नाही;

बण तुझ्या नुसत्या वियोगाच्या आशंकेने माझें हृदय घावरून ळल जात आहे, तुझा हा प्रेमळ चेहेरा पाहिला, हसऱ्या तोंडांतून ळेळे चार गोड शब्द ऐकले आणि तुझ्या गोंडस हाताने आणून दिलेला हा असा काफीचा पेला ओठांना छावला म्हणज मळा अत्यंत समाधान वाटतें. तुझ्या सांत्वन- "पर झब्दांनींच मला अद्माप जीवेत ठेविळें आहे. माझें जिवन तूंच आहस. सुखाच्या आझेला जर कांही जागा असेल तर ती तुझ्या मुळेंच. मी जर तुझा योग्यता मानतो. तर माझ्या. जवळ बसायला तुळा कां संकोच वाटावा बरं !-->

इन्राहीम पुढ बाळू शकला नाहीं, त्याला गहिंवर आला. आपल्या उच- 'बळून आलेल्या मनोवृत्त त्याला आवरतां आल्या नाहींत. त्या आवेगा- -सरशीं त्याने दाल्यिच्या हाताला धरून तिळा आपल्या जवळ कोंचावर बस- विळे, तिनेंहि त्याला अडथळा केला नाहीं. मुग्ध होऊन, ती त्याच्या जवळ बसळी, तिळा त्याचा राग आला नाहीं. सहानुमाते वाटली; पण संकाचा- मुळें वोळतां येईना,

ती. जवळ बसल्यावर त्यान तिळा विचारलें, ““ पूर्वा मी तुळा कितादां तरी दिचारळें होतें; पण तुझ्याकडून मला कांहींच उत्तर मिळालें नाहीं ! दालिये, स्वर्गीय देवी ! ! माझ्यावर तू प्रेम करतेस का?

या असल्या प्रश्नाचे कोणती कुलकुमारिका स्पप्ट उत्तर देईल वरे ? अनु राग व्यक्त करतां येणें तरो शक्य आहे का ? दालियचा प्रफुल्ल कमलिनी- प्रमाणें स्वभवतःच आरक्त असलेला चहरा या प्रश्नाने लजञा राग रंजित होऊन ज्यास्त ळाळ दिसू ढागळला. ती स्मित हास्य पूवंक, पण न्अइलळत अडखळत म्हणाला, *“ माझ्यासारख्या एकाद्या क्षुद्र दासीच्या प्रम दानाने आपल्यावर कोणता उपकार होणार आहे ? त्या प्रमापासून कांही तरा फायदा होइल का! मा. लहानपणापासून याच घरी वाढळे आणि इथ- ' च्याच अन्नाने माझा देह पोसला गळा. जगांत माझें असे म्हणायला मला काणीही नाहीं. तर्सेच राहायळाही जागा नाहीं हें आपणाला माहीतच आहे. माझा हा आश्रय आणि आपलें असलें प्रेमळ साहचय़ सोडून जावे असं मळा कधीं तरी वाटेल का. ? नुसत्या कल्पनेनेच मला कधीं झालें नाहा इतक दुःस हाईल, मग पत्यक्ष जाण्याची गाष्ट कुठची !-!'

(१०९) दुलिये ! माझ्यावर तु प्रेम करतेस! 7

तिथ्याने पुढें बोलवेना, श्वासोच्छवास जड होऊ लागला. आवाज कापत झाला. तोंडून शब्द उमटेना. एकादा झब्द उच्वारला गेला तर वाक्याची रचना होईना. विसंगतपणा येऊं लागला. भाल प्रदेशावर घमंबिन्दु चमकू लागळे' आणि शेवटी नेत्रांतून अश्वही वाहे लागळे. कठोर परीक्षेचा वेळच ती ! असला प्रसंग तिनें कधींच अनुभविला. नव्हता आणि त्याची विला कल्पनाही नव्हती.

दाल्यिच्या नेत्रांतून वाहात असलेले अश्रु पाहून व॑ तिची ती अलुकेप- ' नीय स्थिति पाहून अनाघात कलिकेला आपण व्यर्थ दुखविलें असं त्याला, वाटूं लागले. त्याच्या मनाळा ती गोष्ट लागली. कारण आजपर्यंत आपण जी गोष्ट केली नाहीं ती आपल्या हातून घडली याबद्दल त्याला पश्चात्ताप वाटूं लागळा. त्याने स्वतःच्या रेशमी हातरुमालानें अगदी जपून तिचे अश्रू पुसळ उआाणि ममतेच्या स्वराने म्हटलें, मला क्षमा कर दाल्यि ! मनाच्या आवेगासरशीं मी कांही तरी बोळन गेलां. मी अगदी वडा आहें. कुणाशी कसे. वालावे हें मळा मुळीच समजत नाहीं. आणि त्यामुळेच वेळो- वेळीं अशा प्रकारच्या चुका माझ्या हातून होतात, आतां असे पुन्हां बोल- णार नाही.

बालतां बोलतां इब्राहीम स्तब्ध राहिळा, तें सोदय पहातच राहावेसे . वाटे, चमकणाऱ्या अश्रमोक्तिकानी [तिचे ते कमलनेत्र, व्घाकालांतील जल- तुषार मोडित पुष्पाप्रमाणें दिसू लागल, आणि च्हर्‍यावरील विषादामुळें तिच तोंड मांनी झांकलेल्या चत्राप्रमाणे शोम लागलें.

त्यानें तिच नेल्ल पुसने त्यावेळचा काय तो मृदु स्पर ! अगणित सुगं- थित फुलांनाच आपला हात लागला कीं काय असा त्याला भास झाला. त्याला अजूनपर्यंत कधींही दाळियेचा आंगस्प्श झाळेळा नव्हता; पण त्या दिवशीचा तो एकच स्पशश त्याला इतका कांहीं मोहक आणि अपूर्व वाटला की * आपण मंत्राने भारळें गेलों कीं काय ' असा त्याला संशय आळा. विअचा संचार तर झाला नाहीं'ना ' असेहि ता पुटपुटला. कसल्या तरी ठिळक्षण चमकेने आपलें सवांग पुलकित झाल्याचें त्याळा कळून चुकले, स्शूदेरा प्राशन केल्यानंतर येणाऱ्या घुंदीप्रमाणें त्याला एक प्रकारची घुंदी णी भाण हो स्तढ्ध झाला...

दिलळबहार | (११०)

सुंदरी दालियेच्या हृदयांत या वेळी कोणत्या विकारांचे ठुसुळ रणकंदन माजळें असेल हे सांगतां यण अंशक्य आहे. तरी पण तिची ही स्थिति कांहीं तरी विलक्षण झाली होती एवढ खरे.. |

दाळिया मंजूळ स्वराने म्हणाळी, ““ आजून घरांत मला पुष्कळ कामे . करायचीं आहेत ना. ! साहब घरांत जायला मळा आतां आज्ञा द्यावी. मी काम आटोपून येते. बोलतां बालतां ती उभी राहिळी आणि स्मितहास्य- पूवैक एकवार त्याच्याकडे पाहून तेथून निवून गेळी, इब्राहीम तिळा अडवू 'शकळा नाहीं तेच्या ताडाकडंच पहात उभा राहूला

दालिया विजेसारखी चमकत निघून गेळी खरी; पण त्याच क्षणाला इज्राहीमच्या अन्तःकरणाला तिनें चटका लाविला. त्यानें मनांत म्हटलें, ““ अनेक सुदर विलासिनीशी विहार करण्यांत मी पुष्कळ रात्री आनंदांत घालविल्यां आहेत. अतृप्त भागही उपभोगळे आहेत; दल्यिच्या नुसत्या दर्शनाने किंचित्‌ स्पशाने जो मळा यावेळीं स्वर्गीय आनंद वाटला तसा पूर्वी केंब्हांहि वाटला नव्हता. तिचे कमळासारखे नेत्र आणि हास्यान्रंजित प्रेमाची गीतेचे गात आहेत की काय असे वाटते. काय तें पावित्य तिच्या प्रत्यक निश्वासांतील निष्कलंक माधुरी तिच्या सुंदर वदनचंद्रावर प्रतिबिंवित झाळेली दिसत हातो.. हीं अनाप्रात कुसुमाप्रमाणें असलळी 'यावित्रह्वर्या दाल्या माझी होईल काय ! नाहीं. माझ्यासारख्या अवनत दझषेळा पोचलेल्या ग्र्टाळा तिचा लाभ होणे अशक्य आहे. शिवी आज्ञा करणीह योग्य नाहीं. ती मला पूजनीय आहे. अथ तू तिचा उपभोग घेतां येणें शक्‍य नाही. मी तिचा उपासक होऊं शकेन. राजे राजेश्वराच्या अन्त: धुराळा शोभा आणणार हें फूल, या माझ्या विशोभित घराची शोभा 'बाद्धिंगत करण्यासाठींच इश्वराने निमांण केळे असवे असें मला वाटत नाहीं. नाझें सवत्व नाहीस झाळे तरी हरकत नाहीं. ऐश्रय पुन्हां मिळविता यईल. माझा प्रथ्यक दिवस इतक्या दुःख कष्टांत जात आहे की मी तसें दुःख कधीच अलुभविल नव्हत; पण तिकडेहि मी पहात नाहीं. करण सुख आणि दुःख यांत चिास्थायी असें कांहींच नाहीं हें मळा माहीत आहे; . मळा कोळजी वाटत आहे ती ही की दालिया माझ्या घरांत कायमची

| राहूं शँकेल ! ती नसेल तर मळा कशाचीच जळ्री नाहीं, घरांतील

(१११) _“ दल्यि ! माझ्यावर तू मेम करतेस ! 0.

सरा प्रकाश कोणता असेल तर ती दल्याच होय, या अतृत्त आशेने मला आजीवन तळमळत राहावें तर ळागणार नाहीं ना ? निराशेच्या तीव वेदना माझ्याने कशा बरे सहन करवतील £ या सोंदर्यलतिकेला-दालियेला-हृद- याशीं धरण्याचा शुभ दिवस कधीं तरी उगवेल काय ?

इब्राहीमच्या या मनोराज्यांतीळ सुखस्वप्ताचा लवकरच शेवट झाला., कारण याचवेळी त्याचा एकनिष्ट नोक मुत्रारक अगदी खित्न चट्र्‍यांनें तेथे आला आणि हात जोडून नम्रवणानें म्हणाला, प्रमू ! आला आपला सववस्वी घात होण्याची वेळ नजीक आली. देवाची मर्जी ! ?

मुबारकच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच इब्राहीम चमकला 'कांही तरी. विलक्षण प्रसग असावा अशा त्याची खात्री झाली. त्यानें क्षीण स्वराने बिचारळें, काय झालें मुबारक! ?

“: तो सेतानी उमरशेख काजीच शिपायी घेऊन बाहर आला आहे ह्याची ही इसरो खप आमच्या , घरादाराचे वाटोळें केल्यावांचून राहणार मही. ' मुवारक कळवळून म्हणाला

: त्यांना बैठकीच्या दिवाणखान्यांत नेऊन बसविलेंस ना ? इब्राहीम आपला खानदानीपणा व्यक्त केला.

“£ जी हुजुर ! माझ्या हातून तशी चूक होणार नाहीं. आज त्या शिफा- यांबरोबर काडीचा मदतनीस दोलनखानही आला आहे. शहरांत कार्जीच्या बरोबरीने त्याची योग्यता मानली जाते.

पण ही इतकी मंडळी अशी अकस्मात आमच्या येथे कां ओळी असावी बरें ! इब्राहीमने विचारले |

£ तें मी आतां आपणांला थोडक्यांत सांगतों, '' मुबारक सांगू ळागळा. मत्त़् द्दे सर्व सायेकाळी दालियनें सांगितलें. पण त्याचा पत्यय इतक्या थोड्या वेळांत आपणाळा पहावा लांगळ असं मला वाटलें नव्हते. जुळ्सखानाने या बाबर्तःत तिळा काळ दुपारींच सावध केलें होते. तरी पण आपणाला त्यापासून दुःख होईल कदाचित्‌ रात्री झॉपही लागणार नाही, म्हणून . आम्हीं कांहींच बोललो. नाहीं. या संतानाने शहरच्या काजोला आपल्या . हातांत कर्ते आणळे हे गूद कांही उकलत नाहो. आपणाला चागांच्या तारण महांणांवर दिलेली पांचहजार मोहोरांची मोठी रक्कम मागण्याळा तो आज

आल्म अतून त्याच्याजवळ काजीसाहूबांचें वारंटही आहे. तयारी मोठी कडेकोट दिसते.

हे ऐकून इज्राहीम अगदींच गलितधेये झाला. एकदम आकाश कोसळून पडल्यासारखे त्याठा वाटलें, त्यामुळें आतां आपण पुढें काय करावें तेच त्याछा सुचना. तो स्तब्ध झाल]. उद्देगामुळे त्याचा चेहरा प्रतासारखा निस्तेज दिसू लागला, कोणत्याही प्रकारचा ।विचार करायलाही त्याला आवकाश नव्हता. तो क्षीणस्वरानें. मुबारकाळा म्हणाला, ' मुबारक ! तू पुढे हो मी आलोच.

आता. पुढ काय होणार हे समजार रा त्याला वेळ लागला नाहीं. काजी लाचलखाऊ आहे हं त्यानें यापूवी ऐकले होते. पण त्याचा हा नीचपणा दुसऱ्याचा सवस्ता वात काण्याइतका कमालीचा असल ही त्यात्या कल्प नाच झाळा नव्हता. आपला भरपूर अपमान करावा आणि निराश्रित होऊन मा रस्तोरस्ती भटकावे. ! असा त्याचा. इसदा' दिसतो काजीलाही त्यानें हाताश! धरला ता या दषामुळेंच . गहाणखताची अद्याप देन महिन्यांची मुदत शलक आहे आणि त्यामुळेच कांही हरकत येऊं नये म्हणून या. णक्षुसाने कजीच्या मदतनिसाला बरोबर आणले असा. आतां मला कारा- रहाते आण्यावाचून इत्टाजच नाही, अधिकारीच जर शत्रूला मिळाले तर माझा "अय तरा काण करणार ! ... ' अशाप्रकारचा विचार करीत आपश्या थरारणार्‍्या हृदयाला सांवरीत इब्राहीम बेंठकीच्या जागीं आला, तेथें उमर शंख काजीच्या मदतनिसासह शिपायांची सेना धेऊन बसलेला त्याला आढळला |

सम आला खरा, आतां भिऊन काय उपयोग ! असा तेवढ्या पुरत ।पचार करूनच इग्नाहीमनें. आपल्या खुर्चीवर बसतां बसता काजीचा मदत. नास दोलतखान. याला सलाम केला, म्हटले आदाब साहेब! आपल्या सारख्यांच आमच्या घरी यणें हें सुदेवच समजायचे ! ””

काजीचं मदतनीस दोलतखान हे इज्राहीमला चांगलेच ओळखून होते. हा एक खानदानीच पुरुष आहे हें त्यांना माहात होते. उमरशेख प्रमाणे केयाक्तेक द्वेषाने त्यांचें अन्त:करण गढूळ झालेले नव्हतं, त्यामुळें इत्राहीम- सारख्या ..शोग्यतेच्या तरुणांना केवळ पेशांच्या अडचणीमुळे आलेली ही

(१११) दुज्यि ! माझ्यावर तू मेम करतेस ! 0

बाईट स्थिति पाहून त्यांना बाइट वाटे; पण ते सरकारी कामगार अस- स्यामुळें काजीसाहेबांच्या विरुद्ध वागणे त्यांना शकय नव्हतें. यंत्राप्रमाणें

हुकुमाची अमलबजावणी झाली पाहिजे होती. अर्थात्‌ सहातुभूतीच एक दोन शब्द बोळणेंहि शक्‍य नव्हतें

दोलवखानानें स्वभावसिद्ध सम्यप्रणाला सोडतां सहानुभूत्तेपूर्ण स्वराने इज्राहीमला म्हटलें, ' आदाबसाहेब ! मी आज अधिकारी या नात्यानें येथें आलों आहें हें आधींच तुचवून ठेवतो म्हणजे बोलतां चाळ- बांना परकमेकांचा गेर समज व्हायला नको. काजीसाहेबांचें एक वाशट बजावण्यासाठी मर आज बांधळा गेले असल्यामुळें तें बडुतर कर्तव्य बजा- वणे भाग आहे. आपण या अजमीरचे एक नामांकित सावकार आहां आपला मातृवंशट एका काळी दिल्लीच्या तक्तावर बसून जगाचे न्याय कर्त होता हें मला माहीत आहे; पण वेळ फिरल्यामुळें तदणपणांतील आविचा काला बळी पढून तुम्ही क्रजबाजारी झाला, हेंहि मळा विदित आहे. या 'उमरशेलखच्या पांच हजार मोहोरा आपण कर्जाऊ घेतल्या असून त्याबद्दळ कागद करून दिलेल आहे. त्याची अद्याप दोन महिन्यांची मुदत आहे; पण सावकाराला रकमची जरूरी असल्यामुळे त्याच्या ह्मणग्याप्रमाण काजी साहेबांनी त्यांना रक्कम वसूल करण्याचा परवाना दिलेला आहे; तेव्हा त्यांची सर्व रक्कम व्याजसुद्धां माझ्यासमोर यथे त्यांना द्या. आण तते हाणे शक्‍य नसल्यास स्पष्ट सांगा म्हणजे तुमची स्थावर जंगम मिळकत विकून त्यांची वसूळ,करण्यांत. येईल, त्या बाबतीत तुमचा कोणत्याही प्रकारचा लढवळा मानला जाणार ्ा

कश्पूना. झालेली अस्ते. पण न्यायाधी झाच्या तर अंकारची आशा वाट्त. ठो त्याच

मही ऊन .त्यात्या संगळे महयांड गून्यांत विलीन झालेलें आहे असे वाटे. छाहीमचीही तहीच स्थिते झाली. दोल्तखानाच्या तोंडचे ते शब्दे ऐकतांच आपणाला-याच टिकाणी मरण येईल तर उत्तम असें त्याच्य वाढू ळागळें होळे झांकून कांही वेळप्यंत स्ततःघ राहिला.

दिळबह्ार, | (११४)

प्रकरण १४१.

वद्य

जग हं कसं आहे !

आतां आपल्याळा कांहीं तरा ओोलळेंच पाहिजे असं वाट्ल्यावरून इव्रा- हाम कांपऱ्या ऊावाजानं म्हणाल, “या व्यवहाराला अद्याप दोन महि. न्याची मुदत असावी असे मळा वाट्ते.

यावर दाततखानाने उत्तर दिळ, '' हें मळाही माहात आहे; पण उमर राखाळ राध्यांच रकमचा फार जरूरी असल्यामळे त्यांनी काजीसाह्मांचा परवाना मिळवून तुमन्याअवळ ही मागणी कळळी आहे. तव्हां त्या बागतीत पुम्ही ञयक्षप कऊ नये. !

क,

हे ऐकल्यानंतर उवा्टी[म्न उमरशखकडे तिरस्कारपूर्ण नजरेने पाहून गभ्रीरपगानें म्हटळे, शेखडी ! तुम्हा सावकार आणि मी तुमर्ये कूळ ही अरी स्थिति खर, तरा. आतां स्य भाषेने बोलावयाचे म्हणजतुम्ही फक्त नांबाचं साणूस आहां. या पळाकडे कांही नाहीं. तुमच्यांत सतुष्यत्व ना

केरळ मळा शिकारी बनवून दारोदार फिंगयळा लावावे या एकाच उद्दझाने तुम्टी हें कृणणकारस्थान र्वळेडे आहे. ते कांहीं असो; पण या कर्जाच्या फेड'साठी मो युमच्याकड फक्त एका आठवड्याची मुदत मागत आहें. तेव्हां माझी ही नम्र विनंति तुम्ही अमान्य करूं नय. अवूअयूतच्या मुलाने कधीही अशी कुद याचना केलेली नाही, हेंहि या प्रसंगी तुम्हा लक्षांत आणा. प्रसंगानुरोधाने सव कांही. करावे लागतें. त्याप्रमाणे याहिविळी मी तुमची प्रार्थना करीत आहे. उमर ! माझ्यावर अशा प्रकारची दया कर- ष्याची वेळ या पूर्वी कधीं आढी नव्हती आणि पुढेंहि येगार नाहीं. तेव्हां यावेळीं आपल्या अन्त:करणाचा उदारपगा व्यक्त करून श्रेष्ठ व्ह. खुदा तुमचें कल्याण करील, कजाची फेड करण्याच्या बाबतीत माझे प्रयत्न चाद, , आहेत. दान महिन्यांची मुदत अपल्यामुळें मी; स्वस्थ होतो; पण आतां मी शक्‍य तितक्री लवकर तजवीज करवा. फक्त सात दिवसांची मुदत बया." ब्राह्वीमचा निस्तेन चेहेण कांपस आवाज यांवरून त्याच्या अन्त:-

(११५) जग हें कपतें आहे !

करणाला यावेळीं किती यातना होत असाव्यात याची उमरशेखला चांट गली कल्पना झाली; पण त्याबद्दल त्याच्या अन्तःकाणाला दयेचा पाझर तर फुटळा नाहींच, उलट तो आनदार्ने संतःचाच पाठ थोपटू वागला. हजार रुपये गेल्याचे चांमळे सार्थक झाळे असें त्याला वाटळे. तो अन्त:ःका- णाने पिशाच होता म्हटळ तरी. आतिशयोक्ते होणार नाहीं. त्याने त्य: आनंदाच्या भरांत इब्राहीमला उत्तर दिळं पदाला एक आठवड्याची फुरसत देण्या इतकी जर मळा सवड असती. ता मी. इतकी घाई केळीचे नसती. मळा रकमेची फारच जरूर आहे. शिवाय, तुम्हांडा सात दिवसां तच काय; पण सात वर्षातच तरा रकमेची जमवाजमव करतां गेल कां नाहीं, यांचा संशयच आहे. नसता. मोठेपणा मिरविण्यांत काय अथ ! आणि माझा तरी, अशा पकारे तटा. कण्याचे धुम्डोचा काय मोज वाटन ? नाते माणलच तुम्ही साझ्या रकमची फड करू शकाळ, तुमची स्थावर जंगम इप्ेंट, वरवाडी, आणि सुदर दाला यांच्या विकत माझी सकूम भरून सईल, निष्कारण आढेवेढे वेण्यांत काय अ३ ! सवड दग्याइतका कोणताच आंवकार आतां माझ्या हातांत राठळेळा नाही. तुम्हा काजीसाटवाकड येळा अथवा हे इथे त्यांचे मदतनीस काटतखानसाठटेय आळे आहेत त्यांना सांगा. त्यांनी ही तुस्तरवी अट मान्य केल्यास माझी काणतीच हगकल नार्ही. संतानांची उपासना काण्यापासन कोणताही फायदा होणार वाही इंजाहीम समजून चुकला, त्याने एक अथपूण रषीने दालणानसाटबांकड पाहले, त्यांना त्या पहाण्याचा अथ समजल्यावरून त्यांना चरकन जवाब दिला. ने म्हणाळे, '' साहेब ! अशा प्रकारची कोणतीही सवलत देण्या संबंधानं कार्जीनी मळा 'सांगितळळें नार्ही. ता. अधिकारही माझ्याकडे नाही. तुमचा काळ फिरला आहे हे तुम्हांला अजनही समजत नाही काय! कार्ज साहेबांनी मला आणखी स्पशळ हुकूम दिलेला आटे, जर या कर्जाची ताबडतोब फेड झाली नाहीं, तर तुम्हांला काराग्रहांत न्यांमे, मग आतां घुम्हींच पहा; तुम्हांला कोणती तरी सवळत मिळणे शक्य आह का? वुदद दाळतखानाच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच इजाहीभच्या सगळ्या आशा मातीत मिळाल्या. त्यानें मनांत म्हटळू, हा संतानी उमर, जाणून बुद्चून मळा केद करूं पहात आहे, याच्यापुढे सामोपचाराची बोलणी बोलून

५५५७

कांय उंपयोग! हा आपल्या मनाप्रमाणे केल्यावांचून स्वस्थ बसणारच नाहीं माझा यथेच्छ अपमांन करून मला नामशेष करावा असाच याचा उद्देश आहे. माझ्या कसल्याही बोलण्याचा इथें कांहींच उपयाग होणार नाहीं,

यानंतर इंज्राहीमच्या नेत्रांपुढे भावी काराग्रहाचा. भषिण देखावा दिसूं छााळा. आपण जाडजूड शखलांनी बद्ध झालो असून अंधाऱ्या कोठडीत पहलो आहों. अन्न पाणीही बंद आहे. उपास, अनास्था, आणि काळजी

यांमुळे आपलें शरीर आस्थपजर बनळें आहे. खुनी, दरवडेखोर, बंडखोर वाटमारे वगेरे मंडळी आपल्या सभोवार बसली असून आपणाल| निरानि 'राळ्या प्रकारचे प्रश्न विचारून द्या मस्करी कर्यात आहेत. आपण तडांतून एक शब्द काढत्याबरोबर काराग्रहाचे शिपायी आपल्य़ा पाठीवर चाबकाचे फटकारे ल्गादीत आहेत...ऊशा. प्रकारचा तो. देखावा करूपनाचक्षुपदे दिद्वतांच त्यांचा गाळण उड्डाढो. त्या हालांमुळें आतेश्य दुःखूत होऊन आपण ।भकाळ्या फोडत आहो. असाही त्यांना भास झाला. इतकेंच नव्हे तर सरवोगाला दरदरून धामही सुटला.

कल्पनेच्या सहाय्यानें दिसणारा हा मयकर देखावा पाहून सवागाला फोडून काढणाऱ्या वेदना सहन करूनही इब्राहीम शुद्धीवर आला नाहीं. हो एकाद्या उन्मादवायू झालेल्या माणसाप्रमाणे मोठ्याने ओरडून हणाला, “: उमर ! तुझ्या सारख्या सेतानाची उपासना करून कोणताच लाभ होणार नाही हें उघड (देसतच आाहे. प्रयत्न केल्याने एवाद्या पाषाणाटाही पाझर फुटणें शक्य आहे; पण तुझ्या सारख्याच्या कठोर अन्त;करणाला थाहासुद्धां द्रव यण शक्य नाह. यापुढे जगांत काणाही माणसाची मो स्तुत्ति करणार नाहो, प्राथनाही करणार नाही. म्जुध्याच्या कृपेची मला नरूरच नाही. एका खुदाचच मला सहाय्य आहे. त्यानें माझ्या नाशीबांत से लिध्लि असल तस. होईल. सला तें सहन केढेंच पाहजे. मी कोण- त्याही प्रसंगाला तयार आहे. मल्म़ माझ्या अशा स्थितीत इतव्या आक- रिकक रदाने पांच हजार मोहोरा कज पेडणे अगदी कडक्य आहे. दोलत- हयानसाहेब ! आपणाला मिळालेल्या हकुमाप्रमाणे मला आपण कारागृहांत घेऊन चला, 7... पण, या परीक्षेच्या वेळीं त्याच 'दिवाणस्थान्यांत नवाच एक अपूर्व देखावा.

(१११७)

दिसण्याला सुरवात झाली. दाराच्या आढ राहून सुंदरी दालिया बाहेर चाळ-.. ळेला सगळां प्रकार पहातच होती; पण इब्राहीमरचे त॑ अखेरचे भाषण ऐक- तांच ती बुरख्यानं तोंड झांकून घऊन एकदम पुढें झली. आणि गेभार परतु मदुस्वरानें म्हणाळी, धघरमावतार काजीसाहेब ! माझे माळक मनाच्या क्षुब्ध मनोवृत्तीमुळें मागचा पुढचा कांहीही विचार केल्यावांचून बोळत अततावे अर्से वाटते. आकारमक संकटामुळे झालेल्या मानासेक क्षोभाचे हें लक्षण असावे अते वाटतें. त्यांनी पूर्वी माझ्याजवळ दोनहखार . सोहारा ठेविल्या होत्या त्या. मी. येथें आंतल्या बाजूळा ठेवलेल्या आहेत. यांना त्या ठेवीची कदाचित्‌ आठवण नतेल; पण मलाही या प्रसर्गी तोंड मिटून बसणं गे दिसतें. हाणून मो पुढें होऊन खरी स्थाते सांगत आहें. मलाही नुकतीच त्या रकमची आठवण झाली, तेव्हां मीं ती. यथे आंतल्या बाजूळा आणून ठेविली आहे. तूत आपण एवढी रक्कम घ्यावी. आणि बाकीची रकम जमविण्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत द्यावी. शिल्लक राहिळेळी तीन हजारांची रक्कम ते ठरलेल्या मुदतीत आपणाकडे आणून हजर करतीळ, |

यावर दोळतखान. तिळा समजण्याच्या हेतून हणाला, ** बिर्ञासाहेब ! कर्जाच्या बाबतींत जें कांही बोलावयाचे असेल ते तुम्ही आपल्या या सावकाराश बोळा. कारण त्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तेव्हां तुम्ही हे उमरक्षेखाला सांगा. त्यांना जर तुमचे हे सांगणें पटळें तर माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाहीं.

ढाळिया अकल्मात त्या ठिकाणी आलेला पाहून उमरशख अगर्द्वाच विस्मयविमुग्य झालेला होता. त्याच्या हृदयांतील सगळ्या आशा यावेळी जागृत झाल्यामुळें दालियेशी, दोन गोष्टी केव्हां बोळेन अर्थ त्याळाही झाळेळे होतें. तो . मनांत म्हणाळा, हीच मळा याग्य संधी सांपडली आहे. ही संघी जर मो वालावेजी,तर पुढे केज्डांदि मळार्‍या सुएसुदरीचा ळाभ होणार नाही. तेव्हां जं कांही बोलळायबे ते यांच प्रसंगा बोळळें पाडिजे. "

उमरशेख सारख्या नीच मनुश्याबरोवर बोले असे दळियेच्या मनांत नव्हते; पण काजीनींच हुडूम केत्यामुळे तिचा नाइळाज झाळा आणि ती त्याळा दीन. स्वराने म्हणाल

'१.५६८.)

उसरसाहेब ! तुम्हा जर यावेळी दया केलात तर माझ्या धर्नासा- हेबांना बाकीचे कर्ज फेडण्याला मुदत मिळणार आहे. तेव्हां तुम्ही एवढी मोष्ट मनावर व्याच, __ उमरशेखचा चेहेर खुलल्म. तो उत्साहपूर्ण स्वरानें म्हणाला, “* सुन्दरी तुझी ही विनंती मळा मान्य करतां येईल की नाहीं यांचा थोडासा संशय आहे. कारण इब्राहीम साहूबींच्या मजाला आल्यास ते या घटकेळाही सव कर्ज फेड शकतील. 'मग त्यांनीं कां बरें विळेब लावावा ! माझा यांत काय दोघ ? शिवाय दाल्य ! तूं जर खरोखरच या तुझ्या धर्नीसाहेबांबद्दल आपल्या मनांत कळकळ बाळगीत असलीस, तर आत्मविक्रय करून तुळा आपल्य़ा मालकाच्या कर्जाची सहज फेह करतां येईल. उमसूच्या तोंडचे हे शब्द एकतांच इबाहीमचे नेत्र विजेसारखे चमकले आणे ता. क्रांधावकाम्पत स्वराने हणाला, उमरसाहब या बाबतीत दालियेला आत्मवित्रय करतां येणें शवय नाहीं. माझ्या वडलांनी मरणाच्या पूर्वा तिल] दास्यत्वांतून ५कत कळळ आहे. अथात्‌ ती पूर्ण स्वतंत्र आहे अर्थात माझ्यासाठी ती. आत्मविक्रय करण्याला बांधळेली नाहीं आणि अससी सचना तुम्ही करण हा तुमचा नांचपणा आहे अशाप्रकारचे आपणाला उतर ॥मंळळ, ह. उमगशख पूवाच जाणून हाता. अथात. सावर द्यावयाचा जनाबहा त्यान पूर्वीच याजून ठावलेला होता हे सांगवळा नकोच. तो ह्मणाला, इब्राहीमसाहेब ! तुम्ही स्वतः नर कजाचा फंड करीत नाहांच, पण उदारस्वभावाची एक दासी आत्म विक्रय करून तुम्हांला कजमुक्त करायला तयार झाली असतां तिलाहि जपण नसते अडथळ आणून त्या सत्कृत्यापासून मार्ग वळविता, यावरून कजाच्या फेडासंबेधाने आपणाला किती तळमळ लागलेली आहे. तें | तच आटे. तुमचे सगळं बोलण निरथक असून बनावट आहे. हिला दास्य- "चांतून मुक्त केल्याच्या बाबतीत तुमच्याजवळ कांहीं कागदो पुरावा अस त्यास तो या काजीसाहेबासमोर हजर करा म्हणजे माझी त्यांची खात्री होईल. नसत्या गप्पा नकोच

या बिनतोड